महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात नेमकं काय सुरू आहे, हा
प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे.
एका कंत्राटदाराने भर सभेत उभं राहून असा गंभीर आरोप केला की
सरकारी कामांच्या पैशांपैकी तब्बल ५६% रक्कम विविध स्तरांवरील
भ्रष्टाचारात जाते. एवढंच नाही, तर हा पैसा कुठे आणि कसा वाटला
जातो याचाही कथित हिशेब त्याने मांडला.
हा आरोप अत्यंत गंभीर आहे. कारण हा केवळ एखाद्या
व्यक्तीविरोधातील आरोप नाही, तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेच्या
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय आहे.
जर हे आरोप खोटे असतील, तर सरकारने तातडीने चौकशी करून
संबंधितांवर कारवाई करावी आणि सत्य जनतेसमोर आणावे. पण जर
या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर हा भ्रष्टाचार केवळ आकड्यांचा खेळ
नाही. हा शेतकऱ्यांच्या अनुदानावरचा डल्ला आहे. हा विद्यार्थ्यांच्या
शिक्षणावरचा डल्ला आहे. हा रस्ते, पाणी, आरोग्य आणि विकासाच्या
कामांवरचा डल्ला आहे. हा महाराष्ट्राच्या भविष्यावरचा डल्ला आहे.
आज समाजात धर्म, जात, भाषा, इतिहास, मंदिर-मशीद या विषयांवर
लोकांना विभागण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. सोशल
मीडियावरही त्याच विषयांची चर्चा रंगवली जाते. पण सामान्य
माणसाच्या आयुष्याशी थेट संबंधित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर
मात्र तेवढी आक्रमकता दिसत नाही.
ज्या ताकदीने समाजात धर्मद्वेषाचे वातावरण तयार केले जाते, त्याच
ताकदीने भ्रष्टाचाराविरोधात जनमत तयार झाले तर अनेक प्रश्न
आपोआप सुटू शकतात. कारण भ्रष्टाचार हा कोणत्याही एका धर्माचा,
जातीचा किंवा पक्षाचा प्रश्न नसतो. तो प्रत्येक करदात्या नागरिकाच्या
खिशावर पडणारा भार असतो.
महाराष्ट्राला आज सर्वाधिक गरज आहे ती भ्रष्टाचाराविरोधात एकजूट
निर्माण होण्याची. लोकांनी आपल्या राजकीय भूमिका बाजूला ठेवून
एकच प्रश्न विचारण्याची गरज आहे – जनतेच्या पैशांचा हिशेब कोण
देणार?
धर्माच्या नावावर मतं मागणाऱ्यांनी आता भ्रष्टाचाराविरोधातही तेवढ्याच
ताकदीने आवाज उठवावा. कारण भ्रष्टाचार संपला तर विकास
आपोआप दिसेल; पण भ्रष्टाचार कायम ठेवून विकासाच्या घोषणा
केवळ जाहिराती ठरतात.
महाराष्ट्राच्या जनतेला धर्मावर नाही, तर प्रामाणिक प्रशासनावर आणि
पारदर्शक कारभारावर चर्चा हवी आहे. आज त्याचीच सर्वाधिक गरज
आहे.
रोहित पवार यांनी विधिमंडळ व जमिनीवर सतत राज्यभरातील लोकांचे प्रश्न, समस्या सरकारचे निर्णय यावर आक्रमक आवाज उठवत आहेत.
राज्याच्या विविध भागांत प्रत्यक्ष उपस्थिती प्रत्येक मुद्यांची कणखर भूमिका व संघर्ष यामुळे विरोधी पक्षांचे एक प्रमुख नेतृत्व बनले आहेत.
@RRPSpeaks#maharashtra https://t.co/8QShlhxUwk
राहुल गांधी यांचे अत्यंत महत्वाचे भाषण. सर्वानी वाचावे आणि विचार करावा असे....
"आज येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. येथे आल्याबद्दल धन्यवाद. अनेक वर्षांपूर्वी माझी एका अतिशय जवळच्या मित्रासोबत चर्चा झाली होती. मी त्याला म्हटले होते, "तू जे करत आहेस ते पूर्णपणे
Public Statement
I would like to sincerely thank all media organizations, journalists, and reporters who covered this issue and helped bring attention to the concerns that were raised. Your interest and coverage played an important role in ensuring that the matter received the attention it deserved.
