अभाविपच्या प्रयत्नांने कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश..!
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन गेली ५० दिवस कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ४ ही कृषी विद्यापीठामध्ये आंदोलन करत होते. १/२
याबाबत काल कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावण्याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच उच्च स्तरीय समिती घोषित करण्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले .
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
#JusticeForAgrilEngg कृषी अभियांत्रिकी साठी स्वतंत्र संचलनालय स्थापन करावे यासाठी आज आंदोलनकर्त्यांनी @icarindia चे ADG Dr.R.K.Singh यांची भेट घेऊन मागणीपत्र दिले...ADG सरांनी सर्व समजावून घेऊन उच्चस्तरीय अधिकार्यांना व महाराष्ट्र शासनाला पत्राद्वारे कळविणार, असा शब्द दिलl
महाराष्ट्र राज्यातील कृषी अभियांत्रिकी पदवीचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी चारही विद्यापीठात धरणे आंदोलन करत असुन या आंदोलनास आज भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या सर्व मागण्या रास्त असून येणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठविण्याचे यावेळी आश्वस्त केले.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEng
विद्यार्थी हे देशाच भविष्य आहेत विद्यार्थ्यांना वार्यावर सोडुन देश किती पुढे चाललाय याच्या गप्पा करणे उच्चित नाही कृषी अभियांत्रिकी चे विद्यार्थी गेले 15दिवस झाले काही मागण्यांना घेऊन आंदोलन करत आहेत या विद्यार्थ्यांकडे @CMOMaharashtra कडुन या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत
विद्यार्थी हे देशाच भविष्य आहेत विद्यार्थ्यांना वार्यावर सोडुन देश किती पुढे चाललाय याच्या गप्पा करणे उच्चित नाही कृषी अभियांत्रिकी चे विद्यार्थी गेले 15दिवस झाले काही मागण्यांना घेऊन आंदोलन करत आहेत या विद्यार्थ्यांकडे @CMOMaharashtra कडुन या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya