Congratulazioni a @narendramodi che oggi diventa il Primo Ministro eletto più longevo nella storia dell’India.
È stato un piacere ritrovarci a Roma nelle scorse settimane e lanciare assieme un Partenariato Strategico Speciale che guarda al futuro per creare nuove opportunità per le nostre Nazioni e i nostri popoli.
मारवाडी स्वतःच्या मुलांना जाणीवपूर्वक शिकू देत नाहीत कारण त्यांच्या किराणा माल, हार्डवेयर, मेडिकल च्या दुकानात त्यांनि काम केलं पाहिजे शिकले तर ते नोकऱ्या करतील, परदेशी निघून जातील इतका कोत्या मनोवृत्तीचे ते असतात. जिथे धंदा लावतोय तिथल्या लोकांच्या रोजगाराचं काय? २-३ स्थानिक मुलं ठेऊन स्थानिक रोजगार निर्मिती सुद्धा करू शकतात. सध्या X वर लोकसंख्या वृद्धीचा map फिरतोय तो बघा ह्यात युपी बिहार्यांच्या हातात हात घालून हे मारवाडी लोकसंख्या वाढवत आहेत आणि त्यांचं ओझं, भार आपल्या राज्यात घुसखोरी करून सुरु आहे. ह्याच काही कारणामुळे आंध्र तेलंगाणात मारवाडी गो बॅक सुरु झालं होत.
तुमच्या माहितीसाठी ....
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्याय आणि विधी मंत्री अर्जुन मेघवाल सध्या सहा दिवसांच्या सहलीसाठी लंडन येथे गेले आहेत
मुख्य न्यायधिशासोबत ७५ न्यायाधीश आणि काही ज्येष्ठ वकील असून, एकूण शिष्टमंडळात सुमारे १५० सदस्य आहेत
𝐕𝐕𝐈𝐏 असल्याने, त्यांनी ...
१/१
मुंबईतील गिल्बर्ट हिल या दगडाने तर चक्क सहा कोटी साठ लक्ष वर्ष एकाच जागी विराजमान असण्याचा विक्रम केला आहे म्हणे
खोटं वाटत असेल तर गुगल सर्च करा
😜😂😂😂
भला वो पत्थर मेरे पत्थर से पुराना कैंसें म्हणत चिडू नका आता !
नेहरूजी ४३९८ दिवस पंतप्रधान होते...
त्या काळात देशाला मिळालं —
✅ IITs
✅ AIIMS
✅ DRDO
✅ ONGC
✅ LIC
✅ भाकरा-नांगलसारखी मोठी धरणं
✅ सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उद्योग
✅ वैज्ञानिक संशोधनाची पायाभरणी
✅ लोकशाही संस्थांची उभारणी
आज मोदीजींनी पंतप्रधान म्हणून ४३९९ दिवसांचा टप्पा ओलांडला आहे.
मग प्रश्न विचारायला हरकत नाही —
या ४३९९ दिवसांत देशाला अशी कोणती संस्था, संशोधन केंद्र,
सार्वजनिक उद्योग किंवा दीर्घकालीन राष्ट्रीय मालमत्ता मिळाली जी
पुढील ५०-१०० वर्षे भारताच्या विकासाचा पाया ठरेल?
नवीन प्रकल्प, महामार्ग, डिजिटल सेवा आणि कल्याणकारी योजना
यांचे महत्त्व नाकारता येत नाही. पण राष्ट्रनिर्मिती आणि दीर्घकालीन
संस्थाबांधणी यांचे मोजमाप वेगळे असते.
एखाद्या नेत्याचे मूल्यमापन केवळ भाषणांवर किंवा निवडणूक
विजयांवर होत नाही; तर त्याने भविष्यातील पिढ्यांसाठी कोणत्या संस्था
उभ्या केल्या, यावर होते.
४३९८ विरुद्ध ४३९९ दिवस...
तुलना व्यक्तींची नाही, तर राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टिकोनाची आहे.
तुमच्या मते मोदी सरकारची अशी कोणती निर्मिती आहे जी पुढील
अनेक दशकांपर्यंत देशाचा पाया ठरेल? 🤔🇮🇳
या काकांनी फक्त परिसरात घाण करू नका एवढं सांगितल्यामुळे या ऑटोवाल्याने वयोवृद्ध माणसाला पाय तुटेपर्यंत मारलं.. गुन्हा काय तर ठाणे स्वच्छ असावं हा अट्टहास.. मारल्यानंतर पण याचा माज बघा..
शेवटी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी याला शोधलं, ठोकून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल.
@MahaDGIPR पण सापडतील का. आमचा बीड मध्ये बघा असतील पण पोलिसांनी धरलं पाहिजे बीड मध्ये जाऊन. हात भर तर पोलिस ची फाटते बीड मध्ये गुंड ला ही यंत्रणा भिते आणि सामान्य लोकांना त्रास देते.
मर्द आणि नामर्द मुख्यमंत्री मधला फरक !
एक आहे भांडवलशाही ला झुकवणारा मुख्यमंत्री आणि एक आहे भांडवलशाही पुढे झुकणारा, वाकणारा आणि झोपणारा मुख्यमंत्री.
#तमिळनाडू
थलापति विजय ने अदानीची २० हजार करोडची स्मार्ट मीटर योजना कचऱ्यात फेकली!😂
जनतेच्या' पैशावर मित्राचा धंदा चालवणाऱ्यांना दक्षिण ने दाखवला हिसका!
तमिळनाडू झुकणार नाही.विकणार नाही!
मोदी-शहा' बौखलले.अदानी ची 'दलाली' बंद!😛
#BJP_Exposed#AdaniScam@actorvijay@mkstalin@TVKVijayHQ
📍 नवी दिल्ली
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ साठी ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. इच्छुकांनी आपले अर्ज https://t.co/eqG3QfPQcu या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केले आहे.
भारतात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक आणि ५ ते १८ वर्षे वयोगटातील बालके यासाठी पात्र आहेत. या पुरस्कारासाठी स्व-नामांकन तसेच तृतीय पक्षाकडून शिफारस अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांना मान्यता दिली जाणार आहे.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त - https://t.co/DqfXj2KvMJ