पिछले 10 मिनट में दस बार सुन चुका हूँ…
नागालैंड के Wangnao Yato ने राष्ट्रीय गान के साथ अपनी आवाज़ का जो समां बाँधा वो अद्भुत है!
एक बार आप भी सुनिए फिर और लूप में डाल कर सुनते रहेंगे
Love you Wangnao Yato, Love you Nagaland 🇮🇳
धर्मेन्द्र प्रधान के इस्तीफे में alternate media की भी बड़ी भूमिका रही है जिन्होंने इस पूरे आंदोलन को सोशल मीडिया के जरिए आम जनमानस तक पहुंचाया…
शिक्षा मंत्री का इस्तीफ़ा
शिक्षा सचिव हटाए गए
NTA के 37 अफसर सस्पेंड हुए
लोगों की भावनाएं जुड़ी और गलत को “गलत” कहकर उसका विरोध बुलंद हुआ…
गोदी मीडिया का रोल तो सबने देख ही लिया, अब मुख्य मीडिया के लिए आत्म चिंतन का वक्त है क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं !
How dare you threaten students for exercising their democratic rights?
Please note, you are the ones that will be held accountable when the time comes.
Hum Yaad Rakhenge!
Listen to these 8 minutes of pure gold from Neha on the police brutality against students. The fire in her words, the conviction in her voice.
She has returned after 23 days of fasting, but nothing has dimmed her spirit. https://t.co/qJP6tfMxGr
Is this the modus operandi of Mumbai Police and NCB? Is this how those infamous NCB cases were filed? Policeman threatens students he will plant powder in their pockets!
NEET पेपरफुटीविरोधात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून धमकावलं जातंय "पुन्हा दिसलास तर खिशात पावडर ठेवून केस टाकेन... माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही!" ही भाषा कायद्याची नाही, तर गुंडांची आहे!
ज्या देशाचा गृहमंत्रीच तडीपार राहिलेला असेल, त्या व्यवस्थेत काही पोलिसही कायद्यापेक्षा दहशतीवर विश्वास ठेवतात, यात आश्चर्य नाही. पण अशा वृत्तीचा हा पोलीस संपूर्ण पोलीस दलावरचा कलंक आहे.
या पोलिसाने आजवरच्या आपल्या कार्यकाळात अशा धमक्या देत किती निष्पाप तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडकवलं, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. तात्काळ निलंबन करून त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे!
@INCMumbai
Students are the future. Listen before they stop speaking. Nations don't grow by silencing questions. They grow by answering them. Dialogue safeguards tomorrow. That is democracy. 🇮🇳
#IStandWithStudents
एक अमीर महिला का दर्द सुनिए
"मैं भारत की टॉप अर्निंग पावर में आती हूं , मैं 40 % टैक्स देती हूं , मैं यहां इसलिए आई क्योंकि आज जो भी हूं मैं एजुकेशन के बदौलत हूं सबकों ये मौका मिले इसलिए मैं आज नहीं डर सकती हूं "
The core tenets of the Modi government are Asatya and Hinsa.
The removal of Sonam Wangchuk ji from Jantar Mantar while he was on a non-violent hunger strike is wrong.
Paper leaks, the rising cost of education, and student suicides are critical issues for India’s future.
No amount of force can deter India’s students, and those of us who love and believe in them, from raising these issues.
#ChhatronKiGoonj
Hicieron una película de 26 minutos con todos los robos de Lionel Messi y su equipo en este Mundial. 😭😭😭😭
El Camino de Argentina hacia la Final - La Película https://t.co/iudaL26eSh
🚨 OFICIAL: LOS CINCO ÁRBITROS DEL FRANCIA-MARRUECOS SERÁN ARGENTINOS
🇦🇷 Será la primera vez en todo el Mundial que un partido contará con un equipo arbitral formado íntegramente por jueces del mismo país
The World Cup never defined your greatness. Your legacy already proved you're the GOAT....!
It's painful to see you leave the field in tears. Huge respect and endless gratitude to you.... ⚽️ ❤️
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।