भारत-पाकिस्तान युद्ध चालू असतानाच देशाच्या सीमेवर अन्नाचा तुटवडा झाला होता तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री समोर आले आणि म्हणाले "हम अनाज के लिये किसिके सामने हात नही फैलाएनगे ये हमारे स्वाभिमान पर घैरी चोट
होगा "
"ये हमारा कर्तव्य है कि हम अपनी स्वतंत्रता का मोल अपने खून से चुकाएं. हमें अपने बलिदान और परिश्रम से जो आज़ादी मिलेगी, हमारे अन्दर उसकी रक्षा करने की ताकत होनी चाहिए."
आझाद हिंद सेनेचे संस्थापक #नेताजी_सुभाषचंद्र_बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
थोर देशभक्त आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची आज जयंती! तेजस्वी विचारांचे हिंदू धर्मप्रचारक तसेच परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवणाऱ्या स्वामीजींना विनम्र अभिवादन!
सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!
#SwamiVivekananda#NationalYouthDay
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश आयोजित मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता रथ यात्रेचे दयानंद शिक्षण संस्था,लातूर येथे स्वागत करण्यात आले.यावेळी स्वा.रा.ति.म.विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा.डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन,प्रदेश सहमंत्री सुरज साबळे,
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश आयोजित मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता रथयात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज चौक,निलंगा येथे स्वागत करण्यात आले.
सध्या महाराष्ट्र मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पेपर फुटी होत आहे ही पेपर फुटी विद्यार्थ्यांच आयुष्य उध्वस्त करून टाकत आहे.@Dev_Fadnavis साहेबांनी १०००₹ घेऊन #serious विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवलं खरं पण त्या serious विद्यार्थ्यांची परीक्षा सरकार serious पणे घेत नाही.
#तलाठी
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर तर्फे सरळ सेवा परीक्षेचे वाढलेले शुल्क कमी करण्यात यावे व २०१९ साली ज्या विद्यार्थ्यांनी सरळ सेवा परीक्षेचे फॉर्म भरले होते परंतु परीक्षा झाली नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात यावे अशा मागण्यांना घेऊन दयानंद गेट
#सरळसेवा
अभाविप देवगिरी प्रदेशाचा प्रदेश अभ्यास वर्ग असली ता.शिरपूर येथे संपन्न होत आहे. या अभ्यास वर्गातील स्व. तपनभाई पटेल प्रदर्शनी कक्षाचे श्री. दिलीप पाटील, श्री. राजगोपाल भंडारी, प्रदेश अध्यक्ष प्रा.सचिन कंदले, प्रदेश सहमंत्री सुरज साबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
#ABVP
“या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही!”
पाचशे वर्षांच्या आक्रमणानंतर एक हिंदू राजा त्याचे स्वराज्य स्थापन करतो,राजा होता ही गोष्ट काही साधी नाही.
ज्यावेळेस समाजामध्ये अशी मानसिकता
#हिंदू_साम्राज्य_दिन
तयार झाली होती की मुघलांनी राज्य करावे आणि हिंदूंनी फक्त गुलामगिरी करावी त्यांची चाकरी करावी अशी मानसिकता समज्यामध्ये असताना एक राजा ह्या पाच पातशहा च्या विरोधात हिंदू समाज,संस्कृती यांच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करतो ही गोष्ट मुघलांच्या पचनी पडणारी नव्हती.
अशा #जिहादला उघडपणे नकार देणाऱ्या @supriya_sule यांच्या मंचर येथील #लव्हजिहादचे भीषण प्रकरण!
एका हिंदू अल्पवयीन मुलीला एका मुस्लिम गुंडाने अडकवले, बलात्कार,अत्याचार केला आणि 4 वर्षे वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.
हिंदूंच्या मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होत+
@shivanigokhale
हिंदूधर्म रक्षिणी, कुशल प्रशासक, उत्तम संघटक, न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या लोक कल्याणाकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#ahilyadeviholkar
श्रद्धा, निधि हो या साक्षी बस
नाम बदल रहे हैं..
आफताब, सुफियान हो या साहिल बस नाम बदल रहे हैं…
सोच, इरादा और अंजाम नहीं
लव जिहाद
जर वेळीच या जिहादी अवलादी ठेचून नाही काढल्या तर यांचे अत्याचार करायचे प्रकार फक्त बदलतील,विचार तोच राहील त्यांचा.
@shivanigokhale
राज्यातले गुलामगिरीचे प्रतीक नष्ट..
औरंगाबादचे झाले "छत्रपती संभाजीनगर" व उस्मानाबादचे झाले "धाराशिव"
या नामांतराच्या लढ्यामध्ये ज्या राष्ट्रभक्तांनी लढा दिला प्रयत्न केले त्या सर्वांचे अभिनंदन..!
#छत्रपती_संभाजीनगर#धाराशिव
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, रयतेचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा! सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#धर्मवीर
छ.संभाजी महाराजांची त्या चाळीस दिवसातल्या,प्रत्येक दिवसामध्ये,तासमध्ये,सेकंदामध्ये धर्मनिष्ठा बघायला मिळेल.आणि त्या धर्मनिष्ठेमुळे प्राण गमावला धर्मासाठी बलिदान दिल म्हणून ते धर्मवीर आहेत.
पवारांच्या आयुष्यामध्ये 1 दिवस धर्मनिष्ठा दिसत नाही त्यांना काय धर्मवीर चा अर्थ कळणार.