However, I now request all media representatives to kindly refrain from visiting our property and housing society for further coverage of this issue.
For nearly a week, the residents of the society have experienced continuous disruption due to repeated visits, interviews, and media activity in the common areas. While the coverage was appreciated, it is important that normalcy returns for all residents.
I am pleased to state that the dispute has now been resolved through dialogue and cooperation. The white patti that was at the center of the disagreement has been removed, and the affected area has been restored and repainted to its original condition. The matter has therefore reached a satisfactory conclusion.
I believe that when a dispute is resolved peacefully and constructively, it is equally important to know when to close the chapter and move forward. In the interest of maintaining harmony, respecting the privacy of residents, and allowing the society to function normally, I consider this issue closed.
I once again thank the media for its support and understanding, and I respectfully request everyone to allow the residents to return to their daily lives without further disturbance.
Thank you.
"भयानक आर्थिक सुनामी येणार आहे
एक तर मोदी सत्तेत नाही राहणार नाहीतर आणीबाणी लागणार.
सिस्टीम मला पूर्ण माहिती देत आहे. येणारा काळ खूप भयानक आहे"
@RahulGandhi 🔥
आणि तुम्हाला तर माहित आहेच. आजपर्यंत RG जे काही बोललेत ते खरं ठरलंय.
वेणुताई.
१९४९ सालची गोष्ट. यशवंतराव तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. ते मुंबईत एकटेच रहात होते. वेणूताईंना क्षयाची बाधा झाली होती म्हणून त्यांना मिरजेच्या दवाखान्यात दाखल केले होते.
हा यशवंतरावांच्या जीवनातील मोठा खडतर काळ होता. ते शरीराने मुंबईत असले तरी त्यांचे सगळे लक्ष
दररोज फक्त ६ मिनिटं वाचन केल्याने ताण (stress) तब्बल ६८% पर्यंत कमी होऊ शकतो. एक पुस्तक हातात घ्या… आणि आपल्या मनाला थोडं मोकळं श्वास घेऊ द्या.
#Fact#Reminder
Dhurandhar 2
चित्रपटातील प्रत्येक पात्र मी तपासले:
1.हमझा – 2004 (काँग्रेस सरकार)
2.रेहमान डकैत – मृत्यू 2009 (काँग्रेस सरकार)
3.अर्शद पप्पू – मृत्यू 2013 (काँग्रेस सरकार)
4.SP अस्लम खान – मृत्यू 2014 (काँग्रेस सरकार)
5.जमील जमाली (नाबील गाबोल यांच्यावरून प्रेरित) – 45 वर्षांपूर्वी शिक्षा (काँग्रेस सरकार)
या सर्व व्यक्ती मरण पावल्यानंतर नोटाबंदी झाली. तरीही ती चित्रपटाच्या कथेत गुंफण्यात आली आहे , हे उघडपणे एका वादग्रस्त निर्णयाला न्याय्य ठरवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.
मी काँग्रेसची कडवी टीकाकार होते. त्यामुळेच मी India Against Corruption चा भाग होते.
पण आज मी BJP चीही तितकीच टीकाकार आहे.
सत्य कोण सत्तेत आहे यावर बदलत नाही.
शिवराय आणि रामदासांची पहिली भेट नेमकी केव्हा झाली? | डॉ. जयसिंगराव पवार #repost
इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचं 26 मार्च 2026 रोजी निधन झालं आहे. जयसिंगरावांनी जानेवारी 2025 मध्ये बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश आहे.
#jaysingraopawar#Shivajimaharaj
#Thread
व्यक्तिगत व सामूहिक मानसिक आरोग्य -
बऱ्याच शिक्षित लोकांनाही वाटत अंगात येणे ही अंधश्रद्धा आहे. अजिबात नाही. अंगात येणे अबोध मनात (sub conscious) दडपलेल्या विविध भावना उफाळून येतात त्याचा परिपाक आहे.
