Finally Battle end
I lost my brother in covid 19 pandemic. As he was known patient of Cancer, still every Renowned Hospital denied to admit him. We waste 3 important days of initial treatment and finally small hospital accept him. Doctor tried best for his recovery
मला तर वाटते की ही लेणी स्त्रियांनी कोरली असावी का. इतकी देखणी चित्र व त्यातील बारकावे स्त्री मनातूनच साकारले गेले असावे.
अजिंठा लेणी हे गूढ आहे. ते जितके समजून घ्यायचा प्रयत्न केला तितके कमी आहे. म्हणूनच ही लेणी अद्वितीय आहे.
ज्या हातांनी अजिंठा लेण्या कोरल्या त्यांची नाव या लेणीवर नाही. ही माणस कोण होती, ज्यांनी विज्ञान, अभियांत्रिकी,कला, अध्यात्म, शांती व उपासना आपल्या हातांनी को��ली. कोणत्या अंतःप्रेरणेतून अजिंठा आकाराला आले. हजारो वर्षांचा हा इतिहास उन्ह, वारा, पावसात उभा आहे.
लेणी कोरण्याची, हुबेहूब शिल्प रेखाटण्याची त्यांची पद्धत आजच्या आधुनिक युगातही कैकपट सरस ठरते. भलेही त्या लेण्यांचा कुणी इंजिनिअर असेल, पण खडक फोडणारी, अद्भुत आणि शाश्वत रंग असलेली ती चित्रे नेमकी कुणी काढली असेल. त्या काळात तर वीजेचा शोध लागला नव्हता.
Some voices are revolutionary which takes you in another heaven.
Asha Bhosle is one of my favourite Singer...
Perfect Entertainer of Indian Music
May be An Era ends, but
She will stay in Her beautiful songs.
BREAKING: Diwali is now officially recognised on UNESCO’s Representative List of the Intangible Cultural Heritage of Humanity! 🪔 ✨
A proud moment for India! 🇮🇳
#UNESCO#Diwali
Historic! Proud! & Glorious moment!
Maharashtra Govt offers Salutations to our beloved Chhatrapati Shivaji Maharaj!!
Heartiest congratulations to all the citizens and ShivBhakts of Maharashtra...
12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj listed on UNESCO World Heritage List!
I am extremely happy to share that 12 forts of our greatest King, Chhatrapati Shivaji Maharaj, have been included in the UNESCO World Heritage List.
It has now been included as a 'outstanding universal value'.
These Maratha Military Landscapes of India include :
11 forts in Maharashtra : Raigad, Rajgad, Pratapgad, Panhala, Shivneri, Lohagad, Salher, Sindhudurg, Vijaydurg, Suvarnadurg, Khanderi and one fort in Tamil Nadu, Jinji.
Maharaj built these forts for Swarajya.
Developed between 17th and 19th centuries, it represent an extraordinary fortification and military system envisioned by our King.
This extraordinary network of forts, varying in hierarchies, scales and typological features, is a result of integrating the landscape, terrain and physiographic characteristics distinctive to the Sahyadri mountain ranges, the Konkan Coast, Deccan Plateau and the Eastern Ghats in the Indian Peninsula.
This is the ‘outstanding universal value’.
Many people contributed to reaching this milestone.
First of all, I would like to express my heartfelt gratitude to Hon. Prime Minister Narendra Modi ji. The support he gave and the active participation of the Central Government were of great value.
The Archaeological Survey of India and the Ministry of Culture helped a lot in this. I personally contacted various ambassadors. My colleagues, DCM Eknath Shinde ji, DCM Ajitdada Pawar also supported me from time to time. Minister Ashish Shelar personally went and met the Director General of UNESCO. He made a technical presentation there.
ACS Vikas Kharge from my office, as well as India's Ambassador to UNESCO Vishal Sharma and Hemant Dalvi from the Directorate of Archaeology and Museums were present.
I once again congratulate everyone from Maharashtra and ShivBhakts across the globe on this extremely joyous and historic moment!
॥ Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai ॥
@narendramodi@UNESCO@gssjodhpur@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ShelarAshish
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2025
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्योती सोसायटी संचलित विद्यादीप मुलींच्या बालगृहात घडलेल्या गंभीर प्रकाराबाबत आज विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या समोर सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
सदर प्रकरणाची सखोल चौकश��� सुरू असून, महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात सरकार अतिशय गंभीर आहे व याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वस्त केले.
मुलींनी स्वतः मला जखमी करेर्यंत आणि पळ काढेपर्यंत बालगृह काय करत होते असे अनेक प्रश्न समोर आले आहेत.काळजी व संरक्षणाच्या मुलींबाबत झालेल्या या घटनेने बालगृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
संताप,संघ���्ष, राग, द्वेषाने बाल विकास क्षेत्र हादरले.@CMOMaharashtra
कॉमन बेडरूम रूममध्येच सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने खासगी आयुष्याचे चित्रीकरण केले जात होते. आम्ही बालगृहात राहतो म्हणून हा ��्रकार का, असा आरोप करत संतापलेल्या मुलींनी बालगृहाच्या गच्चीवरून लॉक तोडत उड्या मारत पळ काढला. छावणीपासून ९ मुली पुढे अन् मागे दामिनी पथक @iAditiTatkare
भर रस्त्यावर हा थरार सुरु होता. मुलींची वाट अडवणाऱ्यांवर मुलींनी दगड, वीट जे दिसेल ते मारायला सुरुवात केली. जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत हा पाठलाग सुरू होता. कोर्टासमोर दामिनी पथकाने मुलींना पकडले. यात सात मुली हाती आल्या पण दोन मुली निसटल्या. @mieknathshinde@AjitPawarSpeaks
This #WorldEnvironmentDay, India rises with a powerful mission:
One Nation, One Mission: End Plastic Pollution 🌏
📢A nationwide call to action❗️♻️
➔ Raise awareness about the impact of plastic pollution
➔ Reduce the use and generation of single-use plastic
➔ Ensure proper segregation, collection, recycling, and disposal of plastic waste including single use plastic
➔ Promote sustainable alternatives to single use plastic
Join the movement, Be the change!🌱
#EndPlasticPollution #WorldEnvironmentDay2025 #MissionLiFE
पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका.
सावधान राहा सतर्क राहा!
अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क साधा.
WhatsApp: +91 8799711259
��मेल: [email protected]