इस वीडियो ने मुझे झकझोर दिया।
ये उस भारत के लाचार युवा हैं - जिसकी सरकार अपने अरबपति दोस्तों पर लाखों करोड़ लुटा देती है, पर अपने ही छात्रों को एक सुरक्षित सफ़र तक नहीं दे सकती।
चुनाव के वक़्त यही सरकार पूरी-पूरी ट्रेनों का इंतज़ाम कर लेती है। और परीक्षा देने जा रहे छात्रों के हिस्से में आती है - भीड़, घुटन, और बेबसी।
इससे बड़ा सबूत क्या होगा कि मोदी सरकार छात्रों की गूंज सुनना ही नहीं चाहती।
पर मैं वादा करता हूँ - हम यह आवाज़ उन बहरे कानों तक पहुँचाएँगे। हर छात्र को उसका हक़ मिलेगा, उसका न्याय मिलेगा।
17 जून, कोटा। यही गूंज, अब हुंकार बनेगी।
#ChhatronKiGoonj
As long as the collegium system in Judiciary exists, attacks on reservation will continue. 🔥🔥
Justice B.V. Nagarathna questioned why children of IAS and IPS officers should continue to receive reservation benefits.
But reservation is not a poverty alleviation scheme. Its foundation is social and educational backwardness, caste discrimination and centuries of exclusion.
IPS officer Puran Singh still faced caste discrimination despite his position, and tragically died by suicide. Similarly, IAS officer Rinku Singh Rahi faced caste-based harassment and was forced to resign. There are thousands of such examples.
Caste oppression, untouchability, discrimination and social hatred are not based on income, they are rooted in caste. Even IAS and IPS officers are not free from casteism. Money does not erase caste discrimination. 🔥🔥
जब
जाति देखकर शंकराचार्य बनाना है।
जाति देखकर पूजारी बनाना है।
जाति देखकर शादी करनी है।
जाति के कारण भेदभाव करना है।
जाति के कारण घोड़ी चढ़ने, मुछे रखने,मटके से पानी पीने से मार दिया जाता है।
तब तो तुम अमेरिका और चीन से तुलना न करें करती ?
@chitraaum
जब शेखी बखारनी हो तो ..मैं रावण, मैं चाणक्य, मैं दुर्वासा…
और जैसे ही कोई नियम आ जाए ….हाए मैं सुदामा हाए मैं अभागा…
भूदेव! इतनी जल्दी तो चवन्नी भी नहीं पलटती।देवताओं का आहवान करने की शक्ति होने का दावा करने वाले ये चलते फिरते देवता भी अभागे हो जाएँगे? एक नियम भेदभाव के ख़िलाफ़ क्या आ गया, सारे छद्म और कुटिल ब्राह्मण रुदाली पीटने आ गए।
गिरीश महाजन यांनी भाषणात बाबासाहेबांचे नाव वगळले; महिला कर्मचाऱ्यांचा भाषणादरम्यान तीव्र आक्षेप!
नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला.
महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट सवाल केला. त्यावर पोलिसांनी त्यांना तातडीने बाहेर काढले. यामुळे एकच संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना, दर्शना सौपुरे (वनरक्षक) आणि माधुरी जाधव (वनविभाग) या महिला कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. महाजन यांनी आपल्या भाषणात महापुरुषांचा उल्लेख करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का वगळले? असा थेट सवाल या महिलांनी उपस्थित केला.
महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्यांना घोषणाबाजी करण्यापासून रोखले. महिलांना घोषणा देताना रोखण्याचे प्रयत्न यावेळी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन बाजूला केले. महिला कर्मचाऱ्यांना पोलिस स्टेशनला नेण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा -
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून, "आम्ही या धाडसी बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असे जाहीर केले आहे. महापुरुषांचा अवमान किंवा त्यांना डावलण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक कमिटीने तातडीने पोलीस स्टेशनमध्ये जात त्या महिलांना धीर दिला आणि समर्थन दिले. त्यावेळी त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला.
"ज्यांच्यामुळे आज आपण हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहोत, त्या राज्यघटनाकारांचे नाव भाषणात न येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही केवळ आमचा हक्क आणि सन्मान मागितला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समानतेचे हक्क दिले आणि भारताला संविधान दिले. मात्र, मंत्र्यांच्या भाषणात बाबासाहेबांचे नाव नसणे ही लाजिरवाणी बाब आहे. मला माझ्या नोकरीची पर्वा नाही; बाबासाहेबांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उठवू. त्यांची ओळख आम्ही कधीही पुसू देणार नाही. मला निलंबित (Suspend) केले तरी चालेल, पण आज पालकमंत्री ज्या पदावर आहेत, ते देखील केवळ संविधानामुळेच आहेत, हे विसरता कामा नये." असे दर्शना सौपुरे आणि माधुरी जाधव या महिला कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.
