तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं. आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणाशी बोलणार नाही, आम्हाला कोणी सांगायचं नाही असा या सरकारचा जो माज होता तो या आंदोलकानी उतरवला. यासाठी या देशातील तमाम तरुण-तरुणीचं आणि त्यांच्या पालकांचं मनापासून अभिनंदन. हे अभिनंदन करण्यासाठी आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. उद्या २६ जुलै २०२६ ला जो तिरंगा मार्च होणार होता त्याचं रूपांतर विजयोत्सव सोहळ्यात होत आहे. उद्या ठरलेल्या वेळेतच सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आपण सगळे ठरलं तसं जमणार आहोत. देशभरातील तरुण-तरुणींनी केलेल्या संघर्षाचं कौतुक आणि अभिनंदन करणार आहोत. तेंव्हा आपलं ठरलं आहे तसं भेटूया. पत्रकार परिषदेत बाकी जे काही बोललो त्याची चित्रफीत सोबत जोडली आहे.
NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.
Bulldozing 38 out of 40 buildings of Mohd Ali Jauhar University, in a state with a dearth of quality institutions of higher education, is a perverse decision. If construction was illegal, find other punishments — fines, other punitive measures, even government takeover — but do not destroy a functioning University that UP needs!
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ?
ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.
आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.
माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. *आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे*.
Look at the glee in their tweets when the woman is a Muslim. For Hindutvawadis Hindu man marrying a Muslim woman isn't love jihad, it's "conquest" so it's cheered on.
Hope more and more women realize that terms like love jihad and bhagwa love trap were invented by men to force women to marry sub-par men of their community
श्री सोनम वांगचुक जी से हमारा अति विनम्र आग्रह और सविनय अपील है कि वो अपना अनशन तोड़ दें। उनका जीवन समस्त विश्व के लिए अनमोल है क्योंकि उसमें मानवता और पर्यावरण के लिए उतनी ही प्रतिबद्धता है जितनी की लोकतंत्र के लिए।
जिस भाजपा सरकार को जगाने के लिए वो आमरण अनशन पर हैं वो तो एक सिद्धांतहीन, भ्रष्ट तंत्र है, उसकी असंवेदनशीलता और हृदयहीनता में किसी के भी त्याग का कोई महत्व नहीं है अत: भाजपाइयों से सदाचार और हृदय-परिवर्तन की कोई भी अपेक्षा निरर्थक है। भाजपाइयों के लिए किसी के जीवन का कोई भी मोल नहीं है। उनके लिए धन ही प्रधान है। वो भ्रष्टाचार से कमाए पैसों के घमंड में चूर हैं। उनमें बदलाव की आशा करना ही व्यर्थ है। जिनमें अहंकार होता है उनमें परिष्कार नहीं होता। ‘सत्याग्रह’ का महत्व वो क्या जानें जो ‘सत्ताग्रह’ के लालच में मंदिर तक लूट ले रहे हैं। उन्हें न युवाओं के भविष्य से कुछ लेना-देना है, न उनके माता-पिता और अन्य परिजनों के सपनों से, वो तो ख़ुदगर्ज़ लोग हैं।
लोकतंत्र का गला घोंटनेवाली महापापी-अधर्मी भाजपा और उसके भूमिगत अपंजीकृत संगी-साथियों के गिरोह को हराने और सदैव के लिए हटाने के लिए आपके मनोबल और नैतिकता की महाशक्ति हर सच्चे भारतीय की प्रेरणा बनती रहे और आप देशवासियों, युवाओं, लोकतंत्र और पर्यावरण के संघर्ष के लिए नकारात्मक ताक़तों के ख़िलाफ़ सदैव प्रकाश स्तंभ बने रहें, यही हम सबकी चाह है और प्रार्थना भी।
@Wangchuk66
Harassment of Muslim women in India using AI. Not surprised that it’s drawing millions of men to watch these sexualized videos.
Subjugation and sexualization of Muslim women is clear. This report says many women are leaving jobs and staying home.
क्या गुंडागर्दी मची है बंगाल में?
एक सांसद अपने संसदीय क्षेत्र में सुरक्षित नहीं मा. लोकसभा अध्यक्ष @ombirlakota जी को तत्काल इस घटना का संज्ञान लेना चाहिए और अधिकारियों को विशेषाधिकार हनन समिति के समक्ष बुलाना चाहिए।
@MahuaMoitra जी आप इन तानाशाहों से लड़ते रहना इतिहास कायरों का नहीं बहादुरों का लिखा जाता है।
#WATCH | Delhi | On rebellion in the party, TMC MP Kalyan Banerjee says, "You (BJP) have the CM, ED, CBI and other powers, but I have 'Maa, Maati, Maanush', my party, my party workers, and people of West Bengal."
हर दिन ऐसी ख़बरों से सामना है। बीजेपी के मुस्लिम नेताओं और प्रवक्ताओं को देखना चाहिए। उन्हें देख कर लगता है सब ठीक है। कभी देखा नहीं कि बीजेपी के मुस्लिम प्रवक्ता ऐसे मसलों पर लिखने की हिम्मत कर पा रहे हैं। गोदी मीडिया के बक्से में बंद रह कर कुछ भी सपोर्ट करने से अच्छा है ऐसी घटनाओं का संज्ञान लें। सरकार और प्रशासन से बात करें। बीजेपी में ही नेता अपनी जाति के पक्ष में खड़ा होता ही है। बीजेपी के मुस्लिम नेता भी बोल सकते हैं। अगर यह सब दिखाई देता है और साहस है तो। मीडिया में ख़बर छपने और ट्वीट करने से कुछ असर नहीं हो रहा है। हर दिन ऐसी घटनाओं को देखना भी हताशा और शर्म से गुजरना हो गया है।
Thank you, Rahul ji, for your concern and constant support. We stand united and resolute in our fight to protect the soul of India, defend its democratic institutions and uphold the values enshrined in our Constitution.
Last year, I travelled across five countries representing India as part of the all-party delegation for Operation Sindoor. I defended my country and stood united against terrorism.
Today, I stand as a victim of political violence and state sponsored terrorism unleashed by those who claim to be the guardians of nationalism.
This is the reality of today’s BJP. If you support them, you are a patriot. If you question them, you become a target. If you stand with them, you are celebrated. If you stand against them, they try to silence you.
I would rather face intimidation while defending democracy than enjoy comfort by surrendering my principles.
Power is temporary. The will of the people is permanent. I will bow only before the people, never before the people in power.
We will continue our fight against those who seek to weaken democracy and divide our nation. INDIA STANDS UNITED and together, we will ensure that the politics of fear, hatred, violence and intimidation is defeated, and that the voice of the people prevails.
Thank you @MehboobaMufti Ji, for your support.
Under the current regime, political violence and intimidation have become alarmingly normalised. Opposition leaders are being attacked in broad daylight, stones are being hurled, and democratic dissent is being met with State-sponsored hostility.
But such acts will NEVER DETER US. If anything, they only strengthen our resolve to build a safer, more just and peaceful India - an India that stands united against hatred, violence and political intimidation.
“श्री राहुल गांधी ने मुझे फ़ोन किया था और पूछा था कुछ भी मदद चाहिए तो बताइएगा।
मैं अभिषेक को हैदराबाद में शिफ्ट करवा सकता हूं अगर इलाज नहीं दे रहें हैं तो”
- ममता बनर्जी जी
BJP goons utter shocking words while BRUTALLY ATTACKING a sitting MP - if this is not a premeditated act of political violence, then what is?
@SuvenduWB, not even a month into your tenure and Bengal has already witnessed an alarming collapse of law and order.
The people of Bengal are watching.
First came the allegations of stolen mandates. Now comes a climate of fear, intimidation and lawlessness where political hooligans appear emboldened to take the law into their own hands.
Bengal deserves better than this descent into chaos.
Abhishek Banerjee
The BJP epitomises violence both in words and deeds . This condemnable violent attack on Abhishek shows that the BJP is full of lumpen elements who are far removed from Sanatan Dharma. Adharma is their way of life.
The cowardly attack on AITC National General Secretary and Member of Parliament Shri Abhishek Banerjee is a shocking assault on democratic values and political dissent.
A PRE-PLANNED attacked by those who stole peoples true verdict.
Bengal politics has hit a new low!
एक सांसद के साथ ऐसा हो सकता है। विपक्ष के लिए आने वाला समय ख़तरनाक है। सड़क पर भीड़ है और घर के बाहर ईडी। इस तरह की हिंसा का वीडियो सबसे सामने है। प्रधानमंत्री परीक्षा सुपरवाइज करने में व्यस्त न होते तो ज़रूर घटना की निंदा करते। लोक सभा के स्पीकर की कोई भूमिका है? क्या उन्हें कुछ कहना चाहिए?