मराठा समाजाच्या विद्यार्थांना अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन-दिशा देण्यासाठी, त्यांच्या न्यायहक्कासाठी आवाज उठविण्यासाठी हे खाते कार्यरत राहील #मराठाक्रांतीमोर्चा
मा. राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलले! त्यांनी सांगितलं की, आमचं सरकार देशात आल्यास जातीय जनगणना करू व 50% आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा कायदा संसदेत करू. राहुलजी गांधी यांच्या भूमिकेचं स्वागत करतो.
प्रत्येक वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परीक्षा पास होऊन नोकरीपासून वंचित राहावं लागलं. #मविआ असताना SEBC रद्द झालं, तेंव्हाच अधिसंख्य पदे निर्माण करायला हवी होती, पण सरकार राजकारण करण्यात व्यस्थ
@CMOMaharashtra साहेब तुमच्याकडून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे
मराठाआरक्षण रद्द झाल्यावर तत्कालीन #मविआ सरकारने तात्पुरता दिलासा देण्यासाठी EWS प्रवर्ग लागू केले.पण उच्च न्यायालयाने GR रद्द केल्यामुळे मराठा तरुणांना आता EWS आरक्षणाचा लाभही घेता येणार नाही.ज्या विद्यार्थ्यांनी EWS मधून परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचं काय होणार?
@CMOMaharashtra
#सारथी संस्थेत फक्त मराठा समाजालाच १००% लाभधारक हवेत मात्र वसतीगृहात फक्त ४०% जागा मराठा समाजासाठी आहेत.मराठा समाजासाठी जर वसतिगृह निर्माण होत असेल तर 100% मराठा विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला पाहिजे तर obc नकोत. सरकारने तातडीने GR मागे घ्यावा
@YuvrajSambhaji@vnpatilofficial
शिंदे सरकारच्या डोक्यात पाणी झालेय का?
जिथं तिथं मराठा समाजाच्या हक्कांच्या गोष्टीत
इतरांना समाविष्ट करत आहे.
वसतिगृह फक्त मराठा समाजासाठी पाहिजे
त्वरीत GR रद्द करा
असे असेल तर, महाज्योती, बार्टीच्या योजनांत मराठा समाजाला जागा द्या
@mieknathshinde@Dev_Fadnavis@NiteshNRane
सध्या मराठा समाजाला खुळ्यात काढायचे काम चालू आहे,मराठ्यांच्या लोकसंख्ये एवढ्या लोकसंख्येच्या ओबीसी समाजाला 1000 कोटी,2 ते 3 टक्के असलेल्या चर्मकार समाजाला 1000 कोटी रुपये, मराठा समाजाला फक्त 100 कोटी ,महाविकास आघाडी सरकार दाखवून देत आहे की राज्यात जातीनुसार फायदा दिला जाणार.
भावांनो हीच ती वेळ आहे, दत्तामामांना जाब विचारण्याची...
(संयुक्त मुख्य परीक्षा, सरळसेवा परीक्षा कधी होणार?)
हाच 1-2 तास वेळ मंत्रालयात बसून रखडलेली भरती मार्गी लावण्यासाठी खर्च करा. फक्त इव्हेंट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न नाही सुटणार..
जेंव्हा @saamTVnews नेही mpsc परिषद +
ज्या विद्यार्थ्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचं काय?? हा सर्व प्रकार वेळीच थांबायला हवा.
उद्याच्या निर्णयामध्ये फक्त कोर्ट मध्ये गेला म्हणून त्यांना न्याय मिळाला हा ठपका नको पडायला...🙏 2500+- विद्यार्थी आहेत
त्यामुळे न्याय हा सर्वांनाच मिळायला हवा
@mpsc_office@Mpsc_Andolan
@MeshramDayanand सर विद्यार्थी जेंव्हा आंदोलन करत होते, न्यायालयात गेले, तेंव्हा तुम्ही त्यांना मदत करायला हवी होते...आता आयोगाला दोष देऊन काहीही होणार नाही...
साहेब राज्यातील परिस्थिती ही अशीच आहे....महाराष्ट्रात आत्तापर्यंत ची सर्वात जास्त बेरोजगारी आहे....अशीच माहिती राज्यातील बेरोजगारांची पण घ्या...धक्का बसेल मग..
तुम्ही राजकारण न करता प्रामाणिकपणे याकडे लक्ष द्याय अशी अपेक्षा आहे.
#WeWant4th_AnswerKey@Mpsc_Andolan@PrasannJOSHI
एका व्यसनाधीन मुलाला सोडवण्यासाठी संपूर्ण महा विकास आघाडी सरकार पुढे सरसावलं होत... पण mpsc चे तीन हजार विद्यार्थी न्याय मागत आहेत, राज्याचे नेते स्वतः च्या मुलाला, नातूला, पुतण्याला रोजगार देण्यामध्ये जातीने लक्ष देतात पण या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही..दुर्दैव
#mpsc
आम्हाला पाहिजे समान संधी!
आम्हाला पाहिजे न्याय!
प्रत्येक वेळी स्वतःच्या चुकांबद्दल विद्यार्थ्यांच्यावर अन्याय का? हाच प्रश्न उद्या सर्वांनी आयोगासह सरकारला विचारायचा आहे.
त्यासाठी उद्या सकाळी 10 ते 12 आपण ट्विटर वॉर ठेवत आहे.
#WeWant4th_AnswerKey@Mpsc_Andolan@AjinkyaShinde18