शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी
पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीचा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहे.
तुम्ही ज्या विधानसभा मतदार संघात आहात त्याची माहिती भरा.
कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.
https://t.co/g22bWpP1iH
मुख्यमंत्री "प्रती हेक्टर किती मदत करणार" अस विचारणाऱ्या शेतकऱ्याला, "ये बाबा राजकारण करू नको रे"
उपमुख्यमंत्री "आम्ही लाडकी बही�� देतो, पैशाचा सोंग आणता येत नाही,पहाटे उठून काम करतो"
अशी वक्तव्य करत असताना
उद्धवजींनी काल दौऱ्यामध्ये "off the camera" दुष्काळग्रस्तना मदत केली
लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला परिसरात आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी रात्री ८:१३ वाजता २.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. भूकंपाचा केंद्रबिंदू लातूर शहराच्या पश्चिमेस मुरुड अकोला परिसरात. हा भूकंप सौम्य स्वरूपाचा होता. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.
शेतक���ी बांधवांना पुन्हा उभं करण्यासाठी आपल्या सरकारकडून १३३९ कोटी निधीची तरतूद..!
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता १ हजार ३३९ कोटी ४९ लाख रुपये निधी वितरीत करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती���िकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावं यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यात येते. केंद्र शासनानं विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनानं अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणं, समुद्राला उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचं धोरण निश्चि�� केलं आहे.
अमरावती विभागासाठी ५६५ कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ७२१ कोटी तसंच उर्वरित रक्कम इतर विभागासाठी निधी वितरीत करण्यात येईल. डी.बी.टी. पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरीत करण्यात येणार आहे. चालू महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील शेतीपिकांचे पंचनामे झाल्यानंतर तातडीनं मदत करण्यात येईल.
धाराशिव जिल्ह्यातील बेलगाव ता भूम येथील एका शेतकऱ्याच्या ३७ गायी मृत्युमुखी पडल्या.
राज्याचे एक मंत्री पाहणी करण्यासाठी त्या घर व गावाजवळ आले. पण त्या शेतकऱ्याच्या घरी गेले नाहीत.
रस्ता खचला आहे हे मंत्र्यां��ं न जाण्याचं कारण आहे.
एवढी असंवेदनशीलता नसावी...
#शेती #शेतकरी
सुना है नेता प्रतिपक्ष राहुल गांधी का हाइड्रोजन बॉम्ब बनकर तैयार है। सूत्रों के मुताबिक इस बार हरियाणा और गुजरात की बारी है। जानकारी के मुताबिक इस बार हरियाणा के चार विधानसभा क्षेत्रों और गुजरात के दो लोकसभा क्षेत्रों का PPT बन कर तैयार है..साथ ही पीएम मोदी के संसदीय क्षेत्र वाराणसी पर भी काम आखिरी चरण में है..
पवार साहेब आणि फौजिया खान ( श प गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (उबाठा)
हे चार राज्यसभेतील सदस्य एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होत आहेत..फक्त सहा मह���ने बाकी...
आणि विधानभेतील संख्या पाहता पुन्हा हे निवडून येऊ शकत नाहीत...
परवाच्या उपराष्ट्रती निवडणुकीत NDA ल मत देणाऱ्यांमध्ये यांच्यातील नावे असू शकतात...जे एप्रिल २०२६ नंतर पुन्हा राज्यसभेवर जाऊ इच्छितात...
🤣🤣🤣
आपल्या आयुष्यातील फक्त 2 मिनिट काढून हा विडिओ नक्की पहा. विशेष करून अंधभक्त.
परत मोदीच्या रडण्यावर फसणार नाही. आईच्या राजकारणावर मोदीलाच प्रश्न विचारतील.
कुंडलीच काढलीये मोदी आणि BJP ची. शेअर करा नक्की.
जबरदस्त तेजस्वी यादव 🔥🔥
दिल्लीत असताना गावी गणेशोत्सवाला जायला जमत नव्हत म्हणून मुंबईत #पुढारी न्यूज जॉईन केल्यावर आता सुट्टीवर गेलो.
म्हणून आझाद मैदान आंदोलनात दिसलो नाही
तर काहींचे मॅसेज,तुमची जात कोणती? आंदोलन कव्हरेजसाठी दिसला नाही..!
त्यात आडनाव राजगोळकर, कर म्हणजे..😊
पण एक मराठा लाख मराठा 🚩
मागच्या वेळी सगेसोयरेच्या मुद्द्यावर विजय घोषित झाला होता
यावेळी हैदराबाद गॅझेटच्या मुद्दयावर विजय घोषित झाला आहे
सगेसोयरेच्या मुद्द्याचं पुढे काय झालं, अजून माहिती नाही
हैदराबाद गॅझेट लागू होणं म्हणजे काय..त्याची व्याख्या, त्याची मर्यादा ठरवण्यात ���रकारला खूप मोठा स्कोप आहे.
जीआर काढून जिरवायची...हे सरकारचं आंदोलन हाताळण्याचं नवं तंत्र विकसित झालंय.😀
काँग्रेसने अण्णा हजारेंशी स्टेज वर माइकवर चर्चा केली होती. अण्णांनी मंजूर केलेला तोडगा संसदेत वाचून दाखवला होता. अण्णा यांच्या आंदोलना’मागचं’ राजकारण सर्वांनाच माहित होतं, पण रस्त्यावर आलेल्या जनतेसमोर सरकारला झुकावं लागलं होतं.
मागणी बरी किंवा वाईट हा नंतरचा मुद्दा, पण लोकशाही मार्गाने जेव्हा एखादा समूह काहीतरी मागतो तेव्हा लोकशाही मानणाऱ्या सरकारने कोर्टाच्या आड न लपता लोकांना सामोरं जायला हवं.
जोवर जरांगे पाटील उपोषणावरून उठत नाही, तोवर हॉटेल भाग्यश्री बंद राहणार :- मालक ऊर्फ सर्वेसर्वा 🔥
मालक, आता हॉटेल भाग्यश्रीची काळजी इथून पु���े मराठे घेतील...♥️
#maratha_reservation
#MarathaInMumbai