@voiceofvillager हाच प्रयत्न VBA करत आहे.तळागाळातील ज्यांना सत्ता माहीत नाही.प्रत्येक निवडणुकीत त्याजातींना प्रतिनिधित्व देत आहे. लोकशाहीचे सामाजिककरण झाले पाहिजे.हे प्रयत्न vba अणि बाळासाहेब करत आहेत.पण लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे. लोक जाती बघून मतदान करतात.परिवर्तन होण्यास वेळ लागेल पण होईल
Dr. Babasaheb Ambedkar used this camera while taking photographs ..📍
डॉ बाबासाहेब आंबेडकर केवळ एक राष्ट्रनिर्माते आणि महान नेतेच नव्हे, तर त्यांना “Photography” ची देखील खूप आवड होती. ते स्वतः उत्कृष्ट कॅमेऱ्यांचा वापर करून photo काढत असत. १९५० मध्ये सांची येथे+
#DrBrAmbedkar
आमचं बालपण त्या निरागस प्रेमभावनेतून आलं आहे...
जेव्हा डॉ.बाबासाहेबांचा साधा फोटो जरी चित्रपटात दिसला तरी प्रचंड आनंद व्हायचा❤️😍
We Love you Babasaheb.
Thank You for everything you did for us🙏🏽🪷
History will remember how Ben Stokes got forcefully retired not because of his form, but because the ECB wanted to save their image in world cricket.
Happy Retirement, Gangster Of Cricket Ben Stokes. 🫡
सक्षम प्रशासक, दूरदर्शी नेते, क्रांतिकारी विचारवंत आणि लोकराजा, लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏💐
#जयसिंगपूरनगरी#राजर्षीशाहूमहाराज
@DILIPDONGAONKAR@Prksh_Ambedkar एवढा बीजेपी चा बाळासाहेब अणि vba प्रत्येक चुकीच्या धोरणाला विरोध करून तुम्हाला अस वाटत असेल तर अवघड आहे दादा.. अस का वाटत तुम्हाला? तुमच्या सारखे लोक असा विचार करताना मनात शंका येते, कि तुम्ही अजून सुद्धा असा विचार करताना जात आडवं येते का.. अजून ही आंबेडकर नाव खुपत का? तुम्हाला
@PratikKambale_5@jadhao प्रत्येक पक्षात जायच, बरोबर. पण तिथे जाऊन sc st चे प्रश्ण सुटत असेल तर चांगलेच. पण तिथे sc st च्या विरोधात निर्णय असेल तर तुम्ही त्यांना प्रश्ण विचारने गरजेचे आहे. नाहीतर गुलाम सारखे राहून काय उपयोग नाही.उपवर्गीकरण बद्दल प्रस्थापित पक्षाचे(Cong,सेना,ncp) काय मत आहे. सांगा जरा..
@imaatp@jadhao विचारधारेत फरक आहे ना दादा... तिथे जाऊन आपले तिथे प्रश्ण सुटणार असेल तर चांगले... नाहीतर त्यांच्या मध्ये जाउन गुलाम सारख जगायचे नाही...
आत्तापर्यंत त्यांची सत्ता होती किती प्रश्ण सुटले, आंदोलन न करता
आंदोलन करावेच लागते...
@shriramX7@BokyaBhau श्रीमंत आणि गरीब प्रत्येक समाजात असतात.
श्रीमंती मुळे स्पर्धेत एक additional advantage मिळतो, आणि उमेदवार स्वजातीय गरीब उमेदवारांना स्पर्धेत सहज मागे टाकू शकतो, आणि निवड प्रक्रियेत सतत हेच श्रीमंत वर्गातील उमेदवार निवडले जाणे हे त्या समाजातील गरिबांसाठी unfair आहे.
Has Bodhisattva Babasaheb started a new school or sect of Buddhism?
Answered by Ven Bhante ji.
Full video: https://t.co/fkzN9VWTWO
#buddhism#buddhisminindia