@DrSEShinde मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ! मा.खाजदर डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब ! व महायुती सरकारने 336 कोटी ची तरतूद करून 14 वर्षाचा संगणकपरिचालकांचा वनवास मिटवला त्याबद्दल जाहीर आभार ! आणि धन्यवाद !!
#संगणकपरिचालक
@DrSEShinde साहेब आपण ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना न्याय द्याल हीच अपेक्षा आहे.
आपल्यासाठी २०००० सोशियल मेडियाची टिम काम करेल व मा.मुख्यमंत्री श्री.@mieknathshinde यांनी सुरु केलेली प्रत्येक योजना महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
आपला जनसंपर्क अधिक वाढवून संघटनेला अधिक बळ देत मुख्यमंत्री साहेबांचे हात आपल्याला अधिक भक्कम करायचे आहे, असे आवाहन यावेळी सर्वांना केले. तर यावेळी बीड मधील शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आगामी निवडणुकीत विजयाचा संकल्प सोडला..!!
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन प्रस्तुत आणि श्री नवदुर्ग युवा मंडळ, डोंबिवली आयोजित '' रासरंग २०२४ '' या कार्यक्रमानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही महिला - भगिनींसाठी आज खास भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दांडिया उत्सव सुरु होण्यापूर्वी महिला - भगिनींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी यावेळी कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती लावत देवीची आराधना केली. तसेच उपस्थित महिला - भगिनींसह भोंडला खेळून उत्सव साजरा केला. याचीच काही क्षणचित्रं...!!
#DrShrikantEknathShinde #Shivsena #navratri2024 #RaasRang
आपल्या दैनंदिन कामातून महिला - भगिनींना काही काळ स्वतःसाठी देता यावा आणि आनंदोत्सव साजरा करता यावा या हेतूने दरवर्षी रासरंग उत्सवात महिलांसाठी विशेष भोंडला कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही महिलांनी भोंडला कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत आनंदोत्सव साजरा केला.
@DrSEShinde साहेब आपण ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना न्याय द्याल हीच अपेक्षा आहे.
आपल्यासाठी २०००० सोशियल मेडियाची टिम काम करेल व मा.मुख्यमंत्री श्री.@mieknathshinde यांनी सुरु केलेली प्रत्येक योजना महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@DrSEShinde साहेब आपण ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना न्याय द्याल हीच अपेक्षा आहे.
आपल्यासाठी २०००० सोशियल मेडियाची टिम काम करेल व मा.मुख्यमंत्री श्री.@mieknathshinde यांनी सुरु केलेली प्रत्येक योजना महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@DrSEShinde साहेब आपण ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना न्याय द्याल हीच अपेक्षा आहे.
आपल्यासाठी २०००० सोशियल मेडियाची टिम काम करेल व मा.मुख्यमंत्री श्री.@mieknathshinde यांनी सुरु केलेली प्रत्येक योजना महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@DrSEShinde आपण संगणक परीचालकांना अस्वस्थ व धैर्य व नवीन जीवनाची आशा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले #आभार कर्मचारी दर्जा व किमान वेतनाचा प्रश्ना विषयी आपण सकारात्मक सोडवून न्याय द्यावा ही आपल्याकडून व माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे.🙏💐
#संगणकपरिचालक
@girishdmahajan साहेब ग्रामपंचायत संगणक परिचालकांची तुमच्या कडुन खुप अपेक्षा होत्या,पण तुम्ही त्यांना सरळ सरळ नाकारलात.
आम्हाला तुमच्याकडुन खुप आपेक्षा होत्या.
पण तुम्हाला कंपनीच पाहिजे तर घ्या कंपनीच.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
तुम्ही तर समजाऊन सांगा महाजन सायबांना.
मा. @mieknathshinde जी @Dev_Fadnavis जी @girishdmahajan जी आपल्या सरकारमध्ये कोणी जिवंत असेल तर सातारा जिल्हा परिषद येथे १८ दिवसापासुन अन्न पाणी त्याग करुन उपोषनास बसलेल्या महिला संगणक परिचालक सुनिताताई आमटे यांच्याकडे थोड लक्ष द्यावे.
मा. @mieknathshinde जी @Dev_Fadnavis जी @girishdmahajan जी आपल्या सरकारमध्ये कोणी जिवंत असेल तर सातारा जिल्हा परिषद येथे १८ दिवसापासुन अन्न पाणी त्याग करुन उपोषनास बसलेल्या महिला संगणक परिचालक सुनिताताई आमटे यांच्याकडे थोड लक्ष द्यावे.
@Iasvarshathakur मॅडम आपण खरिप पिक संदर्भात जिल्हा स्तरिय सयुक्त समिती बैठक दि.१७/११/२३रोजीच्या इतिवृत्तानुसार कंपनीला दिलेल्या आदेशाचेपालन कंपनी करताना दिसुन येत नाही,अजुनपण कित्येक शेतक-यांचे अर्ज काहीही त्रुटी नसताना कंपनी परत करत आहे.आपन याची दखल घ्यावी.
@Iasvarshathakur मॅडम आपण खरिप पिक संदर्भात जिल्हा स्तरिय सयुक्त समिती बैठक दि.१७/११/२३रोजीच्या इतिवृत्तानुसार कंपनीला दिलेल्या आदेशाचेपालन कंपनी करताना दिसुन येत नाही,अजुनपण कित्येक शेतक-यांचे अर्ज काहीही त्रुटी नसताना कंपनी परत करत आहे.आपन याची दखल घ्यावी.
सिग्नल इन्चार्ज जेई आमिर खान आपल्या संपूर्ण कुटुंबासह घर सोडून फरार झाला आहे, आणि अजुन एक शांतीदूत असलेला सहायक स्टेशन मास्टर देखील फरार आहे.
जर ते निर्दोष होते तर ते पळून का गेले? आणि केंद्र सरकारने ने तात्काळ सीबीआय चौकशीचे आदेश दिल्या नंतर या राजकीय पक्षांनी हस्तक्षेप-
+
ममता बॅनर्जी आणि काँग्रेसवाले खवळले होते व सीबीआय चौकशीची काय गरज आहे म्हणून केंद्र सरकार वर टीका करत होते.
होय हा दहशतवादी हल्लाच होता.निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी रेल्वे अपघात जाणीवपूर्वक करण्यात आला.
+