मराठी नाट्यसंमेलनाच्या भाषणात राजसाहेबांनी नाट्य क्षेत्रातल्या छुप्या राजकारणावर आसूड ओढला. प्रेक्षकाला काय हवंय? & तुम्ही त्याला देताय काय? असे खडे बोल सुनावले.
नाट्यक्षेत्रावर तळमळीने बोलणारा असा राजकारणी नेता महाराष्ट्राच्या राजकारणाने बऱ्याच कालावधी नंतर पाहिला. #फक्त_मराठी
आज "राज सरकार"ची हुकूमत आहे. भले कित्येकांनी राजची टिंगल टवाळी केली असली तरी मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेणारं व्यक्तिमत्त्व.
असा नेता महाराष्ट्रात राज्य करायला हवा. मात्र जनता भाषणांवर टाळ्या पिटते न् निवडणूक... https://t.co/aBc2rAb7j7
#WorldEnvironmentDay
आपलं शहर,गाव,नद्या,रस्ते,जंगलं,विहिरी ह्या आपल्या मानून जर त्यांची नीट निगा राखली तरच भवताल सुंदर होईल आणि पर्यावरण दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल.हीच भूमिका मी २०१४ ला विकास आराखडा सादर करताना एका चित्रफितीद्वारे मांडली होती.जरूर पहा
https://t.co/doEXGpozC4
Our city,villages,rivers, roads,forests.The day we start looking at this as our own, and begin to look after them in a befitting way, that day would be the real celebration of #WorldEnvironmentDay
In 2014, in a docu-film, I had stated this. Do have a look.https://t.co/doEXGpozC4
@RajThackeray साहेब आवाज उठाव आता, हा बघा सरकारचा नवा GR
सरकारी जमिनींवर अतिक्रमण होऊनये याची काळजी न घेता व सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी न ठरवता सरकार असा निर्णय घेत आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना मोफत ��िल्यास यापुढेही सरकारी जमिनींवर अतिक्रमण कऱण्याचं प्रमाण वाढेल. येथेही इमानदार नागरिकांचीचुका?