शांतिपूर्ण विरोध एक अटूट और मौलिक अधिकार है।
भारत के निर्दोष छात्रों पर हमला करने के आदेशों का आँखें बंद करके पालन करने वाले हर पुलिस अधिकारी और सरकारी कर्मचारी ये बात ध्यान रखें:
संविधान ही आपका मालिक है।
सत्ता हमेशा के लिए नहीं रहती।
जवाबदेही ज़रूर तय की जाएगी।
Peaceful protest is a sacred and fundamental right.
Every police officer and govt official blindly following orders to attack India’s innocent students should keep in mind:
The Constitution is your master.
Power is not permanent.
Accountability will follow.
After TETxam paper leaks in Maharashtra, the Congress's student organisation NSUI led protest in Mumbai. It has shown black flags to primary education minister Dada Bhuse. Police has reportedly detained the NSUI activists. Congress has intensified the paper leak issue on ground.
Reading tweets praising BJP for immediately shifting it's poll machinery from WB to UP and Punjab.
To understand this propoganda, this constant electoral machinery need to be deciphered.
First, BJP have no shortage of money to keep doing this electioneering all the times.
Adv. @AdoorPrakash, @INCIndia MP (Attingal, Kerala) warns about the hardship the transgender community will face as a result of the BJP Government's Transgender Amendment Bill, 2026.
He urges them to withdraw and says he will stand with the community in their fight for justice!
टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता विकृत धर्मांधतेचे राजकारण खालील पुराव्यानिशी दिलेल्या उदाहरणांवरून उघड होईल.
१️⃣ २०१२ – अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव “शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान” ठेवण्याचा ठराव भाजपानेच मांडला. सूचक: माजी महापौर व सध्याचे भाजपाचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख व माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल.
२️⃣ २०१३ – मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला “शहीद टिपू सुलतान मार्ग” नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपाचे नगरसेवक दुथडी भरून उपस्थित तर होते पण सध्याच्या महापौर रितू तावडे यांचे नाव वर दिसेल बरं!
३️⃣ २००१ – अंधेरी (प) येथे “शेरे म्हैसूर टिपू सुलतान” मार्ग नामकरण. भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजपा नगरसेवकांच्या मांदियाळीत ठराव एकमताने मंजूर.
४️⃣ भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले.
५⃣ २०१७ – कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानाकरिता गौरवोद्गार काढले होते.
भाजपाला आधी प्रेम होते पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता आज टिपू सुलतान वाईट झाला
या दुटप्पीपणाला काय म्हणावे?
आणि हो टिपू सुलतान आपल्या हातात भगवान श्रीरामांचे नाव लिहिलेली अ़गठी घालत होते बरं!
मराठीतील पहीला दास्तानगोई, प्रयोगशील कलाकार, अभिनेता, कवी आणि माझा संवेदनशील मित्र अक्षय शिंपी याची आज महाराष्ट्र काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचा समन्वयक म्हणून निवड झाली. अक्षयचे अभिनंदन.
अक्षयसारख्या जास्तीत जास्त मंडळींनी राजकारणात येऊन ते सुधारले पाहिजे.
शुभेच्छा.
Rahul Gandhi: The man they trained you to mock is the only one still fighting for you.
While everyone’s been busy blaming the messenger, they’ve conveniently ignored the beast he’s been fighting.
Rahul Gandhi has spent a decade confronting a regime that weaponized religious bigotry, captured institutions, rigged electoral processes, and turned the Treasury into a party fund; all while the majority was too distracted or too terrified to speak up.
He led a Voter Adhikar Yatra with irrefutable proof of voter fraud, yet instead of public outrage, he faced coordinated attacks.
He became India’s Leader of Opposition after helping Congress win 99 seats in 2024; ending a decade-long absence of opposition voice in Parliament.
Critics blamed him for losses, but refused to acknowledge the odds: a ruling party that injected “a deadly mix of divisive religious bigotry and majoritarian nationalism,” addling the reasoning of masses, while controlling every lever of power.
Tolstoy warned us: “It’s too easy to criticise a man when he is out of favour and make him shoulder the blame for everybody else’s mistakes”.
Right now, India doesn’t need convenient scapegoats. It needs leaders with the courage to stand against tyranny when institutions crumble and silence becomes complicity.
Rahul Gandhi is that leader; flawed perhaps, but fighting battles others won’t even name.
The question isn’t whether he’s perfect. It’s whether we have the courage to stand with someone who refuses to bow. 🙇
👉 Read the full piece by Mathew John (@thewire_in)
दुपारचे ३ वाजले आहेत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालासंदर्भात केवळ ८५ वार्डची मत मोजणी सुरू आहे किंवा संपन्न झाली आहे.
मग TV चॅनेल्स संपूर्ण २२७ वॉर्डमधील कल कसे काय दाखवत आहेत,
हेच समजत नाही!
भाजपचा खोटा प्रचार सुरू आहे.
