मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं।
पुणे में 'छात्रों की गूंज' के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू हैं।
सुदूर गांवों-कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं। अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे।
MPSC औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप झाल्यानंतर या आरोपाची चौकशी देखील सुरू झाली. परंतु कुठलाही आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी जेव्हा सुरू होते तेव्हा ती चौकशी निष्पक्षपाती होण्यासाठी जबाबदार व्यक्तींचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. त्यामुळे माझी @maha_governor साहेब यांना विनंती आहे की या तथाकथित पेपर फुटीचा तपास पूर्ण होईपर्यंत @mpsc_office माननीय अध्यक्ष व माननीय सचिव यांचे राजीनामे घेणे गरजेचे आहे. या पेपर फुटी मध्ये तथ्य असेल तर माननीय अध्यक्ष व माननीय सचिव यांच्यावर कारवाई व्हावी कारण हा फक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न नसून तो महाराष्ट्र राज्याच्या भविष्याचा प्रश्न आहे.
आज पर्यंत @mpsc_office MPSC ची विश्वासार्हता मागील वीस वर्षांपासून अबाधित होती तिच्यावर आत्ताच असे डाग लागण्याचे कारण काय? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@Dhananjay4INC@RRPSpeaks@DrSEShinde@abpmajhatv@RealBacchuKadu@TV9Marathi@RahulAsks
MPSC ऑनलाईन विरोधात पुण्यामध्ये आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी फक्त तारीख घोषित करण्याची वाट पाहत आहेत. विद्यार्थ्यांचा रोष कमी झालेला नाही. जंतर-मंतर वरील आंदोलनाच्या यशामुळे MPSC विद्यार्थ्यांमध्ये जोश वाढला आहे आणि विश्वासही वाढला आहे. परंतु आता जर आंदोलन करायचे असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी एकाच वेळी आंदोलन होणे गरजेचे आहे. MPSC ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात आंदोलन हे विद्यार्थ्यांचे भविष्य बदलणारे आंदोलन असेल. सरकारने विद्यार्थ्यांचा रोष समजून घेऊन पुन्हा एकदा विचार करायला हवा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटल्यास त्याला सरकार जबाबदार राहील. पारदर्शक परीक्षा व्हाव्यात यासाठी आंदोलन करावे लागणे हेच खरं तर विद्यार्थ्यांचे दुर्दैव आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलन करण्याची काहीही हौस नाही केंद्र सरकारने जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे ३७ दिवस घेतले तसेच MPSC विद्यार्थ्यांचे दिवस वाया घालू नये ही विनंती.
अजूनही वेळ गेलेली नाही, वेळीच जागे व्हा.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यार्थी प्रतिनिधी सोबत चर्चा सुरू आहे.
@CMOMaharashtra@CMOMaharashtra@mieknathshinde@mpsc_office@RealBacchuKadu@RRPSpeaks@satejp@Dhananjay4INC@AbhiPawarBJP@abpmajhatv@LoksattaLive@TV9Marathi@mataonline@SakalMediaNews #mpscofflineexam #onlyofflineexam
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा....
आता MPSC ऑफलाइन परीक्षेसाठी एमपीएससी परीक्षार्थींचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर संपूर्ण ऑफलाईन ची घोषणा करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची ताकद लक्षात घेऊन तसेच पुणे आणि मुंबई येथील मोर्चे पाहून आणि MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
विद्यार्थी ना आता दबावाला घाबरत आहेत ना लाठीचार्जला... विद्यार्थ्यांची भीती तुम्हीच घालवलेली आहे.
विद्यार्थ्यांचा हा जनआक्रोश रस्त्यावर येण्यापूर्वीच निर्णय घ्या? विद्यार्थी रस्त्यावर आले तर तुम्ही निर्णय घेताच पण विनंती ही आहे की विद्यार्थ्यांचा तो वेळ वाया जाण्याच्या आधी तो ऑनलाइन परीक्षेचा निर्णय रद्द करा आणि सरळ सेवा तसेच इतर ज्या पदांच्या जाहिराती रखडलेले आहेत त्या लवकरात लवकर काढा हेच सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
राज्य सरकारने जंतर-मंतर वरील आंदोलनातून शिकावे हीच विनंती...
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC@satejp@mpsc_office
राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी वेळोवेळी केलेल्या घोषणेप्रमाणे ५० ते ६० हजार पदभरती जाहिराती २०२६ मध्येच प्रसिद्ध कराव्या लागतील.....!
@Dev_Fadnavis
पुण्यातील स्पर्धा परीक्षार्थींनी एका मोठ्या "संविधानिक आंदोलनासाठी" तयार रहावे.
आपण खांद्याला खांदा लावून ऐतिहासिक "न्यायाची लढाई" लढणार आहोत.
जय हिंद !
@INCHarshsapkal
MPSC ऑनलाईन विरोधात अन्नत्याग आंदोलन..
मित्रानो.. .
आपण सर्वजण संपूर्ण ऑफलाइन परीक्षेसाठी आंदोलनासाठी तगादा लावत आहात. जर सरकारने आपल्याला धोका दिला असेल तर संविधानिक मार्गाने आपण आंदोलन नक्की करू परंतु सरकारला जाग येईल अशा पद्धतीने ते आंदोलन असायला हवे.
ऑनलाइन परीक्षा हे आपले भविष्य उजाड करणार असेल तर एक संविधानिक मार्ग आपण निवडू शकतो.
कमीतकमी 5000 विद्यार्थी संविधानिक मार्गाने अन्नत्याग आंदोलनास बसले तर सरकार कधीच ऑनलाईन चा विचार करणार नाही.
फक्त विद्यार्थ्यांची तयारी हवी...
आपण तयार असाल तर सर्वांशी चर्चा करून रीतसर मार्गाने आपण हा लढा संपूर्ण ऑफलाइन होत नाही तोपर्यंत लढू शकतो.
जर आपण या लढ्यामध्ये सहभागी होऊन आपण उपोषणासाठी बसणार असाल तर खालील गुगल फॉर्म भरावा.
संविधानिक मार्गाने सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच व या लढ्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक संघटना, राजकीय प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच पुढील नियोजन केले जाईल.
टीप: आपण जे उपोषण करणार आहोत त्याच्या सर्व परिणामांची जाणीव आपणास असणे गरजेचे आहे या गोष्टींचा विचार करूनच आपण हा फॉर्म भरावा.
https://t.co/Olr7JFFvrL
किरण निंभोरे
8484086061
अधिक माहितीसाठी
Join:
https://t.co/Fdr8BCh0t6
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office@RRPSpeaks@RealBacchuKadu@satejp@AbhiPawarBJP@Dhananjay4INC@SunetraA_Pawar
We have marched to PM Modi’s house to demand answers from him for the brutalities against young students yesterday.
The Government doesn’t want to take any accountability or does it want to have a debate on it in Parliament.
PM and HM must resign for destroying the future of India’s youth.
विरोधी पक्षापेक्षा भारतात विद्यार्थी, शेतकरी आणि कामगार मजबूत आहे....!
महाराष्ट्राचा आणि भारताचा विरोधी पक्ष कमजोर आहे.....!
देवेंद्र फडणवीस यांचे खरच कौतुक आहे का ते विरोधी पक्षात असताना देखील मजबूत होते आणि आता देखील मजबूत आहेत.....👏
@RahulGandhi@PawarSpeaks@uddhavthackeray@RajThackeray@INCHarshsapkal
तरुणाईला गृहीत धरलं तर काय होतं, याचा अंदाज दिल्लीतल्या हुकूमशाहीला आलाच असेल... कोणाचाही नाद करा, पण तरुणाईचा नाद नाही करायचा...
महाराष्ट्र सरकारनेदेखील हे लक्षात घ्यावं. दडपशाहीने आणि कुटनीतीने ऑनलाइन परीक्षा लादण्याचा प्रयत्न केलाच, तर याद राखा... मुंबईत यापेक्षाही मोठं चित्र दिसेल...
