MPSC ची परीक्षा offline व्हावी या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी, प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र काँग्रेस चे बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन आज दुपारी १२ वाजता MPSC चे मुख्य कार्यालय बेलापूर येथे सुरू झाले आहे.
संविधान मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात ४ तास, ८ तास आणि १२ तास उपवास करून सहभागी होऊ शकता
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@bhimanwar@ShelarAshish@Dev_Fadnavis@DalviAaba@INCMaharashtra
https://t.co/mLytcttCyU
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar 🌹🌹🔥🔥न्याय्य मागण्या 🔥🔥🌹🌹
1⃣फक्त OFFLINE EXAM
2) PRE 1 च घ्या त्यातच RATIO वाढवा
3) मुलांचा ताण कमी करण्यासाठी PRE ची संख्या नाही तर सरकार ने जागाच जास्त वाढवाव्या
MPSC परीक्षा म्हणजे हजार, पाचशेच्या नोटा नव्हेत की 'आली लहर केला कहर' म्हणून नोटबंदीसारखे आयत्या वेळेस वाटेल ते बदल करावेत. जेवढा वेळ आणि शक्ती MPSC च्या परीक्षांचे नियम बदलण्यात घालवली जाते, तितकी जर तरुणांच्या भवितव्यात गुंतवली तर या देशाचे भले होईल. या राज्याचा गाडा चालवू शकणारे तरुण प्रशासनाला हवे आहेत की नको?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@Mpsc_Andolan
#MPSC
MPSC म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयोगशाळा आहे का?
कधी अभ्यासक्रम बदल, कधी Optional विषय सुरू करून पुन्हा बंद, आता अचानक Online परीक्षा आणि त्यातही अन्यायकारक Normalization पद्धत!
MPSC सारख्या स्वायत्त संस्थेला महाराष्ट्रात एक साधी ऑफलाईन परीक्षा सुद्धा पारदर्शकपणे घेता येत नसेल, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
विद्यार्थ्यांनी लाखो रुपये खर्च करून, वर्षानुवर्षे कष्ट करून तयारी करायची आणि आयोगाने एका निर्णयाने त्यावर पाणी फेरायचं? विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याची जबाबदारी कोण घेणार?
MPSC ने गट 'क' ऑनलाइन परीक्षेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यायकारक Normalization पद्धत रद्द करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ त्वरित थांबवावा. नाही तर काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@Mpsc_Andolan
#MPSC #GroupC #OfflineExam #Normalization #MPSCStudents
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office@bhimanwar
आता फक्त पूर्व परीक्षा ऑनलाईन घेणार,नंतर-नंतर मुख्य सुद्धा ऑनलाईन घेतल्या जाईल.ऑनलाईन परीक्षेतील कितीतरी घोटाळे आम्ही उघड केले आहेत. आयोगाने इतर परीक्षांचे दाखले देऊ नये,ऑनलाइन परिक्षांवर आमचा विश्वास नाही.पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा न घेतल्यास उमेदवार आंदोलन आपल्या हातात घेतील
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Maha_GoodGovern@maharevenue
रामलीला मैदान में शांतिपूर्ण प्रदर्शन कर रहे SSC अभ्यर्थियों और शिक्षकों पर बर्बर लाठीचार्ज - शर्मनाक ही नहीं, एक डरपोक सरकार की पहचान है।
युवाओं ने सिर्फ़ अपना हक़ मांगा था - रोज़गार और न्याय। मिली क्या? लाठियां।
साफ़ है - मोदी सरकार को न देश के युवाओं की चिंता है, न उनके भविष्य की। क्यों हो? ये सरकार जनता के वोटों से नहीं, वोट चुराकर सत्ता में आई है।
पहले वोट चुराएंगे
फिर परीक्षा चुराएंगे
फिर नौकरियां चुराएंगे
फिर आपका हक़ और आवाज़ - दोनों कुचल देंगे!
युवाओं, किसानों, गरीबों, बहुजनों और अल्पसंख्यकों - आपका वोट इन्हें चाहिए नहीं, इसलिए आपकी मांगे कभी इनकी प्राथमिकता नहीं होंगी।
अब वक्त है - डरने का नहीं, डटकर मुकाबला करने का।
#ssc_protest
#VoteChorGaddiChhod