संसद में आकर हंगामा करना, आरोप दागना और गृहमंत्रीजी के बोलते ही पीछे के रास्ते से रफूचक्कर हो जाना...
राहुल जी, यह कायरता की राजनीति अब नहीं चलेगी!
अगर सवाल पूछा है, तो इस बार मैदान छोड़कर भागना मत। वहीं टिककर बैठना और पूरा जवाब सुनना...
#राहुल_भागना_नहीं
होय… MH 12 च; पुण्याची ओळख कायम !
📍नवी दिल्ली
पुणे आरटीओमध्ये नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या MH 12 ZZ ही शेवटची मालिका सुरू असून, विद्यमान नोंदणी मालिका संपत आल्याने पुढील पर्यायी मालिकांबाबत प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचा आरटीओ कोड MH 12 बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पुणेकरांच्या भावना आणि शहराची ओळख लक्षात घेता हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता.
ही बाब गांभीर्याने लक्षात घेत आज केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन, पुण्याची ओळख बनलेला MH 12 हा कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये आणि त्याच कोडअंतर्गत पुढील पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा, अशी आग्रहाची विनंती केली.
मा. नितीनजी गडकरी यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत MH 12 हा कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली. त्यामुळे पुण्याची ओळख जपणारा MH 12 हा कोड कायम राहण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
#MH12 #Pune #PuneRTO #पुणे
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@nitin_gadkari@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
“विठ्ठल विठ्ठल” या अखंड नामस्मरणाने मन प्रसन्न होवो, भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो.
वारकरी परंपरेचा हा पवित्र उत्सव आपल्याला समता, प्रेम, संयम आणि मानवतेचा संदेश देतो. पांडुरंगाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि यशाची अखंड वारी सुरू राहो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!
॥ जय जय राम कृष्ण हरी… ॥
#देवशयनीआषाढीएकादशी #आषाढीएकादशी #श्रीविठ्ठल #पांडुरंग #विठ्ठल #वारी #वारकरी #विठ्ठलनाम #मुरलीधरमोहोळ #MurlidharMohol
राजस्थान के सहकारिता राज्य मंत्री माननीय श्री गौतम कुमार दक जी से जयपुर में भेंट हुई। इस अवसर पर उनके द्वारा किए गए स्वागत एवं सम्मान के लिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ।
प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी के कुशल मार्गदर्शन तथा देश के गृह एवं सहकारिता मंत्री माननीय श्री अमितभाई शाह जी के दूरदर्शी नेतृत्व में सहकारिता क्षेत्र में हो रहे ऐतिहासिक परिवर्तन और व्यापक सुधारों पर इस दौरान चर्चा हुई।
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@MinOfCooperatn@DakMla@BJP4Rajasthan
सहकार से समृद्धि, प्रकृति से प्रगति !
📍जयपुर, राजस्थान
भारत सरकार के सहकारिता मंत्रालय, राजस्थान सरकार के सहकारिता विभाग, NCCF एवं Amul के संयुक्त सहयोग से “सहकार वन, जयपुर” का शुभारंभ एवं वृक्षारोपण कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ।
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के “एक पेड़ माँ के नाम” अभियान तथा माननीय केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री अमितभाई शाह जी के “सहकार से समृद्धि” के संकल्प को आगे बढ़ाते हुए, सहकारिता के माध्यम से पर्यावरण संरक्षण और सतत विकास की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाया गया।
इस अवसर पर राजस्थान सरकार के सहकारिता राज्य मंत्री माननीय श्री गौतम कुमार दक जी, सहकारिता मंत्रालय के सचिव श्री आशीष कुमार भूटानी जी तथा विभिन्न सहकारी संस्थाओं के प्रतिनिधियों की गरिमामयी उपस्थिति रही।
“सहकार वन” केवल वृक्षारोपण का अभियान नहीं, बल्कि आने वाली पीढ़ियों के लिए हरित, स्वच्छ और समृद्ध भारत के निर्माण का सामूहिक संकल्प है।
#SahkaarVan #Jaipur #Cooperation #SahkarSeSamriddhi #EkPedMaaKeNaam #GreenIndia
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@MinOfCooperatn@DakMla@BJP4Rajasthan
हर घर तक सस्ती दवा, हर परिवार तक बेहतर स्वास्थ्य!
