स्वच्छताग्रहाच्या शेजारी लोक नाश्ता, जेवण करत असल्याचे चित्र दिल्लीत दिसते. महाराष्ट्रात ते राबवता येणे शक्य नाही. आपण दुर्गंधीमुक्त स्वच्छतागृह उभारून ते नियमित दुर्गंधीमुक्त ठेवल्यास स्वच्छतागृह उभारणीस विरोधही होणार नाही.
@AAPMaharashtra@AamAadmiParty@BJP4Delhi@CMOMaharashtra
शेकऱ्यांसाठीची प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केंद्रसरकारने सुधारणा केली असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री @ChouhanShivraj यांनी दिली.
विम्याचे दावे २१ दिवसात निकाली काढणं बंधनकारक असून त्यात उशीर झाला तर कंपनीला १२ टक्के दराने व्याज द्यावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र शासनाची ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली
नागरिकांना तक्रार करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाइन तक्रार करून समस्या सोडवता येईल.
https://t.co/LVe8zfPFPs
#आपले_सरकार
राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. यामुळे आरोग्यव्यवस्थेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी होत आहे.जानेवारी २०२५ पासून उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.
नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास टोल फ्री कॉल सेंटर उपलब्ध असून, १५५३८८ / १८०००२३३२२०० व १४५५५ / १८००१११५६५ या क्रमांकांवर माहिती व तक्रारी नोंदवता येणार आहेत. योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधे, इम्प्लांट्स, जेवण व एक वेळचे प्रवास भाडे पूर्णपणे मोफत व कॅशलेस देणे रुग्णालयांना बंधनकारक असून, उपचार नाकारल्यास किंवा रक्कम मागितल्यास संबंधित रुग्णालयावर दंड, निलंबन किंवा अंगीकरण रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
#आयुष्मानभारतप्रधानमंत्रीजनआरोग्ययोजना
#महात्माज्योतिरावफुलेजनआरोग्ययोजना
मस्त थंडी पडत आहे आणि न्याहारी मध्ये खायला हिरव्या भाज्या तव्यावरचा ठेचा मेथी पाहायचं कामच नाही !
#परभणी#मराठवाडा#शेतकरी#insta#न्याहरी😋
https://t.co/egSOYQiaVQ
यावर्षी शेती पिकांना काढणीच्या वेळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन डॅमेज झाले असून व्यापारी हे सोयाबीन कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून घेत आहेत यावर्षी पिकासाठी लागलेला खर्च निघणे कठीन आहे रब्बीची पेरणी आणि संपूर्ण वर्षभर शेतकऱ्यांनी काय खायचं #म
📍 ताडकळस, ता. पूर्णा
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासोबतच स्थानिक विकासकामे, शासनाच्या विविध योजना आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी कार्यकर्त्यांना संघटनेचे विचार, जनसंपर्काचे महत्त्व आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाचे कार्य पोहोचविण्याचा मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील अडचणी, नागरिकांच्या समस्या आणि विकासाच्या गरजांबाबत देखील मांडणी केली.
या कार्यक्रमाला मा.आ.सुरेशजी वरपुडकर ,जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,विजयराव वरपुडकर,संतोष मुरकुटे,रंगनाथ सोळंके,बालाजी देसाई,सारीका पारवे ,रूषीकेश सकनुर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, महिला आघाडी व युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी आगामी काळात संघटनेच्या बळावर नागरिकांच्या सेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
#BJP #KaryakartaMelava #Gangakhed #MahayutiSarkar #PublicService #Development #BJPParbhani