India’s economic trajectory continues to reflect resilience! 📈
A strong 7.8% estimated real GDP growth and 8.2% Real GVA growth in Q1 FY 2026–27 reflect the strength of India’s economic fundamentals.
The enterprise, aspirations and collective efforts of our people, combined with the transformative reforms and responsive economic management under PM @NarendraModi Ji’s leadership, are delivering results.
The NDA Government remains committed to working relentlessly to expand economic opportunities and build a Viksit Bharat where every Indian can prosper.
रवींद्रजींच्या नेतृत्वात भाजपा महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष म्हणून जनतेचा विश्वास अधिक दृढ करत जोमाने वाटचाल करत आहे. बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, पक्षविस्तार आणि जनसेवेच्या विविध विषयांवर मार्गदर्शन मिळाले.
सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनातून नव्या जोमाने, नव्या
पुणे येथे मुख्यमंत्री आदरणीय @@Dev_Fadnavis जी, पक्षाचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री आदरणीय @shivprakashbjp जी आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय @RaviDadaChavan जी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.
आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनात आणि
वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय !
राज्यात वीज वितरण अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवण्याचा निर्णय आपल्या भाजपा-महायुती सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. याअंतर्गत २७,८२६ फिडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर आधीच बसवण्यात आले आहेत. देशातील जवळपास सर्वच राज्य स्मार्ट पोस्टपेड मीटर लावत असून मोदी सरकारकडून या योजनेसाठी २९ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये वीजेचे दर कमी आहेत. असे असले तरीही स्मार्ट पोस्टपेड वीज मीटर बसवण्याचा पर्याय ऐच्छिकरीत्या वीज ग्राहकांसाठी खुला आहे. हे स्मार्ट मीटर बसवल्याने प्रत्येक युनिटची मोजणी ऑटोमेटिक पद्धतीने होऊन अचूक बिलिंग होईल आणि वीज बिलात अनावश्यक वाढ होणार नाही. यासोबतच या मीटरद्वारे सौर तासांमध्ये वीज वापरणाऱ्या ग्राहकांना १०% सवलत मिळत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधा.
#Mahavitaran #MahaDisc #Electricity #ElectricityBill #ElectricityInMaharashtra #Maharashtra #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #MahayutiSarkar #RavindraChavan4BJP #AaplaRavi
It was an honour to speak on India-Namibia friendship, our bond with Africa and India’s efforts for global good, during my address to the Namibian Parliament.
गणेशोत्सव झाला महाराष्ट्राचा 'राज्य महोत्सव'
महाराष्ट्रातील गौरवशाली आणि अभिमानास्पद परंपरा असलेल्या आपल्या गणेशोत्सवाला 'महाराष्ट्राचा अधिकृत राज्य महोत्सव' हा दर्जा देण्याचा निर्णय आपल्या भाजपा-महायुती सरकारने घेतला आहे.
लोकमान्य टिळक यांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ केला. हा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे केवळ एक प्रथा नाही; तर स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीचा अभिमान असा सर्वार्थाने एक समृद्ध वारसा आहे. आज इतक्या वर्षानंतरही याच पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे.
गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणे ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा - महायुती सरकारची भूमिका आहे. याच अनुषंगाने पोलीस सुरक्षा, आवश्यक पायाभूत सुविधा आणि आवश्यक निधीसाठी आपले सरकार सर्व स्तरांवर कटिबद्ध आहे.
गणेशोत्सवाला अधिकृत 'राज्य महोत्सव' दर्जा देण्याचा हा निर्णय केवळ हिंदू परंपरेचा गौरव नसून सामाजिक समरसता, समाजभान, शिस्तबद्धता आणि सांस्कृतिक समृध्दीचा नवा अध्याय ठरेल !
