रेशमी कीडा स्वतः भोवताली रेशमाचे धागे विणत राहतो. त्यासाठी तो रात्रदिवस कष्ट करतो. त्या काळात त्याला खाण्या पिण्याचेही भान राहत नाही. जेव्हा रेशमाचा पूर्ण पुंजका तयार होतो तेव्हा तो त्यात स्वतः गुरफटलेला असतो. शेवटी तो तिथेच मरतो. कुणीतरी दुसराच त्या रेशमाचा उपभोग घेतो. त्या
शेतकरी : अक्षय मुळीक ( मो - 9665359631 )
#ड्रॅगन#फ्रुट#शेतकरी
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
रासायनिक खते टाळून पुर्णपणे जैविक खते व शेणखताचा वापर करून जोपसलेले 'ड्रॅगन फ्रुट' आपल्यासाठी अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे...
मो - 9665359631
@AkshayM89550787
समृद्धी महामार्ग साठी भूमीअधिग्रहन कायद्या ऐवजी महाराष्ट्र महामार्ग कायदा ५५ वापरला जात आहे. आणि भुसंपादण करण्याऐवजी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येत आहे.
आणि असं उद्धव सरकारच्या काळात आशोकराव चव्हाण यांच्या हातावर झालंय. तेच पुढं शिंदेंफडनविष सरकार करत आहे.
शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात गेली. हेच जर क्रिकेटचे चेंडू असते...शेत जर क्रिकेटचं स्टेडियम असतं...तर नक्कीच बेतालांची ओला दुष्काळ नाही, म्हणण्याची हिंमत झाली नसती! सर्वपक्षीय राजकारणी गळ्यात गळे घालून माफी-मदतीला धावले असते! सामान्यांनाही पावसामुळे सामना हुकणार, तसं दु:ख झालं असतं!!
काहीच नाही राहील सॊयाबीन ची माती झाली अन कापसाच्या वाती झाल्यात पार .. 😐
सत्तार साहेब एकदा आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर फेरफटका मारून बघा मग समजेल आहे का नाही राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती..😓
@AbdulSattar_99
राजकीय नेत्यांनो तुमची राजकीय होळी झाली असेल तर तात्काळ शेतीचे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा..🙏
खराब झालेली सोयाबीन आम्ही फेकून दिल्यावर मग येणार आहात का पंचनामे करायला..?
@InfoBeed
सगळ्यांची दिवाळी सारखी नसते रे, ऐन दिवाळीत आमचं दिवाळ निघलय..😭
ऐनवेळी पोट मारून पिकाला फवारणी, खुरपणी, पाणी दिल तेच पीक पाण्यात वाहून जाताना ज्या वेदना होतात त्या तुम्हाला AC च्या खोलीत बसून नाही समजणार साहेब.. 😓
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
शेतातील पिकांसोबत छोटी छोटी स्वप्नं अन जगण्याची उमेद देखील वाहून चालली आहे हो..😢
मायबाप सरकार, विरोधी पक्ष, मीडिया , पत्रकार यांपैकी कोणाला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सवड आहे का??
#ओला_दुष्काळ
विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी व महापुराने शेतकरी उध्वस्त झाला आहे. अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची स्वप्ने उध्वस्त झाली आहेत. लाखो हेक्टर शेती अजूनही पाण्याखाली आहे. जगायचं कसं असा प्रश्न लाखो शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा आहे. सरकारने तातडीने मदत करण्याची गरज आहे #MaharashtraFloods