📍नवी दिल्ली
केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जलसंपदा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत बैठकीस उपस्थित राहिले.
राज्यातील जल जीवन मिशन, नदीजोड प्रकल्प, जलसंधारण तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. शाश्वत जलसंपदा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आजची बैठक सकारात्मक ठरली.
Prashant ji is a friend and like a brother. He is known to us since Dada’s time. Yesterday he was in town so we had pleasure to have him at home for lunch and some insightful conversation.
Regarding some speculation about him working with NCP, let me set the record straight. To the best of my knowledge it has been few years since he has quit the political advisory space. I don’t see that changing but I can assure all those who are interested that we are and will always be available for each other wherever needed.
आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला राज्य सरकारकडून ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, तीर्थक्षेत्र म्हणून या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होईल. भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊन पुण्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर पडणार आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान माझे अभिनंदन करण्यात आले.
हा सन्मान आदरणीय अजितदादांनी आजवर महाराष्ट्रासाठी केलेल्या लोकाभिमुख विकासकामांचा, तसेच बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्याचा आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत बारामतीच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
या सत्काराबद्दल मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा.उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते.
#महाराष्ट्र
@Dev_Fadnavis@mieknathshinde
सर सुनेत्रावहिनींच्या वर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील त्यातून लागलीच सावरत वहिनींनी पीडित चिमुकलीच्या घरच्यांना भेट देऊन आरोपीला लवकरात लवकर कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले. वहिनींच्या या कृतीचे कौतुक करायचे सोडून तुम्ही बातम्या काय देताय हे तुम्हाला तरी पटते का.
जेव्हा केव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांना बघतो, तेव्हा मनोमन खिन्न होतो. आज तीन महिने व्हायला आले, पण त्यांच्याकडे अजुनही राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ यासारखी दुय्यम खाती आहेत.
मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती.
ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारीवर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
VSR Aviation बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे.
यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही.
ज्या ठिकाणी आदरणीय अजितदादांचे अपघाती निधन झाले, त्या ठिकाणी जाऊन हृदय द्रवून गेलं…त्या जागेने अनेक आठवणी जाग्या केल्या. अश्रुपूर्ण नजरेने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केलं. दादा आज आपल्यात नसले, तरी ते कायम आपल्या मनात जिवंत राहतील.
#अजितदादा
खरं तर अजितदादा गेल्याची बातमी समजली त्याच क्षणाला वाटलेले की आज फक्त दादा गेले नाहीत तर त्यासोबतच आज असंख्य लोकांचे राजकीय करियर देखील संपले आहे. हळूहळू हे खरे होताना दिसत आहे.
अंजली दमानिया यांनी दुःखाच्या क्षणी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहेत.
माननीय अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, माध्यमांशी संवाद साधताना जाणीवपूर्वक संशय निर्माण करणे हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित प्रयत्न आहे.
या कठीण आणि भावनिक काळात शब्दांचा विपर्यास करून वातावरण दूषित करण्याऐवजी, दुःखात सहभागी होणे अपेक्षित होते.
तथ्यांशिवाय आरोप करणे हे ना माणुसकीला शोभतं, ना जबाबदार सार्वजनिक भूमिकेला…@anjali_damania आपल्या असंवेदनशिलतेचा निषेध व धिक्कार
@ameytirodkar where discussing on behalf of their fraction with late honourable AjitDada, so its clear that the video which you have shared, claiming that it is a part of discussion held between Pawar Saheb, Dada & other leaders is completely misleading with reality told by hon Pawar Sahab
@ameytirodkar Amey ji, kindly have a look at this video, which is of honourable Sharad Pawar Saheb’s press Meet happened today morning in which they had clearly told that he wasn’t part of any discussion regarding mergers of both Party fractions only Jayant Patil Shashikant Shinde,
@ameytirodkar so everyone is claiming that Dada wanted merger or like that that thing has been gone with him is declared bye, honourable Sharad Pawar Sahab in today’s press meet.
@ameytirodkar That’s why there was a video surfing in which all leaders including Sharad Pawar Saheb, AjitDada Pawar and Jayant Patil with other Senior leaders sitting around the dining table.
@ameytirodkar After that, if we remember himself late, AjitDada Pawar had told in Press that there won’t be any merger and there will not be any union ministry seat for Supriya Sule in NDA. It’s very wrong to present something when the person himself is no more with us. AjitDada has left us,