@ECISVEEP@MaharashtraSEC@mybmc Is there any handbook for a returning/ presiding officer that mentions about PADU or its use? ECI handbooks here (https://t.co/QAsPvLqIBI) have no mention of it. From where has this unit appeared on the eve of elections? #PADU#votechori#evm
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांनी आज महानगरपालिका मुख्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी आढावा बैठक घेतली.
🔹या बैठकीत मतदार यादी, मतदान केंद्रांची व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा, मतदान केंद्राबाहेर मतदारांना मार्गदर्शन, स्वयंसेवकांची नियुक्ती, २३ मतमोजणी केंद्रांची माहिती, मतमोजणी प्रक्रियेत PADU (Printing Auxiliary Display Unit) चा वापर, पोलीस बंदोबस्त, मतमोजणीची कार्यपद्धती तसेच प्रसारमाध्यम कक्षाच्या व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी (कोकण विभाग) श्रीमती फरोग मुकादम, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. गजानन बेल्लाळे, उपजिल्हाधिकारी श्री. महादेव किरवले यांच्यासह अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#SVEEP #VoterAwareness #VoteForDemocracy #MyVoteMyRight #Election2026 #BMCElections #VoteMumbaikar #MyBMC
🔹 राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना एक खुले पत्र !🔹
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय : तुमचा औरंगजेब आणि रावणासारखा अहंकार महाराष्ट्राला परवडणारा नाही !
महोदय,
पत्रकारांच्या प्रश्नावर आपण दिलेली प्रतिक्रिया “हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत? त्यांच्या जिल्ह्यातील कुणालाही त्यांची माहिती नाही” ही केवळ उद्धट नव्हे, तर लोकशाही मूल्यांवरील आणि सभ्य राजकीय संस्कृतीवरील एक उघड अपमान आहे. ही भाषा सत्ताधाऱ्याच्या पदाला शोभणारी नाही आणि ती जनतेच्या विश्वासाला धक्का देणारी आहे.
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या वक्तव्यात केवळ इतकंच सांगितलं की, आपण मुख्यमंत्री म्हणून समाजात वाढत असलेल्या द्वेष आणि तणावावर नियंत्रण ठेवण्याऐवजी, त्याला प्रोत्साहन देत आहात. ही एक वैचारिक टीका होती "व्यक्तीगत नव्हे" आणि ती लोकशाहीच्या मूलभूत जबाबदारीतून जन्मलेली होती.
मात्र, आपण मुद्द्याला उत्तर देण्याऐवजी व्यक्तीवर हल्ला करण्याचा सोपा आणि लहानपणाचा मार्ग निवडला. हे आपल्या अहंकार, असहिष्णुता आणि लोकशाहीविषयीच्या असुरक्षिततेचे स्पष्ट दर्शन घडवते. लोकशाहीत सत्तेवर असणे म्हणजे विरोधकांचा आवाज दाबणे नव्हे, तर त्यांच्या मतांचा आदर राखणे.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्यावर सत्तेचा नव्हे, तर संयम आणि सन्मानाचा शिस्तबद्ध भार असतो. विरोधकांशी मतभेद असू शकतात, पण त्यांचा अपमान करणे म्हणजे आपल्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह लावणे होय.
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांचे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात आदराने कोरलेले आहे. त्यांनी संविधान, सामाजिक सलोखा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटून लढा दिला आहे. त्यांचे नेतृत्व विचारांवर उभे आहे आणि कदाचित हेच आपल्याला अस्वस्थ करत असेल.
आपण मतांच्या चोरीतून आणि राजकीय सौद्यातून मिळालेल्या सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहात; पण मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा टिकवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. विरोधकांचा अवमान करून आपण जनतेचा सन्मान मिळवू शकत नाही. उलट, आपल्या राजकीय मर्यादांचा स्वीकार आपण स्वतः करत आहात.
इतिहास साक्षी आहे "औरंगजेब असो वा रावण" सत्तेचा गर्व आणि अहंकार हाच त्यांच्या पतनाचा कारण ठरला. महाराष्ट्रात विचारांचा विजय आणि संवादाची संस्कृती नेहमीच टिकून राहिली आहे. पण आपण ज्या पद्धतीने अहंकार आणि द्वेषाचे राजकारण करत आहात, ते महाराष्ट्राच्या या समतोल विचारधारेस बाधक आहे.
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांची ओळख त्यांच्याकडे असलेल्या पदावरून नाही, तर त्यांच्या विचार आणि संघर्षावरून आहे. विचारांना ओळख पटवण्यासाठी कोणत्याही राजकीय परवानगीची आवश्यकता नसते.
राजकारणात व्यक्तीला नुसतं पद मोठं करत नाही तर विचार मोठे करतात. आपण मुख्यमंत्रिपदावर आहात, पण विचारांनी खूप लहान झालात आणि हेच महाराष्ट्रासाठी सर्वात दुःखद आहे.
तुमची मुख्यमंत्री पदावरून गच्छंती अटळ आहे हे निश्चित !
आपला,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@rautsanjay61@supriya_sule@VarshaEGaikwad@sachin_inc@INCMaharashtra@BJP4Maharashtra@satejp@VijayWadettiwar@Devendra_Office@AjitPawarSpeaks@mieknathshinde
After our Aland candidate exposed the fraud, the local EC official filed an FIR, but the CID investigation has been - BLOCKED by CEC.
The Karnataka CID has written 18 letters in 18 months requesting all incriminating evidence - BLOCKED by CEC.
The Karnataka EC has sent multiple requests to ECI to comply with the investigation - BLOCKED by CEC.
Details of destination IP, device ports, and OTP trails have been withheld - BLOCKED by CEC.
If this vote theft had not been caught and the 6,018 votes had been deleted, our candidate could have lost the election.
CEC Gyanesh Kumar - stop giving excuses. Release the evidence to the Karnataka CID. NOW.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या वतीने संविधानविरोधी “जनसुरक्षा कायदा रद्द करा” या मागणीसाठी दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी तालुका व जिल्हा पातळीवर होणाऱ्या “राज्यव्यापी आंदोलनात” मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
संविधानाचे रक्षण करणे, हाच आमचा धर्म!
.
.
@INCIndia@RahulGandhi@chennithala@Pawankhera@INCHarshsapkal
#IndianNationalCongress @Dhananjay4INC
#INCMaharashtra #RahulGandhi #jansurakshakayada #MaharashtraPolitics
I visited Mr. @s_kanth, Thiruvallur MP this morning in the hospital. As you all know this is the 3rd day of his fast to draw everybody's attention to the damage that denial of Samagraha Siksha funds to Tamilnadu has caused. Since Sasikant asked us to focus on the issue, let me list down some of the things we discussed this morning.
1. It is insensitive, inhuman to withhold 34% of the funds in a sector like children's education. Why should the children be penalised for something on which they have no say? It is authoritarian on the part of the union govt to take punitive action without any dialogue to sort out differences.
2. Many scholarships like the Rajiv Gandhi scholarship for SC students, Dr. Abdul Kalam scholarship for minority students have been withheld because of lack of funds. In some city schools, uniforms have not been issued this year and lack of funds is what is being cited as the reason.
3. As we have been reading in the papers, even the RTE admissions could not be opened up for the academic year because the private institutions have not been compensated for the expenses incurred in the previous years.
4. Mr. Senthil also shared with us the steps he has taken so far to draw the attention of the union minister Mr. @dpradhanbjp. From raising the issue in the parliament to writing letters, he tried it all. He resorted to the Gandhian method of indefinite fast only after all his other attempts to engage with the minister failed.
5. This is an issue that we should all be concerned about irrespective of our political leanings. Children from the marginalised communities are affected in ways we cannot even imagine. It is only collective effort that can break the indifference of the government.
6. Finally, a few words about @s_kanth whom I have come to know quite well. When Sasikanth says Gandhian fight, he means it from the bottom of his heart. I know that for him the sincerity to the cause is more important than anything else. Since we were one of the first visitors this morn, he had the energy to sit up and talk quite a bit with us. He was quite charged up and his spirit was contagious. Our colleagues there were very concerned about his health and discouraged us from engaging with him for too long. By the time, I came back home I got a call from there that his situation became worse and he was being shifted to Rajiv Gandhi hospital in Chennai.
7. I appeal to all the leaders in @INCTamilNadu , @INCIndia, TNCC President Thiru @SPK_TNCC , Congress President Sri @kharge ji, our beloved leader @RahulGandhi ji , our INDIA alliance partners, chief minister Thiru @mkstalin to do the needful.
8. A request to press and media in Tamilnadu is to collect stories from across the state from children and families who are affected by this insensitive act of the union government and bring their plight to the forefront.
@arvindgunasekar@GunasekaranMu@dhanyarajendran@udhavn@Rama_Krishnan@RKRadhakrishn@karthickselvaa@writersamas@sivaetb
It is with deep pain and greater determination that I announce the beginning of my hunger strike against the BJP-led Union Government’s decision to withhold ₹2,152 crore under the Samagra Shiksha Abhiyan (SSA) scheme, which has put the future of 43 lakh students and 2.2 lakh teachers in Tamil Nadu in grave uncertainty.
ஒன்றிய பாஜக அரசு நமது தமிழ்நாட்டிற்கு வழங்க வேண்டிய சமக்ர சிக்க்ஷா அபியான் (SSA) நிதி ரூபாய் 2,152 கோடியை நிறுத்தி வைத்துள்ளதை கண்டித்து, மிகுந்த வேதனையுடனும் அதைவிட பலமடங்கு அதிகமான உறுதியுடனும் நான் இந்த உண்ணாவிரத போராட்டத்தை தொடங்குகிறேன்.
#EducationJustice #SamagraShiksha
#SamagraShikshaAbhiyan #EducationForAll
#RightToEducation #SaveTNStudents
#தமிழ்நாட்டிற்குநிதிவேண்டும் #FundsForEducationTN
#CentralNeglectTN #SupportTNChildren