This isn’t just an anthem.
This is pure soul.
Deaf children. Silent voices.
Yet every gesture screams louder than any song:
“Jana Gana Mana…”
No sound.
Only pure, unbreakable love for the nation.
Patriotism has no language.
Patriotism has no barriers.
This silent national anthem gave an entire country goosebumps.
To every Indian ,especially the ones who feel the tricolour in their heart without needing to hear a single note:
Happy Independence Day.
Jai Hind. 🇮🇳
#IndependenceDay
Dhoot Transmission... ⚙️📊
Interesting है Business Model... Super Interesting है मेरी राय... 😎💡
कितना मिलेगा Listing Gain, क्या Listing के लिए करना है Apply...⁉️ 💰
देखिए Positives और Negatives, कितने है Future Growth के Chance...👇🚀
समझिए पूरे Fundamentals, फिर होगा आपका Decision Enhance... 🎯🚀
#DhootTransmissionIPO #DhootTransmission #DhootTransmissionIPOReview #IPOReview #IPOAnalysis #IPOInvestment @ZeeBusiness
अब ट्रक के मालिक भी होशियार हो गए डिजिटल लॉक लगवा रखा देखिए। बिना मालिक की अनुमति के ट्रक के पीछे की बॉडी का लॉक ही नहीं खुलेगा बिना पिन बताए।😎
वो भी हर बार नया पिन जेनरेट होता है।
Finally, after 40 years on this planet, came to know how the magical sound of the Train Tracks is created 🔥🔥🔥
Oh I just love this sound. Anyone else feeling goosebumps? 🥺
#FI
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावात शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक करून रस्त्याच्या दुरावस्थेचे रिपोर्टिंग केले आणि त्यांच्या रिपोर्टिंगला यश आले!
या विद्यार्थिनींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, दुसरीकडे प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या व्यवस्थेत किमान रस्त्यांसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय. सोबतच या विद्यार्थिनींनी त्यांनाही चपराक मारलेली आहे जे नेहमी म्हणत असतात "आपल्याला राजकारणाशी काय घेण देणं आहे?" राजकारण हे आपलं क्षेत्र नाही.
राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कितीही तुच्छ असला तरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशीच निगडीत आहे. या विद्यार्थिनींना भले राजकारण माहीत नसेल पण आपल्या भागात रस्ता खराब आहे आणि याला प्रशासन जबाबदार आहे आणि त्यासाठी प्रशासनाला जाब विचारायचा असतो हे मात्र या विद्यार्थिनींना कळले आणि तेच आवश्यक आहे. पैसे घेऊन सरकारच्या चुका झाकणाऱ्या आयटी सेलच्या टोणग्यांपेक्षा हे विद्यार्थी अधिक प्रगल्भ आहेत.
#रायगड
लखनऊ–कानपूर एक्सप्रेसवेवर पावसाचं पाणी साचलं म्हणून ते वाळवण्यासाठी तब्बल १० पंखे लावण्यात आले.
अशी विश्वगुरू तंत्रज्ञानाची किमया जगात कुठेही पाहायला मिळणार नाही 🫡