@Dev_Fadnavis ji
महाराष्ट्रात शिक्षणाच्या आय चा घोव झाला आहे
साधारण २००० सरकारी शाळा निधी अभावी बंद पडल्या आहेत
विद्यापीठात आणि शालेय बोर्डात बोगस डिग्री आणि आणि मार्कशीट्स चा बाजार भरला आहे
राज्यात शिक्षणाची अत्यंत खराब अवस्था असतानाच शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
शासनाच्या धोरणामुळे खाजगी संस्थाचालकांचे कंबरडे मोडले असतानाच स्वयंअर्थसहाय्यित शाळेच्या अंतिम मंत्र्याच्या मान्यतेला तब्बल पाच ते दहा लाख रुपये घेऊनच मान्यता मिळत आहे. तसेच तुकडी वाढीसाठी आठ लाख रुपये व शाळेच्या इरादा पत्रासाठी पाच लाख रुपये दिल्याशिवाय मंत्री कार्यालयात मंत्र्यांचे ओएसडी महाशय उभा ही करत नसल्याचे माहिती मिळत आहे. तसेच पैसे घेऊनही सहा सहा महिने संस्था चालकांना मंत्री कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे कळत आहे. मी मंत्री महोदयांचा पाहुणा असल्याने मला कोणीही काही करू शकत नसल्याचा अविर्भाव या ओएसडी महाशांकडे ठासून भरलेला दिसून येतो. संस्थाचालकांना एक शाळा उभा करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च येत असताना शालेय शिक्षण विभागाच्या व्यवस्थेकडून सर्व अधिकारी व मंत्र्यांच्या मान्यतेसाठी तब्बल 50 लाखाचा खर्च येत असल्याने शाळेच्या संस्था कशा उभा करायचा असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहें.
.......
रेट कार्ड शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाचे:
1) शाळेच्या अंतिम मंत्र्यांच्या मान्यतेसाठी - पाच ते दहा लाख
2) शाळेच्या तुकडी वाढीसाठी - आठ लाख
3) शाळेच्या इरादा पत्रासाठी - पाच लाख
(अधिक माहिती vedio सह लवकरच)
@PMOIndia@dir_ed
@
Birthday greetings to @ShivSenaUBT_ President Thiru. Uddhav Thackeray.
The extraordinary show of support at Shivaji Park yesterday was a resounding reminder that every attempt to weaken you has only strengthened the people's resolve to stand by you.
Wishing you good health and success in overcoming the challenges with your indomitable fighting spirit.
@OfficeOfUT
Dear Countrymen, 🆘🚨
Sub: Why do Saurav Das and Ashutosh Ranka visit BJP ministers’ homes every day for private discussions?
Why do Saurav Das and Ashutosh Ranka visit BJP ministers’ homes every day for private discussions?
When these very ministers—including Jitendra Prasada—came to meet the Leader of the Opposition, Rahul Gandhi, he dismissed them as irrelevant.
Who authorized Saurav Das and Ashutosh Ranka to negotiate or hold closed-door discussions with BJP ministers on behalf of students protesting across the country?
The mistake lies with the government. If the government genuinely wants dialogue, it should come out in the open and hold discussions in front of all the students.
Students, be careful. Das and Ranka are quietly negotiating behind your backs and, according to this view, are selling out your interests every day.
Stay vigilant. 🚨
@kharge@RahulGandhi@priyankagandhi@SupriyaShrinate@INCIndia@INC_Television
BREAKING 🚨:
Dia Mirza has responded to Narendra Modi's video on students protest against paper leak
"You spoke after 47 days and there were no words of empathy for the parents who lost their kids. You have said nothing" 🔥
This is what spine looks like 🗿
Such a cowards..!! Threating to the students. Look at the democracy in the country @UNHumanRights@UN
India's root are filled with ideology of Chattrapati Shivaji Maharaj, students are not afraid of such threat.
Dear students and faculty, your safety matters to us. Please note that any unlawful assemblies or demonstrations at Jantar Mantar, New Delhi, which are strictly regulated as per the directives of the Hon’ble Supreme Court of India, may invite legal action. Such activities can also pose serious risks to students’ personal safety and significantly impact their academic progress and professional opportunities. Accordingly, all students are urged to stay away from Jantar Mantar and to prioritise their safety and compliance with the law. Furthermore, you are advised to exercise caution as a significant amount of fake and misleading content is being created and circulated to fuel the situation.
Dear students and faculty, your safety matters to us. Please note that any unlawful assemblies or demonstrations at Jantar Mantar, New Delhi, which are strictly regulated as per the directives of the Hon’ble Supreme Court of India, may invite legal action. Such activities can also pose serious risks to students’ personal safety and significantly impact their academic progress and professional opportunities. Accordingly, all students are urged to stay away from Jantar Mantar and to prioritise their safety and compliance with the law. Furthermore, you are advised to exercise caution as a significant amount of fake and misleading content is being created and circulated to fuel the situation.
@mataonline शिवसेनेच आणि मनसेच मूळ हे आंदोलन आहे. तुमचं वर्तमान आणि भविष्य हे फोडाफोडीच्या राजकारणात आणि घोडेबाजारात आहे.. ह्यापेक्षा तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला काडीची किंमत ह्या महाराष्ट्रात तरी नाही.
कधी खोटं बोलण्याची जागतिक पातळीवरील स्पर्धा झाली, तर आपले "मेवाभाऊ" कोणताही सहभाग न घेता विजेते ठरतील, यात शंका नाही!
TET 2018 आणि 2019 च्या परीक्षा ज्या काळात झाल्या, त्याच काळात प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप आहे तेव्हा स्वतः फडणवीस मुख्यमंत्री होते. हा प्रकार उघडकीस मात्र उद्धवजी सरकारच्या काळात उघड केस आले.
घटना उघडकीस येण्याचा काळ आणि ती घडल्याचा काळ यात फरक असतो. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपीं सध्या भाजप सरकार मध्ये सत्तेचा मलिदा लाटत आहे.
जनाची नाही मनाची लाज ठेवा राव थोडी 🥺
@rautsanjay61 !
VIDEO | CJP spokesperson Saurav Das says, "We are launching a website where injured protesters and those who were assaulted by the police can upload pictures of the police personnel involved. We will file complaints against them and move the court if the Delhi Police does not register FIRs."
(Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTfmBd)
या पोलिसाची धमकी ऐकली का? आंदोलनात पुन्हा दिसले तर ड्रगची ५० ग्रॅम पुडी टाकून देईन अशी धमकी या तरूणांना दिली...या आंदोलनामुळे पोलिसांना त्रास होत आहे...म्हणून पोलिस कोणत्याही थराला जातील का? तुम्ही काम करू नका,त्रास होतोय तर...पण मुलांना का धमकावत आहे??
अलर्ट रहा पोलिस खोटे गुन्हे टाकू शकतात! #Bealert
23rd July at 2:00 AM
Delhi Police has just brought in a totally damaged car and placed it outside the protest site at Jantar Mantar.
Why have you placed this car here @DelhiPolice? What do you intend to show with this car?
Everyone should remember this car has been brought here in this condition - important to record before they can blame it on peaceful protesters.
हाच तो भाड्या.
भाड्याने आणलेला आणि लाठीचार्ज करून मुलांची डोकी फोडणारा. भाजपने याला दगड फेकायला आणि लोकांची डोकी व हात-पाय तोडायला सांगितले होते.
लक्षात ठेवा, या भाड्याचं नाव संदीप लांबा (Sandeep Lamba) आहे.