@NitinRaut_INC वा रे वा आरक्षणाची कमाल ,
एकाच घरात चार चार नोकऱ्या धमालच धमाल .
एका नोकरीनं काम होईना
दहा वर्ष काही जाता जाईना .
शिकताना सवलत ,शिकल्याव सवलत,नोकरीतही सवलत
कशी पचलहो तुम्हाला ही दौलत .
रक्त सांडणारेच झाले हमाल,
वा रे वा आरक्षणाची कमाल ।।
@Prksh_Ambedkar@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks आरक्षण घेवून शिकल्यानंतर पुन्हा आरक्षण घेवून नोकरीला लागल्यावर पुन्हा पदोन्नती मधे सुद्धा आरक्षणाची अपेक्षा कशासाठी आणि ह्याला मागासवर्गीय समाजावर अन्याय कसे म्हणता येईल बाबासाहेब आंबेडकर आज असते तर त्यांनी नक्कीच हे सर्व लाड बंद केले असते त्यांनी देतानाच देशात आरक्षण फक्त 10 असा
महाराष्ट्र शासनाने नवीन जीआरद्वारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या जातीयवादी भूमिकेचा जाहीर निषेध करतो. मराठा समाजाला खुश करण्यासाठी सरकार आता मागासवर्गीयांचे बळी देत आहे.
@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आरक्षण प्रश्नी आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही? मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये, त्यापेक्षा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना घराबाहेर फिरू देऊ नका.
#मराठा_आरक्षण
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AshokChavanINC
नमस्कार साहेब
मी एक गरीब घरचा मराठा विध्यार्थी आहे ,आई वडिलांनी रोजगार करून आम्हाला शिकवलं,शिक्षण पूर्ण झाल्यास 3/4 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि मोठ्या कष्टाने पोस्ट काढली,गरीब आई वडिलांना वाटलं की पोरगं आता गरिबी दूर.
@AjitPawarSpeaks@supriya_sule
Sebc मधून 1285 मुलांना नियुक्ती देण्यात आली नाही अजून..
काय असतो दादांचा वादा हे दाखवायची वेळ आली आहे नाहीतर
आमची वेळ 2024 ला येणारच आहे .
@narendramodi Good luck , held a meeting tomorrow... Otherwise, Mother India herself would have told him on the radio, "This is the most capable Prime Minister of my last seventy years. Leave that Bengal now and show your leadership skills to a united India in difficult times."..
@CMOMaharashtra जर लॉकडाऊन सरकार लावत असाल तर जरूर लावावा आम्ही सामान्य लोकं आपणास मदत करू. मात्र पूर्वी आमच्या घरात किमान 3 महिन्याचे रेशन, 3 महिन्याचे लाईटचे बिल माफ करावे व आम्ही ज्या बँकांचे कर्ज घेतले असेल त्यांचे पुढील 3 महिन्यांचे हप्ते व आमचे सीबील खराब होणार नाही . याची दक्षता घ्यावी.
कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील.
प्रथम जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला प्राधान्य असले पाहिजे.