तुमची बरोबरी आम्हाला करायचीच नाही, कारण एवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याचे संस्कार आमच्या बापाने आम्हाला दिले नाहीत. तुमच्या बापाचे संस्कार किती चांगले आहेत याच तुम्ही प्रदर्शन करत आहात.
#MPSC च्या आंदोलनात परत चमकोगिरी करायला यायचं नाही परत...@VitthalKangne
ज्या विद्यार्थ्यांनी या असल्या भाषेला पूर्वी डोक्यावर घेतले, आज त्यांनाच त्याची चव चाखायला मिळत आहे.
त्यामुळे एकंदरीत समाजाने आपण किती उथळ लोकांना मोठे करत आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे.
अरे कांगणे की कांजण्या तू काय #Mpsc पोरांचा बाप काढणार तू ,तुझ्या बापाने तुझ्या सावत्र आईने तुला ह्या गुणामुळे नीट सांभाळला नाही. मुळात कांगणे केळ्या तुला Mpsc मधला म तरी माहीत आहे का ,डुक्कर आणि तुझं तोंड एकदम मिळतं जुळतं आहे 😀 @GaneshgSpeaks@MPSCstudsRight@VastavKatta
अरे कांगणे की कांजण्या तू काय #Mpsc पोरांचा बाप काढणार तू ,तुझ्या बापाने तुझ्या सावत्र आईने तुला ह्या गुणामुळे नीट सांभाळला नाही. मुळात कांगणे केळ्या तुला Mpsc मधला म तरी माहीत आहे का ,डुक्कर आणि तुझं तोंड एकदम मिळतं जुळतं आहे 😀 @GaneshgSpeaks@MPSCstudsRight@VastavKatta
विद्या विनयं ददाति, असे आपण म्हणतो.
परंतु विद्या प्राप्त करूनही जर वाणीला विवेक, शब्दांना मर्यादा आणि समोरच्याच्या कुटुंबाबद्दल आदर उरला नसेल, तर त्या शिक्षणाचा उपयोग तरी काय?
शिक्षकाने विद्यार्थ्याची चूक दाखवावी, त्याच्या जन्मदात्याची अब्रू नाही.
दुर्दैव एवढेच की,
‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः’ म्हणणाऱ्या समाजात काही जणांना
‘गुरुर्ब्रूयात् किंचित् विचार्य’ ही साधी गोष्टही समजत नाही.
शब्दांना वजन असते. विशेषतः शिक्षकाच्या शब्दांना.
म्हणूनच विद्यार्थ्याला शिकवण्यापूर्वी शिक्षकाने स्वतःच्या जिभेला संस्कार शिकवणे अधिक आवश्यक आहे.
याना परीक्षा घ्या म्हणून माग लागायच
जागा काढा म्हणून माग लागायच
पेपर फुटले आम्हीच सांगायच
पुरावे आम्हीच दयाचे
मग तुमच काम फक्त आमदार, खासदार फोड़ायच आहे का??
MPSC विद्यार्थ्यांच्या वडिलांचा अपमान करणाऱ्या शिक्षकाचा तीव्र आणि कठोर शब्दांत निषेध!
हजारो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून, आर्थिक व मानसिक संघर्ष सहन करून आपल्या भविष्याची लढाई लढत आहेत. अशा विद्यार्थ्यांना अपमानास्पद भाषा वापरणे आणि त्यांच्या पालकांचा अवमान करणे ही अत्यंत निंदनीय व असंवेदनशील बाब आहे.
शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा अपेक्षित असते; अपमान आणि अवहेलना नव्हे. अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध करून संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची जाहीर माफी मागावी. विद्यार्थ्यांचा स्वाभिमान दुखावणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही!
@INCMaharashtra
#MPSC #MPSCStudents #StudentsJustice #ChhatronKiGoonj
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांना नवी मुंबईतील कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले
ड्रग इन्स्पेक्टर आणि एफडीए परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावरून काळे फासले #MPSC
आज दुपारी, आम्ही एमपीएससी परीक्षेतील पेपर लीक आणि भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांसह महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा जी यांची भेट घेतली.
आमच्या मागण्या अगदी साध्या आहेत:
१) पेपर लीक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी.
२) एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा.
माननीय राज्यपालांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि ह्या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
This afternoon, we met with HE the Governor of Maharashtra, Shri Jishnu Dev Varma ji with those who exposed the paper leak and corruption in the MPSC examination.
