निफाड तालुक्यातील मंजूर रस्ता शिरसगाव ते कोकणगाव डागडुजी जवळ जवळ 40 ते 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा गाजावाजा निफाडचे लोकप्रतिनिधींनी केला परंतु प्रत्येक्षात जर बघितले तर त्या रस्त्यावर साधे 40 रुपयाचे देखील काम झालेले नाहीये .... माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती
निफाड तालुका नाशिक जिल्ह्यातील शेतीसाठी प्रगत व द्राक्षपंढरी तसेच कांद्याचे भरगोस उत्पन्न देणारा असा संपन्न तालुका परंतु;निफाड तालुक्यातील रस्त्यांची आज झालेली अवस्था म्हणजे अशमयुगीन काळात पायवाट पण खूप चांगल्या स्वरूपाच्या असतील अशी अवस्था......त्यात एक रस्ता वडाळी नजीक ते
नाशिक मध्ये महानगरपालिकेच्या चालू असलेल्या पाईप लाईन कामामुळे मोठ्या प्रमाणात मोठ मोठे झाडे तोडण्यात येत आहेत.... आम्हाला आमच्या नाशिकचे हरित वैभव घालवून जळगाव सारखा विकास नको आहे .....आमचे नाशिक आहे तितके खूप सुंदर आहे @Dev_Fadnavis@girishdmahajan@my_nmc@rautsanjay61
लोकप्रतिनिधी कसे असावेत तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे खासदार ओमराजे निबांळकर आमदार कैलास पाटील व संदीप क्षीरसागर यांच्या सारखे कार्य जर सर्व लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी केले तर नक्कीच जनता कधीच मागासलेली राहणार नाही ....बाकी जे नेते मंडळी पांढरे कपडे घालून
@rautsanjay61@BJP4Mumbai@RSSorg BCCI इतकी सार्वजनिक रित्या प्रदर्शित करीत आहेत त्यांचे काय करणार पहिले त्यांच्यावर निषेध नोंदवा... रेस्टॉरंट क्लब हे नंतरचा विषय ..... सरकार झाले BCCI झाले हे त्यांची कमाई करताय यात रेस्टॉरंट क्लब यांची काय चूक ?
आज जरांगे पाटलांसमोर व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील ,शिवेंद्रराजे भोसले,माणिकराव कोकाटे,उदय सामंत हे सर्व मराठे नेते यदाकदाचित निवडणुकी नंतर जर या सरकारी GR वर जर स्टे आला तर बदनाम होण्यासाठी हि सर्व मराठा फळी होती त्यांचीच समिती होती असे वावगे उठले तर नवल
नसावे आणि हि विचारपूर्वक मुख्यमंत्री महोदयांनी व्यासपीठावर न येता जी खेळी झाली आहे पुढे जर सर्व व्यवस्तित झाले तर ठीक नाहीतर या आज गेलेल्या मराठा नेत्यांनी बदनामीचे ताशेरे अंगावर घेण्यास तयार रहावे ...
चांद्रायण मोहिमेमध्ये यान उतरवण्यासाठी जितके कष्ट झाले नसतील तितके कष्ट नाशिक मध्ये चंद्राच्या भूभागासारख्या झालेल्या रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी होत आहेत .... परंतु आमचा एक पण नेता त्याकडे साधे लक्ष देखील द्यायला तयार नाहीये ...प्रशासक असल्याने ते फक्त कॅबिन मध्ये बसून
https://t.co/VVHL1TOlg9 अश्या प्रकारे जर विधान भवनात मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांची मिरवनुक काढली जात असेल तर महाराष्ट्राच्या तरुण पिढीने राजकारणाकडे कुठल्या आदर्श नजरेने बघायचे ...पिढी कुठला आदर्श घेणार ?? @rautsanjay61@RRPSpeaks@lokmat@waglenikhil@AUThackeray