Had a call with Shiv Sena chief @OfficeofUT, who expressed deep concern over Sonam Sir’s rapidly deteriorating health. He earnestly appealed to Sonam Sir to end his hunger strike, saying that his well-being is of utmost importance.
Would like to thank Uddhav Sir for his compassion, for standing with us during this difficult time, and for extending his support to CJP and our March to Parliament on 20 July.
बोगद्याचं काम नीट झालं नाही म्हणलं की महाराष्ट्राचा अपमान होतो.
पुलवामात सैनिक कसे शहीद झाले विचारलं की देशाचा अपमान होतो.
अयोध्येत पैसे कोणी खाल्ले म्हणलं की हिंदू धर्माचा अपमान होतो.
अदानीलाच सगळी कंत्राटं का म्हणून प्रश्न विचारला की भारतीय उद्योग जगताचा अपमान होतो.
फडणवीस थेट मोदींच्या वाटेवर चालत आहेत. मुझे गाली दे दो लेकीन भारत माता को कुछ मत कहो टाईप्स.
पंतप्रधान देशाचा आणि मुख्यमंत्री राज्याचा मालक नसतो. दोघंही लोकांचे सेवक असतात.
आमच्या तिजोरीतून सदोष कामं करू नका हे सांगण्याचा करदात्यांना अधिकार असतो.
@Dev_Fadnavis जी
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
Over 300,000 people die of drowning each year. In order to protect society, it is now illegal to consume or possess water.
Your government is also considering banning solid food, as it presents a needless choking hazard.
You are not an adult.
You are a baby.
Eat the baby food.
90 वर्षीय वडिलांसाठी डायबिटीसच्या गोळ्या आणल्या... पण त्या
एक्सपायर झालेल्या निघाल्या!
मुलाने तत्काळ FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना ई-मेलद्वारे तक्रार
केली. तक्रार पोहोचताच चौकशीचे आदेश निघाले आणि संबंधितांमध्ये
खळबळ उडाली.
ही घटना फक्त एका मेडिकल स्टोअरची नाही, तर जागरूक नागरिक
आणि जबाबदार प्रशासन काय बदल घडवू शकते याचे उदाहरण आहे.
आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना आता सावध राहावे लागेल.
नागरिकांनीही अशा प्रकारांकडे दुर्लक्ष न करता आवाज उठवला
पाहिजे.
Clarification. I didn’t realise this had gone viral. Mayank is my kid. I’d sent him to give me a ground report on the CJP protest on 6th. You’re trolling him is NOT COOL. He’s a through & through nationalist. Also couldn’t you see from the smirk he was being sarcastic?
HOPE FOR THE BEST, PREPARE FOR THE WORST.
Let’s make this the most peaceful movement in India's history.
Please be vigilant that no miscreants play mischief.
See you all in Delhi tomorrow...
#CockroachJantaParty#CJP#SonamWangchuk
Press Freedom Ranking:
Norway – 1
India – 157
Indians are trolling Norwegian journalist Helle Lyng.
Why are Indians not trolling Indian journalist Chitra Tripathi?
How do Indian journalists earn crores ?
Are salaries in private jobs in India really in lakhs ?
@narendramodi Wow... Paying homage on death anniversary and blaming him 364 days for all the failures of India...
BJP IT cell who bashes Nehru all the time, see your father is paying homage to him...
This is the screen recording of our audience demographic which we have shared with media before our account was hacked.
More than 94% of the audience is from India.
Why is a Union Minister @KirenRijiju labelling Indian youth as Pakistani?
Crackdown on Cockroach Janta Party.
- Instagram page hacked.
- My personal Instagram hacked.
- Twitter account withheld
- Back up account also taken down.
Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to.
Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba.
It is our job to question the powers we cooperate with.
परिसर: भीम टेकडी, भोवते लेआउट, शांतीनगर.
नागरिकांना दुर्गंध व आरोग्याचा त्रास होत आहे.
प्रभाग १० च्या नगरसेवक यांचे लक्ष वेधून.
फोटो/व्हिडिओ जोडले आहेत – कृपया तात्काळ स्वच्छता मोहीम राबवा आणि समस्या सोडवा!
@amcamravati@amravati_dc#SwachhBharat#Ward10#CleanAmravati#BhimTekdi