"Your heroes of those days became our heroes. Netaji Subhas Bose was among the great persons of the world whom we black students regarded as much as our leader as yours."
-- #NelsonMandela in India, 1990 🙏🏽
आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांनी जनकल्याणाच्या कामासाठीचा आत्मविश्वास वाढला. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प यामुळे अधिक बळकट झाला आहे. आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
@narendramodi
प्रसंग कठीण होता...
पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.
शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही...
पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.
@SunetraA_Pawar
#Maharashtra #OathCeremony
Best wishes to Sunetra Pawar Ji as she begins her tenure as Deputy Chief Minister of Maharashtra, the first woman to hold this responsibility. I am confident she will work tirelessly for the welfare of the people of the state and fulfil the vision of the late Ajitdada Pawar.
@SunetraA_Pawar
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.
@SunetraA_Pawar
दादा गेले!
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.
मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत.
थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो.
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
आज सुबह एक विमान दुर्घटना ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया। अजित दादा ने राज्य और देश के विकास में अपना अहम योगदान दिया। मैं उनके परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं। शोक की इस घड़ी में हम उन सभी साथियों के परिजनों के साथ हैं, जिन्होंने इस हादसे में अपनों को खोया है।
आज सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी आणि त्यांचे काही सहकारी आपल्यातून कायमचे निघून गेले. अजित दादांनी राज्य आणि देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या शोकाकुल प्रसंगी, या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
The people of Maharashtra have given a decisive verdict! The Mahayuti alliance’s sweeping success in the local body polls is a powerful mandate for purposeful, performance-driven governance.
From villages to metro cities, people’s trust in the triple-engine leadership stands testimony to a politics rooted in progress, not baseless divisive propaganda.
Congratulations to Hon. CM of MH, Thiru @Dev_Fadnavis, under whose dynamic leadership, governance has been redefined at every level and to all karyakarthas of @BJP4Maharashtra. Guided by Hon. PM Thiru @narendramodi avl’s transformative vision, Maharashtra is fast emerging as a global powerhouse.
@RaviDadaChavan@Shivsenaofc
मराठी जिंकली,
मुंबईकर जिंकला,
महाराष्ट्र जिंकला!
आणि या सर्वांसोबत,
आपला हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला...
धन्यवाद मुंबई ! धन्यवाद महाराष्ट्र !!!✌️
#Maharashtra#Mumbai
मुंबई ही आपल्या राष्ट्राचा अभिमान आहे. ती आकांक्षांचे शहर आहे. देशाच्या विकासाला गती देणारे हे शहर आहे. एनडीएला आशीर्वाद दिल्याबद्दल मुंबईतील माझ्या बंधूं-भगिनींप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबईत महाराष्ट्राच्या चैतन्यशील संस्कृतीचे सर्वोत्तम दर्शन घडते. या महान मूल्यांनी प्रेरित होऊन, आम्ही शहरातील नागरिकांना सुशासन आणि ‘सुलभ जीवनमान’ प्रदान करू.
Today, on Engineers’ Day, I pay homage to Sir M. Visvesvaraya, whose brilliance left an indelible mark on India’s engineering landscape. I extend warm greetings to all engineers who, through their creativity and determination, continue to drive innovation and tackle tough challenges across sectors. Our engineers will continue playing a crucial role in the collective efforts to build a Viksit Bharat.
The Great Nicobar Island Project is of strategic, defence, and national importance, designed to transform the island into a major hub for maritime and air connectivity in the Indian Ocean Region.
The decision to develop Great Nicobar Island has been taken after due consideration of its ecological, social and strategic aspects.
The govt led by PM Shri @narendramodi ji remains committed to promoting economy and ecology together.
🗞️https://t.co/vT3IzPO3IL
Chaired a meeting to discuss the roadmap for Next-Generation Reforms. We are committed to speedy reforms across all sectors, which will boost Ease of Living, Ease of Doing Business and prosperity.
आप चुनाव आयुक्त नहीं,मुस्लिम आयुक्त थे,झारखंड के संथालपरगना में बांग्लादेशी घुसपैठिया को वोटर सबसे ज़्यादा आपके कार्यकाल में ही बनाया गया ।पैगंबर मुहम्मद साहब का इस्लाम भारत में 712 में आया,उसके पहले तो यह ज़मीन हिंदुओं की या उस आस्था से जुड़ी आदिवासी,जैन या बौद्ध धर्मावलंबी की थी।मेरे गाँव विक्रमशिला को बख्तियार ख़िलजी ने 1189 में जलाया,विक्रमशिला विश्वविद्यालय ने दुनिया को पहला कुलपति दिया अतिश दीपांकर के तौर पर ।इस देश को जोड़ो,इतिहास पढ़ो,तोड़ने से पाकिस्तान बना,अब बँटवारा नहीं होगा?
Best wishes to Shri Eknath Shinde Ji on his birthday. He is a dynamic grassroots leader whose life has been devoted to developing Maharashtra and fulfilling the vision of Pujya Balasaheb Thackeray and Dharamveer Anand Dighe. May he be blessed with a long and healthy life in service of the people.
@mieknathshinde
Respected Devotees,
Jai Shri Ram!
The ‘Mukhya Snan’ (main bathing ritual) for Mauni Amavasya at Kumbh in Prayagraj will take place on the January 29, 2025. It is estimated that approximately 10 crore devotees will take a holy dip in Prayagraj on this auspicious day. A large number of devotees are also traveling from Prayagraj to Ayodhya via train and road.
Over the past three days, there has been an unprecedented increase in the number of devotees arriving in Ayodhya. Considering the population and size of Ayodhya Dham, it is becoming increasingly difficult to ensure darshan of Prabhu Shri Ram Lalla for such a massive number of devotees in a single day, causing inconvenience to many. As a result, necessary adjustments in arrangements are being made to avoid any untoward incidents. Devotees are also facing the need to walk longer distances.
We humbly request devotees from nearby areas to plan their visit to Ayodhya 15-20 days later, allowing those coming from distant places to have an easier darshan experience at present. This will ensure convenience for everyone.
There will be much relief after Vasant Panchami, and the weather in February will also be pleasant. It would be best if devotees from nearby areas plan their visit during that time. We request you to kindly consider this appeal.
Pranam to the feet of all devotees.
Sincerely,
Champat Rai
General Secretary, Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra
NDA’s pro-people efforts resonate all over!
I thank people across various states for blessing NDA candidates in the various by-polls held. We will leave no stone unturned in fulfilling their dreams and aspirations.