#RajyaMahotsav #GaneshUtsav #GaneshUtsav2025 #MaharashtraFestival #GanpatiBappaMorya #CulturalPride #IndianCulture #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #MahayutiSarkar #RavindraChavan4BJP #AaplaRavi
𝐍𝐨 𝐏𝐫𝐢𝐦𝐞 𝐌𝐢𝐧𝐢𝐬𝐭𝐞𝐫 𝐢𝐧 𝐈𝐧𝐝𝐢𝐚'𝐬 𝐡𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐡𝐚𝐬 𝐜𝐨𝐦𝐦𝐚𝐧𝐝𝐞𝐝 𝐬𝐮𝐜𝐡 𝐝𝐞𝐜𝐢𝐬𝐢𝐯𝐞 𝐢𝐧𝐟𝐥𝐮𝐞𝐧𝐜𝐞 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐠𝐥𝐨𝐛𝐚𝐥 𝐬𝐭𝐚𝐠𝐞 𝐚𝐬 𝐒𝐡𝐫𝐢 𝐍𝐚𝐫𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐌𝐨𝐝𝐢.
This moment is not merely the story of a leader — it is the emergence of a resurgent Bharat, driven by economic might, strategic foresight, and a bold, unapologetic foreign policy. It is the manifestation of what becomes possible when 140 crore citizens place their trust in strong, visionary leadership.
Under PM Modi, India’s diplomacy has shed hesitancy and embraced clarity - with India First at its core. For the first time, India speaks in one voice — firm, fearless, and focused on national interest. The world is not only watching — it is realigning itself in response to the rise of New India.
#NewIndia #ViksitBharat
जय हरी माऊली!
"निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम..." अशा संतांच्या नामघोषात, आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर वारी करणारी वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अभिमान आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही वारी आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे.
या पवित्र परंपरेला शासनाची साथ लाभावी यासाठी मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा 10 मानाच्या पालख्यांमध्ये सहभागी असणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच, पालखी सोहळा आणि दिंड्यांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना उत्तम सुविधा आणि सुरक्षेची हमी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पंढरीची वारी अधिक सुसंघटित, सुरक्षित आणि सुखकर व्हावी यासाठी झालेल्या या निर्णयाचे वारकरी बांधवांकडून स्वागत होत आहे.
पंढरीच्या भक्तीपरंपरेला शासनाची साथ देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार.
#Pandharpur #Maharashtra
ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आणि सरपंचांनी गावात योग दिवसाचे कार्यक्रम आयोजित केलेच पाहिजे- प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री @cbawankule जी
Landed in Calgary, Canada, to take part in the G7 Summit. Will be meeting various leaders at the Summit and sharing my thoughts on important global issues. Will also be emphasising the priorities of the Global South.
वाढवण बंदर उभारणीच्या प्रक्रियेमुळे पालघर जिल्ह्यात रोजगारनिर्मितीचे नवे पर्व सुरु झाले आहे.
या पर्वामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींपैकी जास्तीत जास्त संधी जिल्ह्यातील भूमिपुत्रांनाच कशा मिळतील, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.
कारण पालघर जिल्ह्यातील जल, जंगल, जमीन यावर इथल्या भूमिपुत्रांचाच हक्क आहे !
#VadhvanPort #Port #Vadhvan
#Palghar #Employment #YuvaShakti #NarendraModi #BJP4India #BJP4Maharashtra #AaplaRavi
📌उमरेड़ शहर मंडळ (उमरेड विधानसभा )
📌मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांना प्रधानमंत्री होऊन 11 वर्ष झाले त्या निमित्त...
आज दि.15जून 2025 ला दुपारी ४.वाजता विकसित भारत संकल्प सभा भाजपा रामटेक जिल्ह्यातर्फे उमरेड़ शहर मंडळ (उमरेड विधानसभा)येथे सम्पन्न झाली.
या कार्यक्रमाला भाजपा
रामटेक जिल्हाध्यक्ष मा. श्री.आनंदरावजी राऊत साहेब, प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित :
प्रमुख वक्ते श्री राजूभाऊ पारवे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार, श्री अनिल निधान महामंत्री, श्री सतीश चौधरी मंडळ अध्यक्ष उमरेड, श्री दिलीप सोनटक्के, श्री मुकेश मुदगल, श्री संजय मोहोड, सौ अरुणा हजारे