The asks were simple:
1) Judicial Inquiry into the paper leak
2) Resignation of the MPSC chairman and secretary
The Hon’ble Governor gave us a patient hearing and has promised to look into the matter urgently
This afternoon, we met with HE the Governor of Maharashtra, Shri Jishnu Dev Varma ji with those who exposed the paper leak and corruption in the MPSC examination.
The asks were simple:
1) Judicial Inquiry into the paper leak
2) Resignation of the MPSC chairman and secretary
The Hon’ble Governor gave us a patient hearing and has promised to look into the matter urgently
विद्यार्थ्यांच्या प्रचंड संघर्षापुढे अखेर निष्क्रीय महायुती सरकारला MPSC च्या अनागोंदी कारभार आणि पेपरफुटीविरोधात SIT चौकशीची घोषणा करावी लागली. पण महाराष्ट्रात SIT म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा आणि धूळफेक ठरत आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख, बदलापूर अत्याचार, घाटकोपर होर्डिंग किंवा शालार्थ आयडी घोटाळ्यासारख्या तब्बल १५ गंभीर प्रकरणांमधील जाहीर झालेल्या SIT चे पुढे काय झाले, हे सरकारने आधी स्पष्ट करावे.
आंदोलनाला घाबरून केवळ देखाव्यापुरती चौकशी नको. या अनागोंदीची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSC च्या अध्यक्ष आणि सचिवांचे तात्काळ राजीनामे घेतले पाहिजेत. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर फौजदारी कारवाई होऊन खरी परिस्थिती महाराष्ट्रासमोर आलीच पाहिजे.
#SITenquiry #Maharashtra
औषध निरीक्षक परीक्षेचा घोळ ताजा असतानाच आता गट-क चा पेपर आधीच फुटल्याचे समोर आले आणि त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भवितव्याशी हा खेळ चालणार नाही.
काल काही ठराविक विद्यार्थी आणि क्लासचालक यांची मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाल्याचं आणि यावेळी काही आश्वासनं दिल्याचं मीडियातून कळतंय. #MPSC च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. हा लढा विद्यार्थ्यांनी उभा केला असून यात प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग आहे.
म्हणूनच या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? कोणती आश्वासनं दिली गेली? आणि ती किती दिवसांत पूर्ण होतील? याबाबत पुण्यात आज-उद्या या दोन दिवसांत एक खुली चर्चा ठेवून या चर्चेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन करावं. तसंच भ्रष्ट अध्यक्षांच्या राजीनाम्याची आंदोलक विद्यार्थ्यांची जी प्रमुख मागणी होती, त्याबाबत बैठकीमध्ये काय निर्णय झाला, याचाही खुलासा करावा.
यामध्ये विद्यार्थ्यांचं समाधान झालं, तर आनंदच आहे; पण नाही झालं, तर पुढे काय निर्णय घ्यायचा हे विद्यार्थीच ठरवतील आणि आम्हीही त्यांच्या या निर्णयासोबत ठामपणे राहू..!
#MPSC_विद्यार्थी #पेपरफुटी #MPSCStudentsProtest
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २५ ऑक्टोबरला होणारी परीक्षा अचानक थेट ३ जानेवारीवर ढकलण्यात आली आहे. परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना असा निर्णय घेणे म्हणजे रात्रंदिवस तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी, स्वप्नांशी आणि भविष्याशी चालवलेला क्रूर खेळ आहे.
केंद्रांची अनुपलब्धता, वाहतुकीच्या अडचणी आणि सणासुदीचा काळ ही काय कारणं आहेत? वेळापत्रक जाहीर करताना याचे नियोजन केले नव्हते का? अचानक घेतलेल्या संशयास्पद निर्णयामागे या परीक्षेतही काहीतरी मोठा घोळ शिजतोय का, असा संशय निर्माण होत आहे! विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या हा कारभार चुकीचा आहे.
MPSC च्या बेजबाबदार नियोजनाचा फटका नेहमी गरीब शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनीच का सहन करायचा? हा लाखो होतकरू तरुणांच्या संयमाचा अंत आहे. विद्यार्थ्यांचा हा वाढता संताप या संवेदनाहीन सरकारला आणि आयोगाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही!
@mpsc_office
#mpsc #exampostponed #paperpostponed
“MPSC चे भ्रष्ट आणि कामचुकार अध्यक्ष विवेक भीमनावर ह्यांना हटवा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका” अशी आग्रही मागणी करत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री. रोहित पवार ह्यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरणातून MPSC चे विद्यमान अध्यक्षांच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश केला. वाचा त्या प्रेझेंटेशनमधील ठळक मुद्दे: