अभियांत्रिकी,वनसेवा,कृषी,तसेच अन्न सुरक्षा या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे.जो न्याय राज्यसेवा संदर्भात objective 2025 झाला तोच यांच्या बाबतीत करावा ही नम्र विनंती.विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की रोज आंदोलन, मोर्चे करावीत?
#DescriptiveFrom2025forall@mpsc_office@CMOMaharashtra