खबर ये नहीं है कि सर्वोच्च न्यायालय ने आज चुनाव आयोग के SIR को संवैधानिक बता दिया है।
असली खबर ये है कि अब इस देश में भाजपा तय करेगी कि कौन वोट कर सकता है और कौन नहीं।
खबर ये है कि इस देश के संविधान को बचाने का जो शायद अंतिम स्तंभ था, उसके कुछ हिस्से आज टूटकर गिर गए।
#KhabarYehNahiHai
Yogendra Yadav
देशाच्या पंतप्रधानांनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे. आज त्याला प्रतिसाद देत आम्ही घोड्याचा वापर सुरू केला आहे. मला आशा आहे की राज्यातील आणि देशातील सर्व मोदीप्रेमी या कृतीच अनुकरण करतील. #modibhagaodeshbachao
We need help on 1.46am. As @MahindraScorpio always says we are giving 24*7 assistance. Bt people are getting only disappointment from them. At this time we are just waiting for help.
From last 3hrs our car is automatically turned off on the road at Mohol, Solapur & we are trying for help from@MahindraScorpio trying on customer care, helpline numbers18002096006 but not getting any response.Very exhausted with this.@anandmahindra how people can trust on you.
From last 3hrs our car is automatically turned off on the road at Mohol, Solapur & we are trying for help from@MahindraScorpio trying on customer care, helpline numbers18002096006 but not getting any response.Very exhausted with this.@anandmahindra how people can trust on you.
शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आसूड ओढणारे, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे थोर विचारवंत महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!"
लोकशाहीचे दोन शत्रु आहेत एक म्हणजे “हुकूमशाही “ आणि दुसरी म्हणजे माणसा माणसात जातिजातींमध्ये ,धर्माधर्मांमध्ये भेद निर्माण करणारी संस्कृती. जी समाजाच्या कल्याणासाठी घातक आहे.तिचा समुळ नाश करणे हेच आपलं ध्येय असेल. ज्यांनी ही शिकवण आपल्याला दिली त्या महामानवास विनम्र अभिवादन
TMC hospital in Kausa Mumbra. And police is accusing him . @mieknathshinde sir she has made the whole staff miserable in your name.
They’re ready to talk on record. The video is clear enough for anyone who can see and hear.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@TMCaTweetAway
सदर अपघाताला 3महिने उलटूनही मृत पावलेल्यांच्या पालकांना व जखमींना @ThaneCollectorअजूनही कोणतीही प्रशासकीय आर्थिक सहायता मिळालेली नाही.यावर नागरिकांमध्ये रोष आहे. @ThaneCollectorयांना @Awhadspeaks डॅा.जितेंद्र आव्हाड स्वतः भेटून याचे गांभिर्य निदर्शनास आणून दिले होते.
आज मुंब्र्यात (सम्राट नगर)पुन्हा एकदा अपघात घडला. दोन लोकांना जीव गमवावा लागला.तर अनेक जण जखमी झाले आहेत.
ठाणे महानगरपालिकेला वेळोवेळी विनंती करून देखील या परिसरात स्पीडब्रेकर बसवण्यात येत नाहीयेत. उतार असल्याने मोठी वाहने भरधाव वेगात येतात. परिणामी स्पीडब्रेकर नसल्याने अपघात होण्याचा धोका वाढतो. पंधरा दिवसापूर्वी असाच अपघात झाला होता. त्यावेळी देखील महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. पण महापालिका प्रशासन नेहमीप्रमाणे ढीम्म बसून राहिले, आणि आज दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला.
माझी मागणी आहे की, जीव गमावावा लागलेल्या तरुणांच्या परिवाराला किमान 20 लाख रुपये भरपाई मिळावी तसेच जखमी झालेल्या नागरिकांना देखील उचित भरपाई मिळावी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या आहेत. मला खात्री आहे या प्रकरणात ते दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करतील.
अक्षम्य गुन्हा!
उद्घाटनच्या पाच दिवस आधी महाराजांच्या पुतळ्याचा डावा हात खांद्यापासून उखळून पडला होता. याचा अर्थ पुतळा एकदा नव्हे तर दोनदा तुटला आणि पुतळ्याचे काम निकृष्ट झाले आहे हे सत्ताधाऱ्यांना माहिती होते. या चुकीला माफी असूच शकत नाही.
माझ्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि विकृत आपटेने बनविलेला पुतळा ; या दोन्ही पुतळ्यांचे निरीक्षण करा, मग तुम्हाला समजेल की, या आपटेने काय करून ठेवले आहे ते ! इतका नीच बुद्धीचा माणूस या युगात जन्माला येतो, हेच आश्चर्य आहे अन् त्याला पुतळा बनवायला देणारे जे कोण आहेत, त्यांनी पुतळा बघितला की नाही, हेही सांगता येत नाही. हे सगळं महाराजांच्या बदनामीसाठी होतं.