📍जयपुर, राजस्थान
जयपुर में आज राजस्थान राज्य सहकारी उपभोक्ता संघ (CONFED) एवं राजस्थान सरकार के सहकारिता विभाग के तत्वावधान में नवीन प्रधानमंत्री जन औषधि केंद्र का शुभारंभ किया।
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में संचालित प्रधानमंत्री भारतीय जन औषधि परियोजना देश के करोड़ों नागरिकों को गुणवत्तापूर्ण जेनेरिक दवाइयाँ किफायती दरों पर उपलब्ध कराकर स्वास्थ्य सेवाओं को अधिक सुलभ, किफायती और समावेशी बना रही है।
माननीय केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री अमितभाई शाह जी के मार्गदर्शन में सहकारिता क्षेत्र को जनसेवा का सशक्त माध्यम बनाते हुए, सहकारी संस्थाओं के माध्यम से जन औषधि केंद्रों का तेजी से विस्तार किया जा रहा है।
वर्तमान में देशभर में 650 से अधिक जन औषधि केंद्र सहकारी संस्थाओं के माध्यम से संचालित हो रहे हैं और आने वाले समय में ऐसे अनेक नए केंद्र प्रारंभ किए जाएंगे, जिससे आमजन को सस्ती एवं गुणवत्तापूर्ण दवाइयों की सुविधा और अधिक व्यापक रूप से उपलब्ध हो सके।
इस अवसर पर राजस्थान सरकार के सहकारिता राज्य मंत्री श्री गौतम कुमार दक जी तथा सहकारिता मंत्रालय, भारत सरकार के सचिव डॉ. आशीष कुमार भूटानी जी की गरिमामयी उपस्थिति रही। यह पहल ‘सहकार से समृद्धि’ के संकल्प को आगे बढ़ाते हुए स्वास्थ्य, सेवा और सहकारिता के समन्वय का एक उत्कृष्ट उदाहरण है।
#PMBJP #JanAushadhi #SahkarSeSamriddhi #Cooperation
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@MinOfCooperatn@DakMla@BJP4Rajasthan
📍 लोक भवन, जयपुर
राजस्थान के राज्यपाल एवं हमारे मार्गदर्शक महामहिम श्री हरिभाऊ बागड़े जी से आज जयपुर स्थित लोक भवन में शिष्टाचार भेंट की। इस दौरान विभिन्न विषयों पर संवाद करने का अवसर प्राप्त हुआ।
📍 लोकभवन, जयपूर
राजस्थानचे राज्यपाल तथा आमचे मार्गदर्शक महामहिम श्री. हरिभाऊ बागडे जी यांची आज जयपूर येथील लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर संवाद साधला.
@BagadeHaribhau@LokBhavanJaipur
राजस्थान की धरती पर सहकारिता के नए अध्याय की शुरुआत
📍जयपुर, राजस्थान
राजस्थान में आज ‘भारत टैक्सी’ सहकारी पहल का शुभारंभ किया गया। इस महत्वपूर्ण अवसर पर उपस्थित होकर देश के टैक्सी सारथी भाइयों-बहनों के आर्थिक सशक्तिकरण, आत्मनिर्भरता और सम्मान को समर्पित इस ऐतिहासिक पहल का हिस्सा बनने का अवसर प्राप्त हुआ।
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी नेतृत्व एवं माननीय केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री अमितभाई शाह जी के मार्गदर्शन में सहकारिता क्षेत्र निरंतर नई ऊंचाइयों को प्राप्त कर रहा है। “सहकार से समृद्धि” के संकल्प को साकार करते हुए देशभर में सहकारिता आधारित विकास को नई गति और व्यापक विस्तार मिल रहा है।
भारत टैक्सी केवल एक टैक्सी सेवा नहीं, बल्कि सहकारिता के माध्यम से चालक-मालिकों को सशक्त बनाने की एक अभिनव पहल है। इसका उद्देश्य डिजिटल प्लेटफ़ॉर्म के माध्यम से पारदर्शी व्यवस्था स्थापित करना, बिचौलियों की भूमिका कम करना तथा चालक भाइयों-बहनों की आय और सम्मान दोनों में वृद्धि सुनिश्चित करना है।
इस कार्यक्रम में राजस्थान के माननीय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी की गरिमामयी उपस्थिति रही। साथ ही, राजस्थान के सहकारिता मंत्री गौतमकुमार दक जी, मुख्य सचिव श्री श्रीनिवास जी, केंद्रीय सहकारिता सचिव श्री आशिषकुमार भुटानी जी, सहकारिता क्षेत्र के अनेक गणमान्य जनप्रतिनिधि, अधिकारीगण एवं बड़ी संख्या में टैक्सी सारथी भाई-बहन उपस्थित रहे।
#BharatTaxi #SahkarSeSamriddhi #Cooperation #Rajasthan #Jaipur
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@BhajanlalBjp@RajCMO@BJP4Rajasthan@MinOfCooperatn@coopbharattaxi@DakMla
Anand, Gujarat: A big and historic step has been taken to give a new and strong direction to the cooperative movement and rural economy in the country. The first convocation ceremony of the country's first cooperative university, 'Tribhuvan Sahkari University', was organized on a large scale. On this historic and special occasion, Union MoS Muralidhar Mohol was present as the Chief guest and encouraged the students,
Union MoS Muralidhar Mohol says, "We all know that India is an agriculture-based country. Today, around 8.5 lakh cooperative societies are working in this country and about 32 crore members are associated with them. That means almost half of the country's population is directly connected to the cooperative sector..."
