नवनाथ बन हा पाकिस्तानच्या शाळेत नागरिकशास्त्र शिकून आला आहे, वाटतंय…!
भारताच्या नागरिकशास्त्रात शहराचा प्रथम नागरिक आणि प्रमुख महापौर असतो, तर राज्याचा प्रथम नागरिक आणि प्रमुख राज्यपाल असतो…
बहुदा रामभाऊ म्हाळगीमध्ये उशिरा प्रवेश झाल्याने नागरिकशास्त्र कच्चे राहिले आहे, वाटतंय या बनेल प्रवक्त्याचे!
भैय्या जनता पार्टीने या बनेलचा नीट अभ्यासवर्ग घ्यावा आणि मग ठाकरेंवर बोलायला पाठवावे…
पाठांतरी, कच्चा लिंबू, चतुरलिंगम…
बाकी भैय्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीने मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा गळा घोटणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची इतिहासात नोंद होईल ...
राज्य सभा में 21 दिसंबर 1992 को बाबरी मस्जिद गिराए जाने पर चर्चा के दौरान मेरा भाषण, जिसमें मैंने भाजपा-आरएसएस के घिनौने एजेंडों और मनुस्मृति की कड़ी आलोचना की थी, और संविधान सभा में 25 नवंबर 1949 को दिए गए अपने दादा बाबासाहेब के आखिरी भाषण में सामाजिक असमानता को लेकर जताई गई उनकी चिंताओं का ज़िक्र किया था।
मेरे भाषण का अंश —
"आरएसएस की विचारधारा मूल रूप से वह है जिसे मैं ब्राह्मणवाद कहता हूँ। मैं ब्राह्मण समुदाय के खिलाफ नहीं हूँ... लेकिन ब्राह्मणवाद से मेरा जो अर्थ है, वह संप्रभुता, समानता और बंधुत्व के खिलाफ है। ब्राह्मणवाद का आधार क्या है? ब्राह्मणवाद का आधार मनुस्मृति है। मनुस्मृति आरएसएस के दिल में है। (आरएसएस द्वारा बाबरी मस्जिद गिराए जाने के लिए) 6 दिसंबर को चुनने का कारण क्या था? उस दिन देश ने संविधान के शिल्पकार को अंतिम विदाई दी थी... एक तरफ, हम संविधान के शिल्पकार को अपनी श्रद्धांजलि अर्पित कर रहे थे और दूसरी तरफ, आरएसएस इसे जश्न का दिन बनाना चाहता था! यह एक विरोधाभास रहा है और इसीलिए उन्होंने इस तारीख को चुना है। यह आरएसएस की विचारधारा है और यही वह चीज़ है जिससे हमें लड़ना है। हमें मूल रूप से यह समझना होगा कि आरएसएस राष्ट्र-विरोधी और लोकतंत्र-विरोधी ताकतें हैं।"
जय भीम। जय संविधान। जय भारत।
🆘🚨सोशल मीडियावरील हालचालींवरून लालबाग-परळ परिसरात सांप्रदायिक तणाव भडकवण्याचा, मराठी माणसांना आणि तरुणांना चिथावणी देऊन त्यांच्या ऊर्जेचा वापर मोदी राजवट वाचवण्यासाठी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
शांत राहा. संपूर्ण गणपती, नवरात्र आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात परळ-लालबागमधील भाजप-आरएसएस टोळीच्या चिथावणीला बळी पडू नका.
मोदी-शहा राजवटीला आपली प्रतिमा आणि सरकार वाचवण्यासाठी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणाऱ्या एखाद्या मोठ्या घटनेची गरज आहे.
नेतन्याहूने इस्रायलमध्ये जे केले, तसेच काहीतरी भारतात करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे पालन करा आणि लक्षात ठेवा. “जश्रीरा” ही हिंदुत्ववादी दहशतवाद्यांची युद्धघोषणा आहे.
आमच्या मुंबईतील कामगार चळवळीच्या आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संपूर्ण इतिहासात ही घोषणा कधीही ऐकू आली नव्हती.
“जश्रीरा”छाप हिंदुत्ववादी दहशतवादी राजकारणाला बळी पडू नका! कृपया!!!!!! 🙏
🚨Social Media activities indicate a trend to incite communal flare up in Lalbaug-Parel, to incite the Marathi Manoos and boys and use their energies to save Modi Regime.
Stay calm. Don’t entertain BJP-RSS gang in Parel-Lalbaug during the entire Ganpati, Navaratri, Diwali festival season.
Modi-Shah Regime needs a massive diversion to save their face and Government.
They maybe trying to do in India what Netanyahu did in Israel.
