अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये विषबाधेतून एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर सात जणांना विषबाधा होऊन त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. शाळेच्या व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे सात विद्यार्थ्यांवर मृत्यू ओढवला गेला होता. आदिवासी विभागाचे अनुदान लाटून विद्यार्थ्याना गैरसोयीत वाऱ्यावर सोडणे, निकृष्ट दर्जाचे जेवण, अव्यवस्था असा सर्व प्रकारचा भोंगळ कारभार समोर येतो आहे. या शाळेची कसून चौकशी करून या दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी. अन्यथा शाळेचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतच राहील ! शालेय भ्रष्टाचाराचे हे बोलके उदाहरण आहे.
@Dev_Fadnavis@cbawankule@drashokuike_mla
दादा…
आज अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना मन अक्षरशः गदगदून गेलं… हात फुलांनी भरलेले होते, पण मन सुन्न झालं होतं. डोळ्याच्या कडा पाणावल्या.
दादा देहरूपी आपल्यात नाहीत, हे दुःखद, कटू सत्य अजूनही मन स्वीकारायला तयार नाही.
आताही वाटतं, कधीही अचानक दादांचा फोन येईल… “मी अमुक ठिकाणी आहे… अमुक व्यक्तीचं असं काम आहे… करून टाका!”
तो ठाम आवाज, ती कामाची तळमळ, ती आपुलकी… सगळंच अजूनही कानात घुमतंय.
दादा प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्याला मोठं करणारे नेते होते.
त्यांच्या उपस्थितीने आत्मविश्वास मिळायचा, त्यांच्या शब्दांनी ऊर्जा मिळायची.
दादा, तुमची उणीव कधीही भरून निघणार नाही… तुम्ही सदैव आमच्यात आहात... मार्गदर्शक म्हणून… आणि मित्र म्हणून.....
#अमरावती मेळघाटात 5 महिन्यात 65 बालकांचा मृत्यू,
#Amravati–65 children have died in the Melghat area of the district in the last five months; the Bombay High Court has reprimanded the governmen
https://t.co/UE9RDTEplo
#highcourtmumbai#cmomaharashtra
#अमरावती मेळघाटात 5 महिन्यात 65 बालकांचा मृत्यू,मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले..@न्यूज 18 लोकमत रिपोर्ट
#Amravati–65 children have died in the Melghat area of the district in the last five months; the Bombay High Court has reprimanded the governmen
https://t.co/UE9RDTEplo
📢 सत्तेचा दुरुपयोग आणि रडीचा डाव?
🔹 पुजा खेडकरप्रमाणे अंजली कृष्णांची नियुक्ती सुद्धा बनावट कागदपत्रांद्वारे झाल्याचा संशय व्यक्त करत आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे अंजली कृष्णा IPS यांच्या कागदपत्रांच्या सत्यापनाबाबत पत्र पाठवले आहे.
परंतु
➡️ अशा प्रकरणांत कारवाई करण्याची वेळ निघून गेली आहे आणि मिटकरी यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही.
➡️त्यामुळे हे पत्र म्हणजे केवळ राजकीय निष्ठा दाखवण्यासाठी रडीचा डाव आहे?
त्याआधी
🔹 अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून थेट #IPS अधिकारी अंजली कृष्णा यांना फोन आणि व्हिडिओ कॉल करून “कारवाई थांबवण्याचे आदेश दिले..
👉 हा सरळसरळ सत्तेचा दुरुपयोग आहे.
👉 DySP अंजली कृष्णा यांनी कायदा पाळला, पण उपमुख्यमंत्र्यांनी धमकावलं?
त्यानंतर प्रकरण चिघळले, चर्चा होउ लागली आणि आता अंजली कृष्णा यांच्यावरच कारवाईची मागणी केली जातेय.
कुठे चाललाय महाराष्ट्र?
#अमोल_मिटकरी #अजित_पवार #PujaKhedkar
#अजबकारभार #सत्तेचादुरुपयोग #IPS
अजित पवार : डिप्टी सीएम बोल रहा हूँ. अपना कार्यवाही रोको
IPS अंजलि : अवैध खनन का कंप्लेंट था. कम्प्लेनेंट को मदद करना हमारा काम है
अजित पवार : मैं तुमको बोलता है एक्शन रोको. नही तो तुम पर एक्शन लूंगा
IPS अंजलि : मुझे कैसे मालूम आप डिप्टी सीएम हैं. सर आप मेरे फ़ोन पर डायरेक्ट कॉल कीजिए.
अजित पवार : तेरे अंदर इतना डेरिंग किधर से आया. मेरे को डायरेक्ट कॉल को बोलती है. मेरा चेहरा तो पहचानती है कि नही. तेरे ऊपर एक्शन लेगा.
घटना महाराष्ट्र के सोलापुर जिले की है. IPS अधिकारी अंजलि कृष्ण को फ़ोन पर डिप्टी सीएम अजित पवार धमका रहे हैं.
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांचे सत्कार समारंभ निमित्त अमरावती शहरात आगमन झाले.. पत्रकारांच्या वतीने गवई साहेबांचे स्वागत..
@cjibhushangawai
@reporters
Very proud moment for Amravati & Maharashtra!
Heartiest congratulations to Hon Justice Bhushan Gavai sir on being sworn in as the Chief Justice of the Supreme Court of India. Wishing you luck for the journey ahead.
#Maharashtra#SupremeCourt#JusticeBRGavai
#Amravati - Amravati Airport finally gets DJCA license, the dream of making Amravati a place to fly by plane will be fulfilled
Thx to CM Devendra Fadanvis
- अमरावती विमानतळाला अखेर डीजेसीएचा परवाना, विमानाने उड्डाण घेण्याच अमरावती करण्याचे स्वप्न होणार पूर्ण
#cmomaharashtra
इंदिरा गांधी की नकल की जा सकती है लेकिन इंदिरा गांधी कोई दुबारा नही बन सकता. Emergency फ़िल्म प्रोपागेंडा फ़िल्म है
ये फ़िल्म इंदिरा गांधी को बदनाम करने के लिए बनाई गई है.
1970 तक लगभग 102 रियासतों को 1,00,000 रुपए से अधिक का राजभत्ता दिया जाता था.
हैदराबाद, मैसूर, त्रावणकोर, बड़ौदा, जयपुर, पटियाला जैसे ग्यारह सबसे महत्वपूर्ण रियासतों को 10,00,000 रुपए और उससे अधिक का राजभत्ता प्रदान किया जाता था.
तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने राजभत्ता खत्म कर दिया. RSS और जनसंघ (BJP) ने विरोध किया.
आम आदमी का पैसा निजी बैंक लूटकर भाग रहे थे. इंदिरा गांधी 1969 में 14 बड़े निजी बैंको का राष्ट्रीयकरण कर दिया. इस फ़ैसले के बाद 800% डिपॉजिट में वृद्धि हुई. 8,200 ब्रांच से देश से 62,000 ब्रांच हो गए.
बैंकों का राष्ट्रीयकरण का RSS और जनसंघ (BJP) ने विरोध किया.
परमाणु परीक्षण कर भारत को शक्तिशाली राष्ट्र बनाया. आतंकवादी जरनैल सिंह भिंडरावाले को सबक सिखाया.
इंदिरा गांधी के शासनकाल में चीन ने कभी भारत पर आंख उठाकर नही देखा.
इंदिरा गांधी आयरन लेडी थीं. उनकी जीवनी पर "आयरन लेडी" फ़िल्म बननी चाहिए.
इंदिरा भवन
लोकतंत्र, राष्ट्रवाद, धर्म निरपेक्षता, समावेशी विकास और सामाजिक न्याय की नींव पर बना कांग्रेस का नया मुख्यालय।
कांग्रेस के 140 साल पुराने गौरवशाली इतिहास को खुद में संजोए, यहां की दीवारें सत्य, अहिंसा, त्याग, संघर्ष और देश प्रेम की महागाथा बयां कर रही हैं।
कांग्रेस एक नई ऊर्जा, एक नए संकल्प और एक नए विश्वास के साथ भारत के उज्जवल भविष्य को गढ़ने, लोगों की भागीदारी सुनिश्चित करने और न्याय का परचम लहराने के लिए तैयार है।
जय हिंद 🇮🇳
जय कांग्रेस ✋