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत आजपासून घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२वीच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!
आत्मविश्वास, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरे जा !
मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचं सुयोग्य फलित नक्कीच मिळेल, यावर विश्वास ठेवा !
All the Best !
आधुनिक मुंबईचे शिल्पकार, थोर समाजसेवक जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि सार्वजनिक संस्थांच्या उभारणीत दिलेले योगदान अतुलनीय आहे. जयंतीनिमित्त या थोर व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन !
पुणेकरांसाठी सुवार्ता; पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता !
धन्यवाद, मा. देवेंद्रजी !
पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली असून या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे.
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या भक्कम साथीनं आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. वाढती एअर कनेक्टिव्हिटी ही उद्योग, व्यवसाय, आयटी क्षेत्र, पर्यटन तसेच कृषी निर्यातीसाठी निर्णायक ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर पुरंदर विमानतळ हा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठा पर्याय उपलब्ध होणार असून, वाढत्या प्रवासी व मालवाहतूक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने मध्य पूर्व, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया आदी महत्त्वाच्या जागतिक मार्गांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होण्यास मदत होईल, ज्यामुळे निर्यात, परकीय गुंतवणूक आणि जागतिक व्यवसाय संधींना नवी दालने खुली होतील. पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग, तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळून शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि गुंतवणूक वाढीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल !
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
📍सहकारिता मंत्रालय, नई दिल्ली
संसद के बजट सत्र की पृष्ठभूमि में सहकारिता मंत्रालय से जुड़े विभिन्न विषयों पर अधिकारियों के साथ विस्तृत चर्चा की।
📍सहकार मंत्रालय, नवी दिल्ली
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्रालयाच्या विविध विषयांबाबत अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली.
#ViksitBharatBudget #BudgetSession
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@MinOfCooperatn
प्रखर राष्ट्रवादी, कुशल संगठनकर्ता, अंत्योदय और एकात्म मानववाद के महान प्रणेता, हमारे प्रेरणास्रोत व पथ-प्रदर्शक परम श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय जी की पुण्यतिथि पर कोटिश: नमन।
पं. दिनदयाल जी ने अपना संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा और समाज के अंतिम पंक्ति में खड़े व्यक्ति के उत्थान के लिए समर्पित किया। ‘अंत्योदय’ के उनके विचार ने शासन को संवेदनशील दिशा दी, जबकि ‘एकात्म मानववाद’ ने भारतीय चिंतन को नई वैचारिक मजबूती प्रदान की। उनका जीवन सादगी, समर्पण और सिद्धांतनिष्ठा का अनुपम उदाहरण है।
प्रखर राष्ट्रवादी, कुशल संघटक, अंत्योदय आणि एकात्म मानववादाचे महान प्रणेते, आमचे प्रेरणास्थान व पथदर्शक परम श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी पुण्यतिथीनिमित्त कोटिशः विनम्र अभिवादन !
पं. दीनदयालजींनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवा आणि समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. ‘अंत्योदय’च्या त्यांच्या विचारांनी शासनाला संवेदनशील दिशा दिली, तर ‘एकात्म मानववादाने’ भारतीय चिंतनाला नवी वैचारिक चेतना प्रदान केली. त्यांचं जीवन साधेपण, समर्पण आणि तत्त्वनिष्ठेचं उदाहरण आहे.
#पंडित_दीनदयाल_उपाध्याय #PanditDeendayalUpadhyaya