#MPSC #OnlineExam #MPSCStudents #विद्यार्थी_एकजूट #विद्यार्थ्यांचा_आवाज #महाराष्ट्र
⚠️ आंदोलनाच्या काळात बंद केलेली लिंक आता पुन्हा TCS च्या Online Exam Portal वर नेत आहे. @bhimanwar@mpsc_office समजलं तर तुम्ही TCS साठी काम करत आहात! पण तुम्ही TCS सोबत करार केला आहे हे जाहीर का करत नाहीत!
सरकारने विविध प्रशासकीय कारणे देऊन पदभरती रेंगाळत ठेवली आहे आणि याला जबाबदार @mpsc_office चे अध्यक्ष @bhimanwar आयोगाचे सचिव,सामान्य प्रशासन विभाग देखील आहेत. बेरोजगार उमेदवारांचा संयमाचा बांध फुटण्यापूर्वी पदभरती प्रक्रिया राबवण्यात यावी.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#MPSC Offline
पेटलेली आग वणव्यात रूपांतरित होण्याआधीच "२०२७ पासून च"गाजर आम्हाला मिळालं आणि आम्ही शांत झालो कारण २०२७ साठी एक वर्ष बाकी
आमच्या शांतीचा फायदा घेऊन लगेच ऑनलाईनसाठी समिती गठीत करण्यात आली (थोडक्यात चोर किती चांगला होता हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न)
(१)
विद्यार्थ्यांचा विरोध मग कोणाच्या फायद्यासाठी ऑनलाईनचा अट्टाहास?
MPSC संस्था विद्यार्थ्यांसाठी ना की वैयक्तिक फायद्यासाठी.
विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लावू नका. परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच झाल्या पाहिजेत. यावर कोणतीही तडजोड मान्य नाही.
@mpsc_office#onlyofflineexam#Mpsc
ऑगस्ट २०२७ नंतर MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला नाही आणि २०२६ मध्ये ७०,००० पदांच्या जाहिराती काढण्याचे आश्वासनही सरकारने पूर्ण केले नाही, तर काँग्रेस पक्ष राज्यभर मोठे जनआंदोलन उभारून विद्यार्थ्यांच्या आणि बेरोजगार युवकांच्या हिताचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडेल.
राज्यातील लाखो परीक्षार्थीना "न्याय" मिळवून देण्यास काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office @CongressRojgar @INCMaharashtra
#पदभरती #MPSC #MPSC_Offline
"लढो, लढ नहीं सकते तो बोलो,
बोल नहीं सकते तो लिखो,
लिख नहीं सकते तो साथ दो,
साथ भी नहीं दे सकते तो जो
लड़-बोल-लिख रहे हैं,
उनका हौसला बढ़ाओ।
लेकिन कभी कायरों की तरह
उनके मनोबल को मत गिराओ।"
🙏🏻🙏🏻🙏🏻
#onlyofflineexam
MPSC CBT (ऑनलाईन) परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. हा विरोध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पारदर्शक होत नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महापरीक्षा पोर्टल का बंद केले? TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? ऑनलाईन परीक्षा मधील भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे. मागील वीस वर्षापासून MPSC मार्फत एकदाही पेपर फुटण्याची घटना नाही, कोणताही गोंधळ नाही तरीही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट का?
ऑगस्ट 2027 नंतर पुन्हा परीक्षा ऑनलाईन घेणार म्हणजे आजचे मरण उद्यावर. 30-40 हजार पदे भरणार ते 2026 मधेच भरणार का? सरळसेवा MPSC मार्फत २०२६ मधेच घेणार का? याविषयी काहीच माहिती नाही.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जमावबंदी लागू करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde
MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरतील या भीतीने तर ही जमावबंदी लागू केलेली नाही ना? जंतरमंतर वरील आंदोलनामुळे सरकार नजरेतून उतरलेच आहे आता महाराष्ट्र सरकार पण तरुणांच्या नजरेतून उतरू नये हीच अपेक्षा @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office