मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
@dvkesarkar शिक्षक भरती लवकर करा साहेब..आतापर्यंतचा इतिहास आहे,, जो जो महाराष्ट्रचा शिक्षण मंत्री बनला ,, तो पुन्हा मंत्रिमंडळात दिसलाच नाही... उदाहरणार्थ ,वसंत पूर्के ,राजेंद्र दर्डा, विनोद तावडे ते.. पुन्हा आमदार म्हणून पण निवडून आले नाही... शिक्षक मुलांना शिकतच पण समाजाला शिक्षक शिकवतोच..
@dvkesarkar शिक्षक भरती लवकर करा साहेब..आतापर्यंतचा इतिहास आहे,, जो जो महाराष्ट्रचा शिक्षण मंत्री बनला ,, तो पुन्हा मंत्रिमंडळात दिसलाच नाही... उदाहरणार्थ ,वसंत पूर्के ,राजेंद्र दर्डा, विनोद तावडे ते.. पुन्हा आमदार म्हणून पण निवडून आले नाही... शिक्षक मुलांना शिकतच पण समाजाला शिक्षक शिकवतोच..
@dvkesarkar शिक्षक भरती लवकर करा साहेब..आतापर्यंतचा इतिहास आहे,, जो जो महाराष्ट्रचा शिक्षण मंत्री बनला ,, तो पुन्हा मंत्रिमंडळात दिसलाच नाही... उदाहरणार्थ ,वसंत पूर्के ,राजेंद्र दर्डा, विनोद तावडे ते.. पुन्हा आमदार म्हणून पण निवडून आले नाही... शिक्षक मुलांना शिकतच पण समाजाला शिक्षक शिकवतोच..
@dvkesarkar शिक्षक भरती लवकर करा साहेब..आतापर्यंतचा इतिहास आहे,, जो जो महाराष्ट्रचा शिक्षण मंत्री बनला ,, तो पुन्हा मंत्रिमंडळात दिसलाच नाही... उदाहरणार्थ ,वसंत पूर्के ,राजेंद्र दर्डा, विनोद तावडे ते.. पुन्हा आमदार म्हणून पण निवडून आले नाही... शिक्षक मुलांना शिकतच पण समाजाला शिक्षक शिकवतोच..
@dvkesarkar शिक्षणमंत्र्यांचे डोकं ठिकाणावर आहे का❓️अपात्र करणारे तुम्ही कोण? श्रद्धा आणि सबुरीची भाषा भावी शिक्षकांना शिकवू नये. 15 जूनला शिक्षक शाळेवर रुजू होणार होते, अजूनहि थांग पत्ता नाही. नियोजशून्य शिक्षकभरती चालू आहे का? @CMOMaharashtra@dvkesarkar@Dev_Fadnavis
@dvkesarkar . मंत्री महोदय
बिहार राज्याने 1 लाख 20 हजार 336 परीक्षार्थी यांची शिक्षक म्हणुन निवड केली त्यातील 25000 शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र पण दिले त्याउलट छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शासन 1 वर्षांपासून 1 लाख वेळा (30000 शिक्षकांची भरती) केवळ घोषणाच करत आहात
@dvkesarkar मा. मंत्री महोदय
बिहार राज्याने 1 लाख 20 हजार 336 परीक्षार्थी यांची शिक्षक म्हणुन निवड केली त्यातील 25000 शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र पण दिले त्याउलट छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शासन 1 वर्षांपासून 1 लाख वेळा (30000 शिक्षकांची भरती) केवळ घोषणाच करत आहात...
@dvkesarkar मा. मंत्री महोदय
बिहार राज्याने 1 लाख 20 हजार 336 परीक्षार्थी यांची शिक्षक म्हणुन निवड केली त्यातील 25000 शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र पण दिले त्याउलट छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शासन 1 वर्षांपासून 1 लाख वेळा (30000 शिक्षकांची भरती) केवळ घोषणाच करत आहात...