ही उठाठेव काही कामाची नाही..!
गेले ३ टर्म हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र होतायंत. पण यावेळी सण आणि हवामानाचं कारण देऊन राज्याच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातायंत. हा महाराष्ट्र शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथे गद्दारीला थारा नाही. निवडणुक आयोगाला हाताशी धरून तुम्ही कितीही निवडणुका लांबवा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडक्या मावशी, लाडके मामा, लाडके काका, लाडक्या आत्या सगळे मिळून गद्दारांना धडा शिकवतील..!
#Election2024 #ECI
माझे राजकिय मार्गदर्शक,आधारस्तंभ आणि कायम पाठीशी खंबीर उभे असणारे आद. डॅा. जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा…💐🎂 परमेश्वर आपणांस उत्तम आरोग्य देवो. 💐💐
@Awhadspeaks
*आजच्या बजेट मधून कोणाला काय मिळालं पाहुयात 👇*
▶️ *बिहार = 58900 कोटी ₹*
▶️ *आंध्रप्रदेश = 15000 कोटी ₹*
▶️ *महाराष्ट्र = 7545 कोटी ₹*
*सगळ्यात जास्त टॅक्स महाराष्ट्र देतो मग महाराष्ट्र बरोबर हा दुजाभाव का? लोकसभेत महाराष्ट्र ने BJP ला तडीपार केल्याचा राग अजून गेला नाही का
निवडणूकीच्या तोंडावर सरकारकडून जोरदार गाजर वाटप सुरु आहे.
द्या किसून
काही लॉजिक तरी आहे का?
लाडकी बहीण काय?
लाडका भाऊ काय ?
बारावी पास काय?
पदवीधर काय?
कुठून देणार आहेत इतका पैसा?
लाभार्थीचा आकडा गुणिले ही रक्कम..... जरा गणित करून बघा!
अर्ध्या देशाचं बजेट इकडे वळवावे लागेल!
सदर कार्यालयास आज कामानिमित्त भेट दिली असता या ठिकाणी लांबून शेतकरी,वयस्कर व्यक्ती येत असतात.साध्या शौचालयाची व्यवस्थाही प्रशासनाने केलेली नाही.ही अत्यंत शरमेची बाब लक्षात आली. तातडीने शौचायलाची व्यवस्था नाही झाली तर कठोर आंदोलन केले जाईल@Info_Pune@CMOMaharashtra@sunilshelke92
देशातील 9 लाख तरूणांनी ही परिक्षा दिली. त्यांच्या भविष्याचा विचार न करता अत्यंत असंवेदनशीलपणे बेजबाबदपणे केंद्र सरकार वागत आहे. मानसिक खच्चीकरण करण्याचं काम हे सरकार करत आहे. जर तातडीने विद्यार्थांना दिलासा दिला नाही तर तरूणांचा रोषाला सामोरे जावे लागेल. @ugc_india@narendramodi
युजीसी नेट परीक्षेत पेपर लीक झाल्याच्या शक्यतेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १९ जून रोजी झालेली नेटची परीक्षाच रद्द केली आहे. गुप्तचर अहवालात या परीक्षेच्या आयोजनात अनियमितता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नुकताच नीट परीक्षेत झालेला भोंगळ कारभार ताजा असताना हा प्रकार म्हणजे सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणखी एक नमूनचा आहे.
वर्षभर अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देत असतात, या परीक्षाच ग्राह्य धरल्या जात नसतील तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम सरकार करत आहे. सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे. देशाच्या भविष्याला जे योग्य न्याय देऊ शकत नाहीत ते देशाचे भविष्य काय घडवणार असा प्रश्न निर्माण होतो.
https://t.co/0wm19QOCIM
नवी मुंबईचे माझे सहकारी श्री.प्रशांत पाटील (प्रदेश सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या अकाली निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे.
आम्ही सर्व पाटील कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी आहोत.
श्री.प्रशांत पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
मुंब्रा येथे रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने RMC कोसळल्याने 1 मुलगा दगावला असून 6 जण गंभीर आहेत. याला सर्वस्वी ठा.म.पा.अधिकारी शेंडगे,ठेकेदार व ज्या अनधिकृत बांधकामासाठी ही गाडी जात होती तो बिल्डर जबाबदार आहे.कठोर कार्यवाहीची मागणी आम्ही करत आहोत.@DGPMaharashtra