बरेच लोक विचारतात - जास्त करून महिलांच्या अंगात का येत? कारण आपल्या पितृसत्ताक पूरुषसत्ताक व्यवस्थाने स्रियांचे इतके शोषण केले आहे की त्याना आपल्या भावना - दुःख कुठं मांडता येत नाही. या दुःखाचा निचरा कसा करावा कळत नाही. तेव्हा इथूनच ही मानसिक बदलाची प्रक्रिया सुरू होते.
माणसाला जाणीव सोबत नेणिव म्हणजे, अबोध मन असते. माणसाच्या मनाच्या पलीकडेही एक सुप्त मन असते, तेथे अनेक जुनाट आठवणी - तीव्र मानसिक धक्के - दबून असतात - विविध माध्यमातून ते वर उफाळून येतात.
इंग्रजी मध्ये सबकॉन्शीअस माईंड म्हणतात. वैद्यकीय दृष्टीने नेणिवेचा शोध सिगमंड फ्रॉइड या ऑस्ट्रियन शास्रज्ञाने लावला.
प्रत्येक माणसावर लहानपणी पासून काही न काही मानसिक आघात होतात - किंवा त्या आघाताचे परिणाम पुढे चालून विविध मानसिक व शारीरिक कृतीत दिसतात. मानसोपचार शास्र याला PTSD म्हणते (Post-Traumatic Stress Disorder) या मानसिक आघाताचा परिणाम माणसावर कुठल्या न कुठल्या माध्यमातून राहतो. मानसिक आरोग्य बद्दल आपल्यकडे लोक थेट मान्य करत नाही की मला मानसिक त्रास आहे. कारण आपला समाज याची स्वीकृती करत नाही. कारण अशावेळी आपल्याला वेडा मेंटल सायको ठरवेल अशी भीती असते. प्रत्येक माणूस कुठल्या न कुठल्या तणावातून जात असतो. त्याचे निरसन नीटसे केले नाहीतर माणसाचे सबकॉन्शीअस माईंड विकृतीची वाट धरू लागते. काही माणसे निर्भिड मनाची असल्याने ते आपल्या सबकॉन्शीअस विकृतीकडे जाऊ न देता, चांगल्या कामात वळवतात , जसे की प्रेमात अपयश आलेले लोक पुढं चालून आपल्या दुःखी भावनांना कविता शेर गझल मधून रुपांतरीत करतात. तर काही जण या अपयशाचे रूपांतर लैंगिक विकृतीत करतात - तथा महिला द्वेषात करतात. हे माझे मत नाही - मनोविश्लेषण शास्त्राचे प्रयोगसिद्ध सिद्धांतन आहे.
किंवा जे पिढ्यान पिढ्या माणसाच्या - समुहाच्या मनात मानसिक आदिबंध निर्माण होत आले आहेत. त्याचे वहन DNA मधून होते. पण ते फारच मोठ्या प्रमाणात किंवा , 100 टक्के होते अशातला भाग नाही. मानवी स्वभाव केवळ DNA मधून तयार होत नाही , तर तो DNA मधून येणारी पुसटशी आनुवंशिकता आणि कुटुंब व परिसरातुन येणारे विविध अनुभव ज्ञान यातुन मानवी स्वभावाची जडणघडण होते.
ही जडणघडण होताना जुने आदिबंध आणि व्यक्तीगत - सामूहिक जीवनातील मनोव्यापार यातून माणसाच्या स्वभावाची रचना होते.
व्यक्तीचे जसे मानसिक आरोग्य असते तसे समूहाचे सुद्धा मानसिक आरोग्य असते - कार्ल युंग या फ्रॉइड शिष्याने हे वैज्ञानिक गृहीतक मांडले - याला ते collective conscious म्हणतात - मराठीत सामूहिक अवचेतन म्हणतात.
युद्ध , महामारी , त्सुनामी, सामूहिक मिरवणूकी, सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना, सण उत्सव - इव्हेंट - दंगली - आदी बाबतीत - माणसे कुठंतरी एकात्मिक विचार करतात. किंवा sub consciously एक कृती करतात. किंवा एक समूह दुसऱ्या समूहाबाबत बरा वाईट विचार करतो - ही जी एक समूहाची दुसऱ्या समूहाबाबत जी मानसिक भूमिका आहे यालाच सामूहिक अवचेतन म्हणतात.
हिटलरने जर्मनीत जर्मन लोकांच्या मनात ज्यू बद्दल पसरवलेली सामाजिक घृणा - चीड. आदी बाबी या सामजिक मानसिक आरोग्याचा भाग बनतात. आपल्याकडे व्यक्तिच्या मानसिक आरोग्य बद्दल फार प्रबोधन नाही, तिथे सामूहिक अवचेतन - collective conscious बद्दल अजाणतेपण असणार.
व्यक्तिगत व मानसिक जाणीव नेणिवांचा जो मनोव्यापार चालतो , आणि जुने आदीबंध जे पिढ्यातून येतात - आणि सामाजिक परिस्थिती मधून माणसाचे मानसिक आरोग्य घडले जाते.
विविध मानसिक आघातचा सामना करणे माणसाला फार कठीण असते, अनेक लोक यातून कंटाळून गेलेले असतात. अशावेळी आपण आपल्या आसपासच्या माणसाना धीर देणे एक सामजिक कर्तव्य आहे.
तसेच काही मानसिक ताण जाणवत असल्यास त्या व्यक्तीने एकटे न राहता - सार्वजनिक जीवनात स्वतःला व्यक्त करावे - सतत काही न काही चांगल्या सामजिक कृती कराव्या. सामुदायिक सण उत्सवात भाग घ्यावा. आपल्या प्रियजनाशी आपल्या भावना मांडाव्या. तसे केलं नाही तर ; विविध भाव भावनांचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही तर - त्या दबून राहतात - मनावर प्रचंड दडपण येते. मग असे दबलेल्या भावना - कधी कधी वाईट मार्गाने उफाळून येतात. अस होऊ द्यायचे नसेल प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे - तेही चांगल्या पद्धतीने - स्वतःला कामात - वाचनात - संगीत ऐकण्यात - खेळात - विविध आनंददायी कृतीत स्वतःला व्यस्त राखले पाहिजे. इतरांना आपण मानसीक आधार दिला पाहिजे.
#मानसिक_आरोग्य #मन #अंधश्रद्धा
देश विरोधी, असा हा मोदी
अमेरिकेशी करार करतोय रं
मोदी पायाला घुंगरू बंधतोय रं
ट्रंम्प समोर मुजरा करतोय रं
एपस्टीन फाईल बाहेर आली गं
देशवासी ही हादरून गेली गं
निष्पाप जीवला मारूनी,
याने काळीज खाल्ल भाजुनी
आरएसएस वाल्यानो सांगा तुम्ही,
अमेरिकेच्या दबावा खाली
हा देश कसा काय विकतोय रं
मोदी पायाला घुंगरू बंधतोय रं
ट्रंम्प समोर मुजरा करतोय रं
शाहीर मेघानंद जाधव यांनी "विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चात" एपस्टीन फाईल मध्ये आलेले नरेंद्र मोदींचे नाव आणि त्यांनी देश विरोधी केलेल्या कराराची माहिती गाण्याच्या माध्यमातून मोर्चात सादर केली.
गुंजाळ, खरात अशी लंबी मालिका राज्यात सुरु आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची सगळी ताकद विरोधकांना फिक्स करण्यात खर्ची होत आहे. याचा फायदा उचलत पोलीसांची जोरदार हफ्तेबाजी सुरु आहे. सध्या तर DCP आणि Addl पोलीस स्टेशनचा राऊंड घेतला की वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून ठराविक रक्कम घेतात. मुख्य पोलीसांपेक्षा झीरो पोलीसांची संख्या जास्त आहे. सत्तेशी लॉयल आहोत असं दाखवायचं आणि खाली हवी तशी दुकानदारी करायची यात पोलीस गुंतले आहेत.
सध्या कोणी देवेंद्र फडणवीस यांना सांगणार नाही, पण फडणवीस यांनी गृहखात्याबाबत पुनर्विचार करायला हवा, किंवा हुडी घालून गुपचूप पोलीस स्टेशनचे दौरे करायला हवेत.