एरव्ही वर्षभर आमच्यासारखे बहुजन या गोष्टीविरुद्ध आवाज उठवत असतात..याची साधी दखल देखील कुणी घेत नाही.
बापट,कुलकर्णी,देशपांडे इत्यादी आडनावांनी अशा मुद्द्याला हात घातला की लगेच मुद्द्याला वजन प्राप्त होते आणि विशेष म्हणजे बहुजनांना देखील त्यांच्याच मागे मागे फरफटत जावे लागते...
आता नाही..फार पूर्वीपासून चालत आलं आहे हे...
ता. क. बापट कुलकर्णी देशपांडे इत्यादी असले मुद्दे उचलतात खरे पण सकाळी सात वाजता जाऊन कमळ दाबून येतात अशी देखील माझ्या मनात शंका आहे.