Perspective
छत्रपती संभाजी राजे यांची हत्या औरंगजेब याने केली... अतिशय हाल करून जीव घेतला!
आपल्याकडे सिरीयल औरंगजेब वर करत नाही..तर त्या शूर राजावर काढतात..आणि त्यात औरंगजेबने केलेली हत्या ,त्या मागचे विश्लेषण अशी दुसरी बाजू दाखवत नाही!
#कुठेचुकतआहे
मराठ्यांनी मराठयांना मदत करून मराठा समाजाची प्रगती करणे म्हणजे "मराठावाद' होय! शिक्षण, नोकरी, व्यवसाय क्षेत्रात एकमेकांना मदत करा.. पक्ष, पार्टी कामाला येणार नाही. येणार तर फक्त कट्टर मराठाच! जय मराठा!!
#मराठा_मोर्चा
मराठा क्रांती मोर्चाचे पुनर्गठन करणे अत्यंत गरजेचे आहे आणि नवीन मराठा समन्वयकांची नेमणूक करताना, “मी शेवटपर्यंत समाजाशी बांधील राहील, भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही, शेवटपर्यंत समाजाचा सेवक म्हणून प्रामाणिकपणे काम करेल.” असे लेखी लिहून घ्यावे.
याच्यापुढे सरकारसोबत चर्चेला जायचे असेल तर ज्यांनी समाजासाठी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत असेच व्यक्ती चर्चेला जातील. आंदोलन करायला सर्वसामान्य मराठे आणि चर्चेला दलाल हे दिवस गेले आता. यापुढे मराठा तरुण या चळवळीला नव्याने उभारी देतील. दुकानदारी, दलाली बंद म्हणजे बंदच.
अजुन गोष्ट की बहुसंख्याक शेतकरी मराठा ३२% व मुस्लिम समाज १८% आरक्षणाच्या बाहेर असुनही राज्यात एकुण आरक्षण मर्यादा ५२ % गेली कसी यावर जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील OBC तील जाती जमातींची एकुण लोकसंख्या नेमकी किती यांची अधीकृत आकडेवारी शासनाकडे नाही.
जातीत तर सोडा पण सध्या नात्यात पण लग्न करायला मुली मिळेणाशा झाल्यात, अन् काही उंटावरच्या शहाण्यांना लग्न जुळवून हिंदू धर्माची एकता साधायचीय..!!
लग्न हा वैयक्तिक पातळीवरचा विषय आहे जो ज्याचा त्याने सोडवावा, आपण कशाला नाक खुपसायचे त्यात..!!
#मराठा_समाजाची_अवस्था
शेकडो एकर जमीनीचा धनी असलेला मराठा समाज आज अल्पभूधारक,भुमिहीन, सालगडी,मजूर,ऊसतोड कामगार, डब्बेवाला,हमाल केंव्हाच बनलायं.मूठभर धनदांडगे, राजकारणी, शैक्षणिक संस्था चालक,सहकारात अग्रणी म्हणजे संपूर्ण समाज सुधारलेला ही संकल्पनाच चुकीची.पाटलाची पाटीलकी १/७
#प्राध्यापक_पद_भरती@samant_uday@OfficeofUT@AjitPawarSpeaks आज आमच्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात श्री. विक्रम काळे, विधान परिषद सदस्य, मराठवाडा यांनी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी सदिच्छा भेट दिली
स्पष्ट बोलायच झाल्यास पुनर्विचार याचिका टिकवायची असल्यास महत्त्वाचे मुद्दे न्यायालयाला पटवून द्यावे लागतात तरच न्यायालय त्याची दखल घेते अन्यथा याचिका फेटाळली जाते.सरकारची याचिका देखील १२ तारखेला सुनावणीस असल्यास उपसमितीची यासंदर्भात किती तयारी झाली आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे
मराठा समाजाला OBC बाहेरील कायदेशीर निकषांवर टिकण्याची शक्यता नसलेले तकलादू आरक्षण दिले असल्याने सुप्रीम कोर्टाने ते रद्द केले. यानंतरही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यास विरोध करून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना विस्थापित मराठा समाजाचा गळा घोटत आहे.
(४/६)
2018 मधे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे मत मिळवण्यासाठी भाजपा व शिवसेनेने मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागवून मराठा समाजाला पुन्हा एकदा OBC प्रवर्ग व पन्नास टक्क्या बाहेरील आरक्षण देऊन मराठा समाजाच्या जखमांवर मिठ चोळले.
(३/६)