Follow the ideals of Chattrapati Shivaji Maharaj and remember, JSR is a Hindutva Terrorists’ war cry.
It was never heard in the entire history of Mumbai’s labour struggle, India’s Freedom Struggle in Amchi Mumbai.
Don’t fall for JSR brand of Hindutva terrorist politics ! Please !!!!!! 🙏
आरक्षण के खिलाफ BJP है.
जाति जनगणना के खिलाफ BJP है.
इसके बावजूद OBC SC ST की कई जातियां BJP को वोट देती हैं.
सवर्ण BJP को क्यों देता है यह जगजाहिर है. लेकिन इस मुद्दे पर कभी डिबेट नही होती है.डिबेट केवल दलित पिछड़ों पर होती है कि वो जाति देखकर वोट क्यों देता ?
हर्ष दुबे जिसे ठीक लिखना नही आता. आरक्षण के खिलाफ बोलने पर न्यूज़ चैनलों ने सराखों पर बिठा लिया.
अब उसी हर्ष दुबे को BJP नेता जेपी नड्डा जी अहमियत देकर नेता बना रहे हैं.
BJP को आरक्षण पर अपना स्टैंड साफ करना चाहिए.
लाइव कवरेज में हर्ष दुबे से 200 शब्दों का निबंध लिखा लिया जाए. सब पता चल जाएगा कितना काबिल है.
"डीएम अंकल मेरे घर की रोड बनवा दीजिए, पानी भर जाता है"
◆ बाराबंकी : छोटी बच्ची ने की DM से रोड बनवाने की अपील
◆ वीडियो सोशल मीडिया पर हुआ वायरल
#Barabanki | Barabanki | #UttarPradesh | Uttar Pradesh
अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचं काम आहे. अशा लोकांवर मी काय बोलू. ज्यांना स्वत:च्या भाषेचं, राज्याचं काहीच पडलेलं नाही.अमित साटम म्हणजे तोच ना जो लोकांच्या मृत्यूवर हसला. लोकांवर झाड पडून, खड्ड्यात पडून मृत्यू झाले त्यावर तो हसला, तो माणूस ठरवणार का माझा मुलगा कुठल्या शाळेत जायला पाहिजे? - अमित ठाकरे, नेते, मनसे
#AmitThackeray #AmitSatam #MaharashtraPolitics #MarathiNews
आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे BMC कामगारांच्या महत्त्वपूर्ण समस्या सोडवण्यासाठी, तसेच कामगारांच्या महत्त्वपूर्ण मागण्या संदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार होते.
कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भातील ही भेट कुठलेही कारण न देता, कामगारांच्या समस्यांवर पळ काढणाऱ्या मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट नाकारली.
बाळासाहेब आंबेडकर हे बीएमसीमधील सर्वात पहिली कामगार संघटना जिची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे त्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे अध्यक्ष आहेत.
भेट नाकारल्यामुळे कामगारांच्या समस्या एकजुटीने मांडणाऱ्या कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बीएमसी आयुक्तांच्या बेजबाबदारपणाचा निषेध करत मुंबई महानगरपालिका आयुक्तालयासमोर कामगारांनी, मुंबई म्युनिसिपल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.
#BMC #मुंबई #VBAForMumbai
आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे BMC कामगारांच्या महत्त्वपूर्ण समस्या सोडवण्यासाठी, तसेच कामगारांच्या महत्त्वपूर्ण मागण्या संदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार होते.
कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भातील ही भेट कुठलेही कारण न देता, कामगारांच्या समस्यांवर पळ काढणाऱ्या मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट नाकारली.
नेते बाळासाहेब आंबेडकर हे बीएमसीमधील सर्वात पहिली कामगार संघटना जिची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे त्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे अध्यक्ष आहेत.
भेट नाकारल्यामुळे कामगारांच्या समस्या एकजुटीने मांडणाऱ्या कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बीएमसी आयुक्तांच्या बेजबाबदारपणाचा निषेध करत मुंबई महानगरपालिका आयुक्तालयासमोर कामगारांनी, मुंबई म्युनिसिपल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.
#BMC #मुंबई #VBAForMumbai
'आरक्षण का विरोध करने वालों पर हो देशद्रोह का केस', रामदास अठावले की डिमांड
आरपीआई (ए) के प्रमुख और केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने कहा है कि आरक्षण संविधान की ओर से दिया गया अधिकार है और इसका विरोध करने वाले असंवैधानिक हैं.
पूरी ख़बर- https://t.co/0NBkoR6ZuM
#RamdasAthawale #Reservation #RPIA #SocialJustice #Constitution