फूटपाथवर फेरीवाले आणि स्टॉलला परवानगी नाही पण तरीही चित्रात दाखवल्याप्रमाणे वायर टाकता येते आणि ते सपोर्ट फेंचिंग देखील तोडू शकतात आणि त्यात कोणीही प्रश्न विचारणार नाही? आता दुरुस्तीचा खर्च कोण उचलणार? ते ओलांडताना कोणी पडले तर वैद्यकीय खर्च कोण उचलणार ? S ward
@mybmc@MNS
नवीन घरगुती LPG गॅस कनेक्शनची प्रक्रिया अजूनही होल्डवर का ठेवण्यात आली आहे? सामान्य नागरिकांनी नवीन कनेक्शनसाठी किती दिवस प्रतीक्षा करायची?
नवीन कनेक्शन कधीपासून सुरू होणार, कृपया नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवावा.#LPG#DomesticGas
"I met Anand Mahindra and asked him to set up Scorpio manufacturing in Nashik. I spoke to Balasaheb and Yuti Government to get it done."
- Claim by @RajThackeray.
Fact : Nashik Factory started in 1981 (Thackeray not in Power), Scorpio launched in 2002 (Thackeray not in power)
आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे
१) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत.
२) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे.
३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो.
४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही.
५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे.
६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे...
७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ?
८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ?
९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू.
१०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे.
११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत...
१२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ
१३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल...
१४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे...
१५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?
UNESCO has given the status of World Heritage Sites to 12 forts built by Maharashtra's beloved deity Chhatrapati Shivaji Maharaj. This is a matter of great joy. Out of these 12 forts, 11 are in Maharashtra and one fort, the fort of Jinji, is in Tamil Nadu. On this occasion, those who talk about Maharashtra's achievements will know how far the idea of Swarajya instilled by Maharaj had reached and will also know how old and strong the bridge between two languages and cultures is.
Now one can hope that these 11 forts in Maharashtra will get preserved properly. Once UNESCO gives the status of World Heritage Site, there are very strict criteria for the conservation and renovation of those structures, which will have to be followed, and the forts of our Maharaj will get the attention they deserve. Now the state government will receive funds for the conservation of these forts and the state should also allocate some more themselves. Every single government in the past had left these forts in a state of disrepair, making it impossible to invite the world to visit them and show them the glory of our Maharaj and Maharashtra. I hope that this will change now. I have been saying this for many years that if we preserve the forts built by Maharaj and preserve the coastline Maharashtra has been blessed with, and if we make the necessary infrastructure available for tourism, the state’s economy will truly soar.
Anyway.
I just want to remind the government that just because UNESCO has given it World Heritage status, it cannot be taken for granted. If the criteria are not followed properly, the status gets withdrawn. So far there have been two such examples in the world. One example is the Arabian Oryx Sanctuary in Oman and the other one is the Dresden Valley in Germany. The Dresden Valley got the World Heritage status, but it was taken away in 2009 due to non-compliance with the criteria. The government should not just celebrate this but also acknowledge the responsibility. Firstly, the government should demolish all the unauthorized constructions on these forts immediately! Regardless of the religion or cast of the encroachers.
Once again, congratulations to the Marathi people.
Yours,
Raj Thackeray.
आज मी माझ्या वाहनाच्या एचएसआरपी (HSRP - High Security Registration Plate) फिटमेंटसाठी खालील पत्त्यावर गेलो/गेले:
फिटमेंट सेंटर: RM15 - भांडुप वेस्ट दुकान क्र. 14, शीतल अपार्टमेंट, जंगल मंगल रोड, भांडुप वेस्ट, मुंबई ईस्ट - MH03 - 400078 फोन: 9702747070
•तेथील कर्मचाऱ्यांनी जुनी नंबर प्लेट उशिरा घेतली, आणि जेव्हा मी ती नंबर प्लेट नष्ट करण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी ती ऐकून घेतली नाही किंवा दुर्लक्ष केले.
•शिवाय, कर्मचाऱ्यांचे वर्तन अतिशय उद्धट व असभ्य होते, त्यांनी ग्राहकांशी बोलण्याची सौजन्याची पद्धत पाळली नाही.
•माझा मुख्य प्रश्न असा आहे की: जुनी नंबर प्लेट अजूनही त्यांच्या ताब्यात आहे का? आणि जर त्यांनी ती नंबर प्लेट कुठे गैरवापरासाठी वापरली, तर यासाठी डीलर जबाबदार धरला जाईल का?
आज मी माझ्या वाहनाच्या एचएसआरपी (HSRP - High Security Registration Plate) फिटमेंटसाठी खालील पत्त्यावर गेलो/गेले:
फिटमेंट सेंटर: RM15 - भांडुप वेस्ट दुकान क्र. 14, शीतल अपार्टमेंट, जंगल मंगल रोड, भांडुप वेस्ट, मुंबई ईस्ट - MH03 - 400078 फोन: 9702747070
•तेथील कर्मचाऱ्यांनी जुनी नंबर प्लेट उशिरा घेतली, आणि जेव्हा मी ती नंबर प्लेट नष्ट करण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी ती ऐकून घेतली नाही किंवा दुर्लक्ष केले.
•शिवाय, कर्मचाऱ्यांचे वर्तन अतिशय उद्धट व असभ्य होते, त्यांनी ग्राहकांशी बोलण्याची सौजन्याची पद्धत पाळली नाही.
•माझा मुख्य प्रश्न असा आहे की: जुनी नंबर प्लेट अजूनही त्यांच्या ताब्यात आहे का? आणि जर त्यांनी ती नंबर प्लेट कुठे गैरवापरासाठी वापरली, तर यासाठी डीलर जबाबदार धरला जाईल का?
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार.
मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो.
राज ठाकरे ।
Also the staff don’t have decency to speak with customer. The main question is are the old number plate in same hand, if they use our plate the dealer will be held responsible ??? @MMVD_RTO@bookmyhsrp@MumbaiPolice#hsrb#bhandup
Today I went for the HRSP fitment appointment at
Fitment Location
RM15-BHANDUP WEST, SHOP NO
14,SHITAL APT,JANGAL MANGAL ROAD,
BHANDUP WEST,Mumbai East - MH03-
400078 Phone - 9702747070 where they took the old number late and when the customer ask to destroy they become
Today I went for the HRSP fitment appointment at
Fitment Location
RM15-BHANDUP WEST, SHOP NO
14,SHITAL APT,JANGAL MANGAL ROAD,
BHANDUP WEST,Mumbai East - MH03-
400078 Phone - 9702747070 where they took the old number late and when the customer ask to destroy they become
Today I went for the HRSP fitment appointment at
Fitment Location
RM15-BHANDUP WEST, SHOP NO
14,SHITAL APT,JANGAL MANGAL ROAD,
BHANDUP WEST,Mumbai East - MH03-
400078 Phone - 9702747070 where they took the old number late and when the customer ask to destroy they become
Big News Mumbaikars🎉
The IMD will now have access to high-resolution, real-time rainfall maps from a network of Six Radars , including two of their own. This advancement is made possible by the Indian Institute of Tropical Meteorology (IITM) in Pune.
#MumbaiRains