प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नरोबा-कुंजोबा की भूमिका निभा रहे हैं।
आज सुबह खबर आई कि जम्मू-कश्मीर मे केंद्र सरकार ने भारतीय सेना को आतंकवादियों का पता लगाने के लिए कहा है।
भारत-पाकिस्तान युद्ध की हालात में सरकार की ओर से खबरे आ रही थी कि भारत ने पाकिस्तान की वायुसेना को 20 प्रतिशत नुकसान पहुंचाया है, जिसके कारण पाकिस्तान ने युद्ध विराम का प्रस्ताव रखा है और भारत सरकार ने इस प्रस्ताव को स्वीकार कर लिया।
हालाँकि, अगर भारत ने प्रस्ताव स्वीकार करने से पहले पाकिस्तान के सैन्य ठिकानों के बारे में पूछा होता, उनकी सूची मांगी होती और यह रुख अपनाया होता कि हम प्रस्ताव पर विचार करेंगे, तो आज भारतीय सेना को फिर से आतंकवादियों की तलाश नहीं करनी पड़ती।
हमने पाकिस्तान के खिलाफ युद्ध तो जीत लिया, लेकिन बातचीत मे हम हार गये। और यह शर्मनाक बात है। पाकिस्तान हारने के बाद भी जीत का दावा करता है और भारत जीतने पर भी चुप है।
कर्नल सोफिया कुरैशी के बारे में भाजपा नेता का बयान दुर्भाग्यपूर्ण है। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी में हिम्मत नहीं है कि वह अपनी पार्टी के लोगों के खिलाफ कार्रवाई नहीं कर सके।
जब तक भारत के प्रधानमंत्री डोनाल्ड ट्रम्प के बयानों पर कोई टिप्पणी नहीं करते, तब तक यह कहा जाना चाहिए कि डोनाल्ड ट्रम्प जो कह रहे हैं वह सच है।
मुखमंत्री नीतीश कुमार की निंदा करते हे ―
पिछले कई महीनों से बोधगया में शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन चल रहा है। हम इस आंदोलन का समर्थन करते हैं। हालाँकि, प्रशासन ने जानबूझकर इस आंदोलन के खिलाफ आक्रामकता दिखाई। जिससे ऐसी स्थिति पैदा कराई जाये कि प्रदर्शनकारियों पर लाठीचार्ज करना पड़ा। यह दुर्भाग्यपूर्ण है और हम सरकार की निंदा करते हैं।
#महाबोधि_मुक्ति_आंदोलन
शिक्षणआयुक्त कार्यालय पुणे एल्गार आंदोलनाचा आजचा चौथा दिवस,शिक्षण विभागातून सेकंड फेज ZP जागा मान्यता दिली त्याच जागा पवित्र पोर्टलवर येत नसल्याने पवित्र सन गुढीडव्यादिवशी आम्ही रस्त्यावर..
@dadajibhuse टॅब वाढवून जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावेत ,हजारो मुलांना न्याय द्यावा.
राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय.!
- राज्यातील डीएड बीएड बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी योग्य तरतूद
-जिल्हा परिषद शाळा बंदच होणार नाही यासाठी भरीव तरतूद
-नवीन संचमान्यता धोरण रद्द करने
-प्रलंबित शिक्षकभरती पूर्ण करून किमान एक वर्षाला एकदा TAIT आयोजन
@AjitPawarSpeaks
#एकतर्फी जिल्हा बदली ने नवीन जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांची प्रमाणे पूर्वीच्या जिल्ह्याची सेवा ग्राह्य धराजील्हा अंतर्गत बदल्या मध्ये शाळेवर 3 व जिल्ह्यात 5 वर्ष पूर्ण झाल्यास बदली पात्र करा जिल्हा बदली 7 वा फेरी पूर्ण करा राज्य अध्यक्ष गजानन पांचाळ स्वराज्य शिक्षक संघटना
@RVikhePatil @AROM_GOM
तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आता कोणता मुहूर्त शोधत आहे शासन?
26 जानेवारी ला नियुक्ती पत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावावा लागतो विसरले की काय?
सर्व उमेदवार वाट पाहत आहेत जाहीर करा निकाल चला पटकन .....मुहूर्त शोधत बसू नका.
#तलाठीनिकाल
केसरकर साहेब तुमचं अभियोग्यताधारकांसोबत सुरू असलेल राजकारण बंद करा तात्काळ माफी मागून एकाच टप्यात #शिक्षकभरती_55000
करा अथवा हा डीएड बीएड बेरोजगार युवक तुम्हाला शांत बसू देणार नाही.
@dvkesarkar
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड @Prksh_Ambedkar यांनी आज राहुरी, जि.अहमदनगर येथे बहुजन, अल्पसंख्याक जनआक्रोश मोर्चाला मार्गदर्शन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.
#VBAForIndia
केसरकर साहेब राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा आपण केली त्याबद्दल आपले मनापासून आभार! आपल्या सरकारच्या इतर घोषणांप्रमाणे ही घोषणाही हवेत नाही यासाठी आपलं सरकार जाण्यापूर्वी तरी ही भरती करावी. प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना न्याय द्यावा, ही विनंती!
@dvkesarkar
अपुरा कर्मचारी आणि कमजोर सुरक्षा यंत्रणांमुळे मोठे अपघात आणि अपरिमित जीवित हानी
मरणारा वर्ग हा शोषित आणि गरीबच आहे कारण भाडे परवडत नाही. नाविलाजाने जनरल डब्ब्यात प्रवास करणार..
#RailAccident
क्रोनोलॉजी समजून घ्या..
- रेल्वे बजेट हद्दपार
- रेल्वेचे खाजगीकरण टप्प्या टप्प्याने सुरू
- रेल्वे स्टेशन्स, मार्ग भांडवलदारांना दिले
- रेल्वेतील नोकर भरती रोखली
- रेल्वे भाडेवाढ, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर रेल्वेप्रवास
- वंदे भारत एक्स्प्रेस नावाची श्रीमंतांची हौस.