दिनांक १९ डिसेंबर २०२५
📍उमरगा, धाराशिव
"निसर्गाची पूजा, अन्नाचा सन्मान आणि मातीशी नातं सांगणारा सण म्हणजे 'वेळ अमावस्या'!
ह्या दिवसाचं अवचित्य साधून सन्मा. माजी आमदार श्री.ज्ञानराज चौघुले आणि उमरगा तालुका प्रमुख सन्मा. बळीराम सुरवासे यांच्या आग्रहाच्या निमंत्रणा वरून दोन्ही ठिकाणी शेतावर जाऊन पांडवांच्या पूजेचे मनोभावे दर्शन घेतलं. शेतावरच्या जेवणाचा आनंद घेतला. ह्या जेवणात मुख्यता मिक्स भज्जी, हुगगी, शेंगदाण्याची पोळी, खीर, बाजरीची भाकरी, डाळ-भात याचा आनंद घेतला.
सर्वांना वेळ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde@PratapSarnaik
#वेळअमावस्या #VelAmavasya #बळीराजा #मराठीसंस्कृती #रानभोजन #Umarga #Dharashiv #महाराष्ट्र #shivsena #BalasahebThackeray #EknathShinde #rajansalvi
Rohit Sharma has done it again. Putting his head down, scoring runs, proving critics wrong, letting the bat do the talking and telling the world that age is just a number. What a player.
We are not wrong when we say that Rohit Sharma is the best captain.
Rohit gave some tips to Harshit and the wicket came in the same over.
The greatest leader rohit sharma leading from the front 🔥🥶
राज्यभरातील कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी निघालेत.
पण रस्त्यांची दयनीय अवस्था, रेल्वेतील अनियंत्रित गर्दी,
तिकिटासाठी बारा-बारा तास ताटकळत रांगेत उभं राहणं,
ही नागरिकांना दिलेली शिक्षाच?
गणराया...
कोकणवासीय तुझ्या भेटीसाठी आतुरतेने गावी निघाले आहेत. त्यांचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होऊ दे!
आणि
दरवर्षी कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा घेणारे हे विघ्न दूर होऊ दे! 🙏
@GaneshBorhadeP1 डोळ्यावरची पट्टी काढा बंधू
आपण दुसऱ्यांना चूक बोलतो अंधभक्ती चूक बोलतो आपण पण तेच केलं तर काय फायदा 👍
मातोश्रीने स्वतः ग्राउंडला चौकशी केली असती तर माजी खासदाराला बाहेरचा रस्ता दाखवला असता 🙏
असो पण तुम्हांला सांगून काहीही फायदा नाही
@GaneshBorhadeP1 कोकणात मुख्यता रत्नागिरी मध्ये साळवी साहेबांनी खरा पक्ष वाढवला त्यांना बाहेर जायला भाग पडला माजी खासदारांनी
कोकणात पक्ष संपवण्यात खरा हात माजी खासदारचाच आहे
@GaneshBorhadeP1 राजकीय बाप हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबच
राहिली गोष्ट पक्ष बदलायची तर निवडणुकीत जे माजी खासदाराने साळवीच्या विरोधात काम केलं त्याची माहिती उद्धव साहेबांना दिली पण पक्षनेतृत्वानी विनायक राऊत यांनाच जास्त महत्व दिलं पण रानेंच्या नंतर कोकणात मुख्यता रत्नागिरी मध्ये
📍रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सन्मा.श्री. नितीन बगाटे सर यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याप्रसंगी संजय साळवी, अविनाश कदम, सुरज मालगुंडकर व स्वीयसहायक प्रमोद शितप उपस्थित होते.
@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde