जो देशहितकी बात करेगा वही देशपर राज करेगा।
Blessed by PM'Modiji's letter. Followed by Chetan Dixit, , Khadak Singh, Padmakar Tillu, , gpkpatil,Akks_,
No ❌DM.
@PunekarVoice@Dev_Fadnavis@fadnavis_amruta अमृता फडणवीस यांनी या हरा.मखोरावर केस दाखल करावी. यांना मोकाट सोडू णये.
मध्यंतरी रागा ह्यूस्टन ला का गेला होता हाही संशोधनाचा विषय आहे.सुपारी दोन्हीकडून असेल वाटत.
ज्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे वाशिल्यामुळे अमृता फडणवीस Axis Bank मध्ये Sr Vice President झाल्या, त्यांनी काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
माझा भाऊ स्वतः सुमारे २० वर्षापासून HDFC बँकेत कार्यरत आहे आणि तो ही VP आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात Sr VP सारख्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी किती वर्षांची मेहनत, अनुभव आणि सातत्य लागते याची मला चांगली कल्पना आहे.
अमृता फडणवीस यांनी BCom, MBA (Finance) तसेच Symbiosis मधून Taxation Law चे शिक्षण घेतले आहे. त्यांनी 2003 साली UTI Bank मध्ये Management Trainee म्हणून कारकीर्द सुरू केली. तेव्हा Axis Bank अस्तित्वातही नव्हती. 2007 मध्ये UTI Bank चे Axis Bank म्हणून पुनर्ब्रँडिंग करण्यात आले, यानंतर त्यांनी Branch Operations, Corporate Banking, Treasury, Customer Relations आणि Transaction Banking अशा विविध विभागांमध्ये विविध पदावर काम करत तब्बल २३ वर्षे बँकेला दिली. या प्रदीर्घ अनुभवाच्या आणि कामगिरीच्या जोरावर त्या Senior Vice President पदापर्यंत पोहोचल्या.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पहिल्यांदा २०१४ साली झाले तेव्हा अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत ऑलरेडी तब्बल ११ वर्ष पूर्ण केली होती. Management Trainee ते Senior Vice President हा प्रवास कोणत्याही एका व्यक्तीच्या पदामुळे होत नाही. त्यासाठी पात्रता, सातत्य, कामगिरी आणि अनेक वर्षांचा अनुभव लागतो. अमृता फडणवीस यांचा प्रवास त्याचाच पुरावा आहे. याव्यतिरिक्त त्यांचे वडील डॉ. शरद रानडे हे नामांकित नेत्रतज्ज्ञ तर आई डॉ. चारुलता रानडे या Gynecologist आहेत.
देवेंद्र फडणवीस हे देखील उच्चशिक्षित आहेत. त्यांनी LLB करून बिझनेस मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर शिक्षण जर्मनीमध्ये Project Management चे प्रशिक्षण घेतले आहे.
भकास आघाडीने ठेवलेले पाळीव ट्रोल्स हे स्वतः दुसऱ्या देशामध्ये झाडू मारायचं काम करून तिकडून उंटावरून शेळ्या हाकत असतात आणि देवेंद्र फडणवीस सारख्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वावर काही बोलता येत नाही त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चिखल फेक करण्यासाठी मनाला येईल ते काहीही लिहितात पण सत्य हे बदलत नसते.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे एका खाजगी पिक अप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी बाजूच्या एका विहिरीत जाऊन कोसळली. या दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
रांजणी गावातील भाविक हे म्हसवड येथे सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून मदतकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासनाकडून या घटनेची माहिती घेतली असून, त्यांना लागेल ती सर्व मदत करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. झालेली ही घटना अतिशय दुःखद असून, या दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
@NCW may take cognizance of this handle @gajabhauX who is sitting in foreign and abusing Hon. CM @Dev_Fadnavis ji's wife and making false
Allegations. Also he scolds to Hindu swatantryasenanis, Hindu
Culture etc. Strong action may immediately be taken. It appears that there is somebody behind the curtain and he thinks No one can dare to touch him if he goes doing nuisense.
@narendramodi@AmitShah@fadnavis_amruta@DGPMaharashtra@MumbaiPolice
देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात करतात, असे माझे मत आहे. मी सहसा राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांवर टीका करत नाही, पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणून लिहित आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पदोन्नतीला वेग आला आणि त्या वाईस प्रेसिडंट पदापर्यंत पोहोचल्या.
श्रीमती अमृता फडणवीस या २०१६ ते २०२६ या कालावधीत ॲक्सिस बँकेत वाईस प्रेसिडंट पदावर कार्यरत होत्या. २०२६ मध्ये त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. या काळात त्यांना वार्षिक कोट्यवधी रुपयांचे वेतन मिळत होते.
२०२६ मध्ये त्यांनी ॲक्सिस बँकेतून राजीनामा दिला. माझ्या माहितीनुसार, बँकेवर वाढत्या प्रश्नांचा आणि वादांचा दबाव निर्माण झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. बँकेने हातपाय जोडून राजीनामा घेतला
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे खासगी शेतातील विहिरीत वाहन कोसळून झालेल्या भीषण अपघातात काही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत आपला जीव गमावलेल्या सर्व भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अकाली निधनामुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात सहभागी असून, या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ त्यांना मिळावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
या दुर्घटनेत काही भाविकांचे प्राण वाचविण्यात यश आले, ही दिलासादायक बाब आहे. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांना लवकरात लवकर सुदृढ आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करतो.
केवळ घोषणा नाही, तर कृती! महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आता अधिक वाढतोय. 🚆 मेट्रो जाळे, २२ किमीचा अटल सेतू आणि लाखो कुटुंबांना हक्काची घरे. महायुती सरकार सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांना बळ देत आहे.
DCM @mieknathshinde JI
मेट्रो विस्तार, अटल सेतू, क्लस्टर पुनर्विकास आणि सर्वसामान्यांसाठी लाखो परवडणारी घरे... महायुती सरकार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगतीच्या एका नवीन उंचीवर घेऊन जात आहे.
DCM @mieknathshinde JI
विकासाच्या दिशेने नवा महाराष्ट्र!
महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास, मेट्रो विस्तार,अटल सेतू, परवडणारी घरे आणि पुनर्विकास प्रकल्पांमुळे राज्य प्रगतीच्या उंचीवर.
उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या दूरदृष्टीतून घडतोय विकसित महाराष्ट्र।
भीमाशंकर क्षेत्राच्या कायापालटाचा वेग.
पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, भीमाशंकर येथील विकास कामे नियोजित वेळेच्या खूप आधी, अवघ्या 6महिन्यांत पूर्ण करण्यात आली आहेत. 1050 घरांचे गाव पूर्णपणे शिफ्ट करून ते एक 'आदर्श गाव' म्हणून उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
पायाभूत सुविधांसोबतच भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेले हे काम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.
"संजय राऊत यांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही!"
राज्यातील सध्याची परिस्थिती आणि अर्थखाते सांभाळण्याबाबत @Dev_Fadnavis यांनी ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, महाराष्ट्राचा कारभार सांभाळण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम आहेत आणि त्यांना कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
मुंबई तसेच महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी भागात खारफुटीमध्ये वाढ झाली असून, महाराष्ट्र सरकारमार्फत खारफुटीच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रभावीपणे काम सुरू आहे.
आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis