इथेनॉल प्रकरणी जो काही विरोध होतो आहे, तो मुख्यत्वे गाड्यांची इंजिन खराब होतात - महागड्या दरात इथेनॉलमिश्रित इंधन घ्यावं लागतं - बहुतांश गाड्या जुन्या असूनही गडकरींकडून इथेनॉलसक्ती केली जाते अशाप्रकारचा आहे. हे मुद्दे अर्थातच वैध आहेत, परंतु या चर्चेत इथेनॉल धोरणाबाबत एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो आहे, तो या पोस्टद्वारे मांडत आहे...
तो मुद्दा असा की भारतासाठी इथेनॉल निर्मिती हीच एक गंभीर समस्या आहे, हा फक्त गाड्या खराब होण्यापुरता विषय नाही. सध्या गडकरी यांनी देशावर लादलेल्या इथेनॉल उत्पादन प्रक्रियेत ऊस किंवा तृणधान्य पिके इथेनॉलसाठी वापरली जात आहेत. म्हणजे शब्दशः आपण अन्नाचं इंधन करत आहोत! सोप्या भाषेत चुलीत लाकडे जाळून भाकरी करण्याऐवजी गडकरींना खुश करण्यासाठी भाकरीच चुलीत जाळत आहोत...
आता गडकरी या इथेनॉल धोरणाचं मार्केटिंग करताना इतकं सर्रास खोटं बोलतात की इथेनॉल उत्पादन आपल्या अन्नसुरक्षेसाठी आणि जलसंसाधनासाठी किती धोक्याचा विषय आहे याबाबत फारशी जाणीव लोकांना अद्यापपर्यंत झालेली नाही. गडकरी आणि त्यांची आयटी सेल / भक्त नेहमी अमेरिका/ब्राझीलचे उदाहरण देतात. एकदा या देशांचे क्षेत्रफळ आणि त्यांची लोकसंख्या यांची भारताशी तुलना करून बघा! या देशांकडे असलेले पाण्याचे स्रोत आणि भारताकडे असलेले पाण्याचे स्रोत यांचीही तुलना करून बघा, म्हणजे हा मुद्दा तुमच्या नीट लक्षात येईल.
प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था त्या देशाच्या भूगोलावर बेतलेली असते. आजरोजी भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे. अमेरिका आणि ब्राझील यांच्या लोकसंख्येची बेरीज केली तरी आपण त्यांच्या तिप्पट भरू! मात्र दुसरीकडे आपल्याकडे दोन्ही देशांपेक्षा कमी भूभाग आहे. भारताकडे उपलब्ध असलेली दरडोई गोड्या पाण्याची उपलब्धता हीसुद्धा अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा बरेच कमी आहे. म्हणजे दरडोई जमीन आणि दरडोई पाणी अशा दोन्ही बाबतीत भारताची अवस्था अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा बरीच नाजूक आहे.
अशावेळी आपण फक्त गडकरींना इथेनॉलचा छंद जडला आहे म्हणून आपल्या अन्नसुरक्षेशी आणि जलसंसाधनाशी हा खेळ नक्की काय म्हणून करत आहोत? प्रचंड पाणी वापरून अन्नाचे इंधन करणे ही गोष्ट तुम्हाला भारतामध्ये एक दीर्घकालीन धोरण म्हणून सस्टेनेबल वाटते का? आपल्याकडे अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत जमीन आणि पाणी दोन्ही कमी उपलब्ध आहेत. अशावेळी जास्त प्रमाणात पाणी वापरून तयार होणाऱ्या ऊस आणि धान्यपिकांना आपण असं इथेनॉलस्वरूपात इंधन म्हणून जाळत आहोत हे आपल्याला धोरण म्हणून परवडणारं आहे का?
विशेष म्हणजे ही चिंता भारत सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणातही मांडली गेली आहे! २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रसिद्ध झालेली इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियामध्ये इथेनॉलमुळे होत असलेला क्रॉप पॅटर्नमधील लक्षणीय बदल आणि त्यामुळे अन्नसुरक्षेला निर्माण होत असलेला धोका अधोरेखित करण्यात आला होता. तरीही ही गोष्ट गांभीर्याने विचारत घ्यावी असं सरकारला का वाटत नाही? मोदींसाठी कदाचित गडकरींचा इथेनॉलहट्ट सरकारी आर्थिक सर्वेक्षणातील मुद्द्यांपेक्षाही जास्त महत्त्वाचा असावा!!
इथेनॉलच्या प्रत्येक लिटरमागे सध्याच्या धोरणानुसार काही हजार लिटर पाण्याचा वापर होतो. कारण सध्याच्या धोरणानुसार ऊस आणि भात यांसारख्या जास्त पाणी पिणाऱ्या पिकांचा वापर गडकरी त्यांचे लाडके इथेनॉल बनवण्यासाठी करत आहेत! त्याचबरोबर यामध्ये एरवी अन्न निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी लाखो हेक्टर सुपीक जमीन आपण गाड्यांमध्ये जाळायचे इंधन तयार करण्यासाठी वापरत आहोत. ही गोष्ट अमेरिका ब्राझीलला परवडत असेल, मात्र ती भारताला परवडणारी नाही...
कोणत्याही देशाचं धोरण हे त्या देशाच्या उपलब्ध संसाधनांच्या हिशोबात बनवायचं असतं! आपल्याकडे मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, त्यामुळे आपण स्वस्त वीजनिमिर्ती मोठ्या प्रमाणात करू शकतो. अशावेळी एक दीर्घकालीन इलेक्ट्रिक गाड्यांचे धोरण राबवायचे सोडून, मोदी सरकार सध्या हे असं अन्न जाळून इथेनॉल का बनवत आहे? हट्टच पुरवायचा असेल तर नितीन गडकरींच्या मुलांना वाटल्यास सरकारी पैशाने इलेक्ट्रिक गाड्यांचे कारखाने काढून द्यावेत, पण देशाच्या अन्नसुरक्षेशी आणि जलसंसाधनाशी चालवलेला हा धोक्याचा खेळ मोदींनी थांबवला पाहिजे! इथेनॉलबाबत अमेरिका आणि ब्राझीलची कॉपी करणे भारत परवडणार नाही!!
- मकरंद देसाई
@makmd
Citizens entitled to protest; slogans like BJP 'murdabad’ and ‘Amit Shah murdabad' not ground for externment: Bombay High Court
Read here: https://t.co/fKejhk9bvG
The Bombay High Court on Thursday (July 2) orally commented that "horse trading" was going on in the entire State of Maharashtra, and that a political leader can get the criminal cases against oneself closed by joining the "washing machine", in an oblique reference to the ruling party.
Read more: https://t.co/75LMMZOOoz
#BombayHighCourt #HorseTrading #Maharashtra #legalnews #livelaw
A truck left Madhya Pradesh on the night of 2 August 2022. It carried cattle and three men from Amravati in Maharashtra. Near Barakhad village, in the Seoni Malwa police area, a crowd stopped it. The crowd beat the three men with sticks and staves. Nazir Ahmed, a man of about fifty, did not survive. The other two lived to tell the court what happened.
Read more: https://t.co/KNWTMYIb08
#Maharashtra #moblynching #Judge #TabassumKhan
"All citizens are being made slaves of Indian Government. They cannot stage protests, they cannot agitate-What is all this? Now so many papers have been leaked. If people protest, you will slap cases... What is this? It is the right of the citizens to protest.
The petitioner has just raised slogans like 'BJP Government Murdabad', 'Amit Shah Murdabad'... Why citizens can't raise such slogans? Why externment orders for such slogans?" - Bombay High Court Judge Justice Madhav Jamdar asks.
Modi Regime (the best product of Sangh ecosystem) has finally done things to enable hyphenation of India with the neighbouring theocratic regimes.
Disheartening to see how coldly has the Brahminist, Manuvadi Sanghi ecosystem fooled the 90% plus majority Bahujans by using just three words - ‘Rashtra (Nation)’, ‘Bharat Mata (Mother India)’ and ‘Hindutva’ (terror based RW derivative of Hindu religion).
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ आयोजित गांधर्व मंच आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात 'संत ज्ञानेश्वर माऊलींचं ७५० वा जयंती महोत्सव, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम ह्यांचं ३७५ वं स्मृतिवर्ष आणि गांधर्व महाविद्यालयाचा १२५ वा वर्धापन दिन' ह्या पार्श्वभूमीवर उपस्थितांशी संवाद साधला.
---
श्री. सदानंद मोरे, ज्यांचे विचार आपण ऐकले ते कलावंत श्री. अवधूत गुप्ते, संसदेतील सहकारी श्री. श्रीरंग बारणे, महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, श्री. भाऊसाहेब भोईर, श्री. देवदत्त निकम, श्री. तुषार कामठे, श्री. सुनील गव्हाणे, श्री. यश साने, श्री. संदीप खोत, सुलोचनाताई धर, संगीताताई ताम्हाणे, संगीताताई बांगर, ज्योतीताई, डॉ. स्वातीताई मुळे, श्री. राजू ढोरे, श्री. विजय जगताप, श्री. अभय टिळक आणि अन्य सहकारी, बंधू भगिनींनो...
आजचा दिवस मला आनंद आहे, मी ह्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहू शकलो. ह्या सभागृहामध्ये माझा पहिलाच प्रसंग आहे कारण गदिमा ह्यांच्या नावानं अतिशय उत्तम सभागृह महानगरपालिका आणि त्यांच्या सहकार्याने ह्याठिकाणी उभं राहिलं आहे.
एक काळ असा होता कि, महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात रेडिओ सुरु व्हायचा आणि त्या रेडिओवर गीतरामायण ऐकायची संधी लोकांना मिळायची. ते इतकं लोकप्रिय झालं की रस्त्यावर ट्रॅफिक सुद्धा असायची नाही. असं हे गीतरामायण अत्यंत सोप्या भाषेत गदिमांनी लोकांसमोर ठेवलं त्याचं विस्मरण कुणालाही होऊ शकत नाही. आज त्या गदिमांच्या नावानं हे सभागृह केलं हा यथोचित त्यांचा सन्मान आहे, महानगरपालिका - त्यांचे सहकारी या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो.
संत ज्ञानेश्वर माऊलींचं ७५० वा जयंती महोत्सव, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम ह्यांचं ३७५ वं स्मृतिवर्ष आणि गांधर्व महाविद्यालयाचा १२५ वा वर्धापन दिन अशा तीन निमित्तानं आज आपण याठिकाणी जमलेले आहोत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हा महाराष्ट्राचा श्वास आहे. ज्ञानोबा-तुकाराम जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरला निघालेल्याले दिसतात. आणि त्यांच्या नामघोषाच्या शक्तीची कल्पना ही त्यामधून येते. गांधर्व महाविद्यालय हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आणि या तिन्हीच्या निमित्तानं आपण गायन-वादन स्पर्धा घेतल्या आणि त्याचा बक्षीस समारंभ आज इथे होतोय. मी त्यामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं आणि विजेत्यांचं अभिनंदन करतो, आणि त्यांच्या भावी काळासाठी शुभेच्छा देतो. ह्यानिमित्ताने पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर या महान कलावंताची आठवण होणं क्रमप्राप्त आहे. एखादा माणूस किती झपाटून काम करू शकतो, हे त्यांच्या कर्तृत्वाकडे बघितल्यानंतर लक्षात येतं.
वारकरी परंपरेने महाराष्ट्रात सामाजिक लोकशाही प्रस्थापित केली. समाजाच्या जातीच्या भिंती ओलांडण्याचं काम केलं गेलं. पंढरपूरच्या वारीमध्ये श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष कोणत्या जातीचे असा कोणी विचार करत नाही. ते एकत्र चालतात. भारतीय राज्यघटनेतील समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ह्याची बीजं संत परंपरेमध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळं संतांचा वारसा केवळ आध्यत्मिक नसून लोकशाही मूल्यांचा तो वारसा आहे.
A court filing reveals that Adani's legal team submitted nearly 500 pages of expert opinions & legal arguments, including from a former chief justice of India, to persuade the US Justice Department to abandon its criminal case. | @DevirupaM✍️
एकच मार्ग.
प्रतिकार.
सतत सतत प्रतिकार.
सतत सतत संघर्ष.
न थकता. न आराम करता.
कुठल्याही तडजोडीशिवाय.
कुठल्याही बहाण्याशिवाय.
संघर्ष. संघर्ष आणि संघर्ष.
हा दुसरा स्वातंत्र्य लढा आहे.
आणि त्यामुळेच संघर्ष सुद्धा तितकाच मोठा आणि कष्टाची मागणी करणारा असणार आहे.
शेतकरी वर्ग सध्या एका संक्रमणकाळातून जात आहे. काही भागात निर्यात,फळबागा दूध व नगदी पिकांमुळे उत्पन्न वाढले आहे तर दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ, खानदेश व पावसावर अवलंबून असलेल्या भागात शेतकरी अजूनही मोठ्या संकटात आहे.
पूर्वी दुष्काळ हा प्रश्न होता आता हवामान संकट अवकाळी पाऊस, गारपीट, उशिरा येणारा मान्सून, अतिवृष्टीचे संकट तयार झाले आहे. यावर्षी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाबाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात आली आहे.
सरकार वेगवेगळ्या योजनांमधून शेतकरी कर्जमाफी व इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. पण यामुळे मूळ प्रश्न संपत नाहीत तर कायम आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन प्रचंड खर्च वाढतोय त्यामानाने बाजारभाव अस्थिर असल्याने उत्पादन खर्चसुद्धा हाती येत नाही. शेतकरी उत्पादन वाढवतो पण भावावर त्याचे नियंत्रण नाही. उत्पन्नातील विषमता वाढत आहे.
आज महाराष्ट्रामध्ये द्राक्षे, डाळिंब, केळी, ऊस, दुधव्यवसाय, निर्यात करणारे हा एक वर्ग आहे ज्यांचे उत्पन्न चांगले आहे. दुसरा वर्ग जो ज्वारी, सोयाबीन, बाजरी, कापूस तूर पावसावर अवलंबून असलेले छोटे व मध्यम शेतकरी असून ज्यांची दररोजची गरजही भागत नाही. यांच्यावर सर्वाधिक आर्थिक दबाव आहे.
महाराष्ट्राचा मोठा भूभाग अजून पावसावर अवलंबून आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भामधील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. काही पूर्ण असले तरी त्यांचा लाभ मर्यादित भागालाच मिळत आहे.
शेतकऱ्यांसाठी विविध योजना, पीक विमा नुकसान भरपाई या तरतुदी आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत नाही. पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना खूप संघर्ष सहन करूनही पदरात काही पडत नाही.
आर्थिक ताण, कर्ज, हवामान, बाजारभाव यांमुळे शेतकरी आत्महत्या अजूनही सुरू आहेत. हा प्रश्न पूर्णपणे अजून संपलेला नाही.
शेतकऱ्यांना पुढील ५-१० वर्षांत सिंचन हवामान संकट, बाजारभाव, महागाई बदलते तंत्रज्ञानाचा शेतीवरील परिणाम, भांडवलदारांचे संकट, पायाभूत प्रकल्पांना जाणारी जमीन अश्या अनेक संकटातून जावे लागणार आहे. दुर्दैवाने अलीकडच्या काही वर्षात ताटात अन्न देणाऱ्या शेतकरी राजाची हेटाळणी करणारा वर्ग तयार होत आहे जो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे.
या अनेक संकटाचा सामना करत शेतकरी या देशाला जगवत आहे कर्जमाफीसारखे उपाय तात्पुरता दिलासा देतील पण संकट पुन्हा-पुन्हा उभे राहते.
शेतकऱ्यांना वेळेवर वीज, पाणी, पिकांना भाव यापलीकडे काहीही नकोय. शेतकरी वर्गासमोर एक मुख्य प्रश्न आज म्हणजे.. मी जे पिकवतो त्यातून माझ्या कुटुंबाचा सन्मानाने उदरनिर्वाह होईल का हा आहे.
शेतकऱ्यांचे दुःख नाही समजून घेता आले प्रश्न नाही सोडवता आले तरी चालेल पण किमान त्यांची हेटाळणी करू नये. काहीही संकटे आली तरी शेतकरी सर्व विसरून, मात करून सर्वांच्या ताटात अन्न पोहच करेल. तो त्याचा धर्म पाळेल आपण किमान त्याच्या सन्मानाचा धर्म अंगीकारु.
#शेतकरी #महाराष्ट्र
रोहित पवारांनी सुरू केलेल्या उपोषणाला यश येवो या शुभेच्छा.पाशवी बहुमतवाले लोक बदमाश आहेत.त्यांनी शिरसाटपासून गोप्यापर्यंत सर्वस्तरीय पाळीव सोडले आहेत.पवारांच्या कुटुंबात ज्यांचा तातडीने भाजपला बंदोबस्त करायला हवा आहे अशी व्यक्ती रोहितच आहे.त्यामुळे नागपूरचा रक्तशोषक इसम सहजासहजी द्रवणार आहे.मविआने- जर ती जागी असली तर आपली ताकद यामागे उभी केली पाहिजे.
ट्रम्पच्या सैन्याने तीन निरपराध भारतीय खलाशांचे ओमानजवळील समुद्रात ठरवून जीव घेतले. निःशस्त्र व्यापारी जहाजावर नेम धरून मिसाईल डागली. हा अमेरिकन सीमेपासून हजारो किलोमीटर दूर आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक आपल्या टाचेखाली ठेवण्यासाठी चालवलेल्या दहशतवादाचा प्रकार आहे.
यावर भारताचे पंतप्रधान अजून अवाक्षरही बोललेले नाहीत. म्हणजे साधारण ९ तारखेला अमेरिकेने या तीन भारतीयांचे जीव घेतले. त्यानंतर १० तारखेला रात्री मोदीजी ट्विटरवर ट्रम्पचे आभार मानत होते. कशासाठी? तर ट्रम्पने नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं त्याचे आभार आपले पंतप्रधान १० तारखेला मानत होते!!
ही किती संतापजनक गोष्ट आहे याचा विचार करा... समजा तुमच्या घरातील माणसाला कोणी रस्त्यावरील गुंडाने संपवून टाकलं, तर तुम्ही त्यानंतर लगेच त्या गुंडाचे आभार मानायला जाल काय? तुम्हाला त्या गुंडाची भीती वाटते म्हणून तुम्ही काहीच बोलला नाहीत हे एकवेळ तुमच्यात हिंमत नाही म्हणून सोडून देऊ! पण त्याच दिवशी त्या गुंडाबरोबर तुम्ही ह्याह्याहीही करत सोडापार्टी करत असाल तर तुम्हाला घरातील गेलेल्या माणसाची किंमतच नव्हती असा त्याचा अर्थ होत नाही काय?
आता हे कोणाला खोटं वाटत असेल मोदींच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर जाऊन बघा. १० तारखेला त्यांनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडला, त्यासाठी ज्यांनी ज्यांनी अभिनंदन केलं त्यांना एकेक करून ते आभाराची उत्तरे देत बसले होते. डझनांनी ट्विट मोदींनी त्या दिवशी आपला स्वतःचा उदोउदो करण्यासाठी केली! पण ट्रम्प नांवाच्या नरपिशाच माणसाच्या ज्या तीन निरपराध भारतीय तरुणांचा जीव घेतला गेला, त्यांच्यासाठी मोदींनी साधी श्रद्धांजलीसुद्धा लिहिली नाही!! अजूनही लिहिलेली नाही, या संतापजनक प्रकाराबद्दल मोदीजी कुठे दोन शब्दही बोलले नाहीत!!
मोदींना देशाबद्दल ममत्त्व उरलं नसेल तर किमान आपल्या स्वतःच्या इमेजसाठी तरी त्यांनी, नुसती राजकीय शोबाजी म्हणून तरी, या गेलेल्या तीन जीवांना श्रद्धांजली द्यायला पाहिज होती. तुम्हाला मनाची लाज नाहीच आहे, किमान लोकांना देखावा म्हणून तरी दोन शब्द या भारतीय खलाशांबद्दल लिहायला हवे होते! एवढीही लाचारी बरी नव्हे!!
तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते? तुम्ही त्या नरपिशाच्च ट्रम्पला इतके घाबरता की आपल्याच देशाच्या नागरिकांना श्रद्धांजली वाहायलाही तुमची छप्पन इंची छाती धजावत नाही? ट्रम्पची इतकी जीहुजुरी नक्की कशासाठी? तुम्हाला देशाची काळजी नसेल, तरी किमान स्वतःच्या इमेजसाठी तरी थोडी हिंमत दाखवा! कदाचित आज तुमचे भक्त आणि आयटी सेल याचीही तळी उचलतील, पण उद्या इतिहास तुम्हाला याचा हिशोब विचारेल तेव्हा तुम्ही नक्की काय सांगणार?
तुम्ही ट्रम्पला एवढे घाबरत होतात की ट्रम्पला जाब विचारणं तर सोडाच, पण ट्रम्पने ज्यांचे जीव घेतले त्या आपल्याच देशाच्या निरपराध नागरिकांना साधी श्रद्धांजली द्यायचीही तुमची हिंमत नव्हती, अशी तुमची नोंद इतिहास ठेवेल याची तुम्हाला जराही जाणीव उरलेली नाही काय? अशी तुमची नक्की काय मजबुरी आहे की त्या नरपिशाच्च ट्रम्पसमोर तुम्ही इतके लाचार झालाय? देशासाठी नाही, किमान तुमच्या स्वतःच्या लौकिकासाठी तरी थोडी हिंमत दाखवा!!
इंदिरा गांधी निक्सनला घाबरत नव्हत्या, अटल बिहारी वाजपेयी क्लिंटनला घाबरत नव्हते, मग तुम्ही त्या ट्रम्पला एवढे का घाबरता? इंदिरा गांधींनी अमेरिकेने आपल्या विरोधात युद्धनौका पाठवलेल्या असतानाही पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. वाजपेयींनी अमेरिकन दबाव झुगारून पोखरण चाचणी केली, देशाला अण्वस्त्रसज्ज बनवलं! तुमच्याकडून तेवढी अपेक्षाच नाही, पण किमान आपल्याच देशाच्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली तरी द्याल का नाही? की त्यासाठीसुद्धा तुम्हाला त्या नरपिशाच्च ट्रम्पची परवानगी काढावी लागते आहे? सगळीकडे तोंडाचा पट्टा चालवत फिरणारे तुम्ही देशासाठी इतक्या महत्त्वाच्या विषयावर एवढे चिडीचूप कसे?
Your silence is too loud!!
- मकरंद देसाई
@makmd
राहुल गांधी यांचे अत्यंत महत्वाचे भाषण. सर्वानी वाचावे आणि विचार करावा असे....
"आज येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. येथे आल्याबद्दल धन्यवाद. अनेक वर्षांपूर्वी माझी एका अतिशय जवळच्या मित्रासोबत चर्चा झाली होती. मी त्याला म्हटले होते, "तू जे करत आहेस ते पूर्णपणे
Presenting #TeamIndia's newest T20I captain 🇮🇳
Congratulations to Shreyas Iyer as he takes the helm in the shortest format of the game 👏
@ShreyasIyer15
आकांक्षा डॉक्टर बनकर देश और समाज की सेवा करना चाहती थी। आकांक्षा के पिता किसान हैं। बेटी के डॉक्टर बनने के सपने के लिए किसान क्रेडिट कार्ड पर ₹3 लाख का कर्ज़ लिया। और नागपुर में खुद कुक की नौकरी कर ली, ताकि बेटी वहाँ coaching कर सके।
एक पिता ने जो कर सकता था, सब किया।
फिर NEET पेपर लीक हुआ। परीक्षा रद्द हुई। उस अनिश्चितता में आकांक्षा हमें छोड़ कर चली गई।
आकांक्षा की मौत आत्महत्या नहीं - मोदी जी की एक भ्रष्ट, टूटी हुई व्यवस्था की देन है।
और धर्मेंद्र प्रधान जी? आज भी कुर्सी पर हैं।
फिर वही कमेटी। वही ट्रांसफर। वही जाँच। न सुधार, न न्याय।
मोदी जी, कुर्सी स्थायी नहीं होती - आती-जाती रहती है। लेकिन आपने 12 वर्षों में शिक्षा व्यवस्था को जिस हद तक बर्बाद किया है, उसकी कीमत भारत की एक पूरी युवा पीढ़ी चुका रही है।
I visited the southernmost tip of India.
I stood at Indira Point. I walked under trees that have stood for centuries. I dove into coral reefs among the most vibrant on earth.
And I sat with the people who live there. Tribal communities, whose land is being taken away by violating the Forest Rights Act. Settlers, many of them former soldiers, placed on these islands by the Indian government, who aren’t getting fair compensation.
The Modi government and BJP tells you Great Nicobar Project is about defence. It is not.
Expand INS Baaz - we will back the government fully. The Navy has been asking for expansion for five years - it has been ignored.
They tell you it is about a transhipment port. It is not. India is already building one in Kerala, which is on the mainland.
What it actually is: 1.5 crore trees felled. Coral reefs erased from official maps. Soldiers and tribals displaced - so one businessman can build hotels and casinos on India’s most irreplaceable ecological land.
Every young Indian I have spoken to understands this. You know that no amount of profit is worth destroying what can never be recovered.
I stand for ecologically balanced development. These islands can be the most extraordinary sustainable destination the world has ever seen. That is the India worth fighting for.
#GreenOverGreed
#NicobarMatters
#WorldEnvironmentDay