MNGL च्या अधिकाऱ्यांशी वारंवार विनंती करूनही काम सुरू झाले नाही. आणि पूर्ण रस्ता खराब झाला असल्याने पूर्ण जेवढा पाईप लाईन मुले खराब झाला आहे तो करणे अपेक्षित आहे पण अधिकारी मनमानी पद्धतीने थोडाच करायचे म्हणतात. चार महिन्यापासून अधिकारी टाळाटाळ करतायेत @AmitGorkhe@mngl_in
@dhansingg@bagadecreation Dear Sir,
We apologize for the inconvenience - we have raised the issue to the concerned team and they’ll reach out to you with a solution shortly.
Regards,
Team MNGL
प्यारे देशवासियों!
आज सातवें और अंतिम चरण का मतदान है और अब तक के रुझानों से स्पष्ट है कि देश में INDIA की सरकार बनने जा रही है।
मुझे गर्व है कि झुलसा देने वाली गर्मी में भी आप सभी लोकतंत्र और संविधान की रक्षा के लिए वोट देने निकले हैं।
आज भी बड़ी संख्या में बाहर निकल कर अहंकार और अत्याचार का प्रतीक बन चुकी इस सरकार पर अपने वोट से ‘अंतिम प्रहार’ ज़रूर कीजिए।
4 जून का सूरज देश में एक नया सवेरा लेकर आने जा रहा है।
#Vote4INDIA
@pcmcindiagovin
सर,
आम्ही अंजनी गाथा सोसायटी ,पाटील नगर चिखली येथे राहतो
सप्टेंबर पासून पाण्याचे टँकर चालू असतात
आता तर रोज 10 ते 15 टँकर लागतात.
सोसायटीचा खर्च टँकर वरच चाललंय
कृपया यात लक्ष द्या
एक दोन टँकर महापालिकेकडून भेटले तर आभारी राहू
@mngl_in
आम्ही अंजनी गाथा सोसायटी चिखली येथे राहतो.
खोदाई नंतर रास्ता निकृष्ट पणे बुजवल्यामुळे उखडला आहे. सारखे लोक घसरून पडून अपघात होतायेत
अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही चालढकल करत कॉन्ट्रॅक्टर ला पाठीशी घालून सर्वसामान्य लोकांना त्रास देतायत
@mngl_in सर
आपले अधिकारी काम व्यवस्थित agrrement प्रमाणे करायचे सोडून कॉन्ट्रॅक्टर ला पाठीशी घालतात
जेष्ठ नागरिक, महिला घसरून accident झाले आहे
अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांची बाजू घ्यायची सोडून कॉन्ट्रॅक्टर ची बाजू मांडतात
@pcmcindiagovin
सर,
आम्ही अंजनी गाथा सोसायटी ,पाटील नगर चिखली येथे राहतो
सप्टेंबर पासून पाण्याचे टँकर चालू असतात
आता तर रोज 10 ते 15 टँकर लागतात.
सोसायटीचा खर्च टँकर वरच चाललंय
कृपया यात लक्ष द्या
एक दोन टँकर महापालिकेकडून भेटले तर आभारी राहू
बाळासाहेबांची शिवसेना कोणती हा विषय सुरू असताना सध्याची भाजपा अटलजींची भाजपा नाही हे सिद्ध झालं आहे. सत्तेला अन पदाला निर्लज्जपणे चिटकून राहण्यापेक्षा नैतिकतेला धरून राजीनामा देणारे अटलजी ज्या भाजपचे नेतृत्व करत होते ती भाजपा
आमच्या कर्मवीरांनी बांधावरून पोरं धरून शाळेत आणली.शिक्षणाच्या ज्ञानात मनसोक्त न्हावून काढली.शिक्षणसंस्थांचा वटवृक्ष वाढला .कित्येक पिढ्या त्या वटवृक्षाच्या छायेत घडल्या.महाराष्ट्र समृद्ध झाला.आज पटसंख्या नाही म्हणून शिक्षण नाही हा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
#शाळाबंदी_मागे_घ्या
@PCMCSarathi सर, अंजनीगाठा हौसिंग सोसायटी गट नो 1582 ,पाटीलनगर ,चिखली ,पुणे.येथे काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या शुद्धते विषयी काही तक्रारी आहे.तरी पाणी टेस्ट करून मिळेल का?बऱ्याच लोकांना पोटाच्या समस्या जाणवत आहे.तरी कृपा करून टेस्टिंग करून मिळावे.