@PoulAyodhya@Dev_Fadnavis इतके दिवस मामा तुझी हौस पूर्ण करत होते म्हणून मूग गिळून गप होतीस का अचानक बरं जागी झाली एका रात्रीत इतके दिवस डोळ्यावर तोंडावर पट्टी बांधून ठेवली होती की काय 😀
अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.
मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.
Two youths, Mohammad Salim and Mustafa Sheikh, who endangered passengers’ lives by pelting stones at a moving train, have been arrested. Both are reportedly illegal Bangladeshi migrants.
@Liberal_India1 महोदय आत्म परीक्षण करून मग बोलत जा अभ्यास करून बोलत जा तुमच्या राजवटीत कुठ कुठ येऊन बुडाखाली बॉम्ब ठेवत होते आणि ते फुटुन किती निष्पाप बळी गेले आहेत ह्याचा अंदाज घेऊन अभ्यास करून बोलत जा म्हणे शांत आणि संयमी ह्याच संयमाने घोडा लावून जात होते येता जाता
@Hawda_bridge तुम्ही धुणी भांडी करत जा तेवढच काम आहे माप काढत बसा तुम्ही जे काय करायचं ते प्रॉपर संयमाने गेम करतात तुझ्यासारखे उतावळे गुडघ्याला बाशिंग बांधून भरपूर उभे आहेत उड्या मारायला
@captain_fun421 आणि हो स्पेशल म्हणजे जरा राहुल आणि उमर अब्दुला ह्यांचे DNA चेक करुन त्यांचे पापा कोण आहे हे सुद्धा तपासा म्हणजे समजल पाणी कुठ अडल होते ते
@captain_fun421 तुमच्या सारख्या काँग्रेसी चाटू कार गुलामानी जर का त्या वेळी पाकिस्तान ला करोडो रुपये गिफ्ट मध्ये दिले नसते तर ते त्यांच्या कर्माने मेले असते आणि भक्ता ना मग पाणी अडवायची गरज च लागली नसती तुमचे वरिष्ट नेते कुठ तोंड मारत होते हे तपासून पाहणे गरजेचे आहे
@Ni3kale मान्य आहे देशवासी आहेत ते तर त्यांना एकदा भारत माता की जय म्हणा म्हणावं एकदा किंवा वंदे मातरम् म्हणा म्हणावं तो मारला गेला ह्याच दुःख आहेच पण तुमच्या सारखे सोयीनं सवडीन राजकारण करून भुंकणारे कधीच सुधारत नाही मेलेल्या च्या टाळूवरचे लोणी खाऊ ढेकर देवून सकाळी गांड धुवून मग म्हणणार
@rautsanjay61@AmitShah@UN@BJP4India तुम्ही राज्यसभेचा राजीनामा देऊन घरी बसला म्हणजे खरी बाळासाहेबांची शिवसेना कदाचित वाचली असती राऊत साहेब तुम्ही जाणते अभ्यासू म्हणवता तरी तुम्हाला एक हिंदू म्हणून मोलाचा सल्ला मेलेल्याचा टाळूवरच लोणी खाऊ नये म्हणतात तुम्ही राजकारणासाठी काय करायचे हे संसदेत बसून मातोश्री वर बसून
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन...
सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती...
ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केलं पण ते करताना कधी दुसऱ्या प्रांतावर मराठी लादली नाही , त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचं होतं?
असो, ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झालं. पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोकं उभे राहिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
मराठी माणूस जर असाच भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणारांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे आणि राहील फक्त यावेळेस दाखवलेली एकजूट कायम दिसू दे.
सरकरने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आलं, पण ठीक आहे निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद...
पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार !
राज ठाकरे ।
@SandeepDadarMNS ह्याच परप्रांतीयांकडून हफ्ते घेऊन धंदा अनधिकृत बांधकाम झोपड्या बांधायची परवानगी गेली 25 वर्ष ज्या सेनेच्या ताब्यात होती तेव्हा हेच त्यांना जागा अडवून त्याच भाड खाऊन त्यांना मोठे करत होती हेच त्या वेळी रोखले असते तर आज हि आपली मुंबई इतकी बकाल खरच झाली असती का