#BabasahebAmbedkar
#RepublicDayIncident
#NashikNews
#ConstitutionOfIndia
#AmbedkarJayanti
#FreedomOfExpression
#WomenProtest
#DalitRights
#SocialJustice
#IndianPolitics
#VoicesOfDissent
#RespectTheConstitution
#AmbedkarLegacy
#GovernmentAccountability
#VanchitBahujanAghadi
❌❌भाजपच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध❌❌
गिरिश महाजन मुर्दाबाद
२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी, मान-सन्मान, हक्क, अधिकार, न्यायाची हमी आणि राष्ट्राची एकता निर्माण करून सर्व समान आहेत हे ठामपणे सांगणाऱ्या संविधानाच्या अंमलबजावणीचा दिवस आहे. हे सर्व अधिकार संविधाननिर्माते, मानवमुक्तीचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले.
मात्र भाजप आपली नीच मानसिकता सोडायला तयार नाही. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख मुद्दामून टाळला. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. संविधान बदलणार असल्याची वक्तव्ये भाजपकडून सातत्याने केली जात आहेत.
हा अवमान आम्ही सहन करणार नाही. बाबासाहेबांना मानणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी या निंदनीय कृतीचा प्रखर निषेध केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या गिरीश महाजन यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.
#RepublicDay #26जानेवारी
मध्यप्रदेश के अंदर काॅलेजियम का नंगा नाच हुआ है 😡
एकतरफ पूरे देश में लाखों करोड़ों केस पड़े रहते हैं जिनपर सालों-साल तक कोई सुनवाई नहीं होती, सिर्फ तारीखें मिलती है और दूसरी तरफ इस जातिवादी सिस्टम को देखो
गिरफ्तारी हुई, तुरंत अगले दिन जिला न्यायालय में सुनवाई हुई... वहां जमानत याचिका रद्द होते ही अगले दिन ही हाई कोर्ट में रिट याचिका दायर हो गयी और साहबजादे के लिए स्पेशल बैंच तक बन गयी.....और तो और वह स्पेशल बैंच लगातार तीन दिन सुनवाई करती है
यह सब जातिवादी मानसिकता के लोग भरे हुए हैं न्यायालय में, हर जगह सिर्फ जाति-जाति और जाति....पर कोई बात नहीं, यह घटिया सिस्टम हम उखाड़कर फेंकेंगे और देश के प्रत्येक नागरिक को न्यायालय के समक्ष एक-समान बनाएंगे
जय भीम, जय भारत, जय संविधान ✊
सभी साथी अनिवार्य रूप से पोस्ट को शेयर करें 👇
माननीय @NCSC_GoI , लंबे समय से भारत देश के अंदर दलित समाज के ऊपर जातीय अत्याचार चरम सीमा पर है। खुलकर गालियां दी जा रही है, उनके बीते हुए कल को लेकर हाई कोर्ट के इस वकील द्वारा उन्हें नीचा दिखाते हुए फिर एकबार उनके गले में हांडी व पीठ पर झाड़ू लगाने की बात की जा रही है
मध्यप्रदेश में भी एक पूरा झुंड बाबासाहेब अम्बेडकर व दलित अस्मिता पर लगातार चोट कर रहा है। आखिर आप लोग कहां हैं?
मैं राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग से निवेदन करता हूं कि देश में बढ़ते जातिवाद व भेदभाव के खिलाफ माननीय @narendramodi जी से मुलाकात करें व इन बढ़ती जातीय घटनाओं पर रोक लगाने हेतु कड़े कदम उठाएं
अगर आजादी के दशकों बाद भी देश में दलित समाज को गरिमामई जीवन का मूलभूत अधिकार नहीं मिल रहा है तो कहीं न कहीं ये आजादी अधूरी है, कृपया इसे गंभीरता से लें 🙏
@Vaddepalli_ncsc@thevijaysampla@SubhashPardhi6 @anjubalabjp @ikishormakwana@SRajeshRanjan@arunhalderncsc
एसी गलतफहमी में मत रहना मोटे, वरना माफी वीर बनना पड़ेगा।
और रही बात तुलना की , तो बाबा साहब कितने महान है इसका अंदाजा इस बात से लगा की, उनकी जन्म जयंती सिर्फ भारत में ही नहीं बल्कि पुरे विश्व में धुमधाम से मनाई जाती है।