माझा श्वास, आयुष्य,व अस्तित्व तुझ्या चरणी अर्पित आहे
तु मायबाप माझा परी कित्येकांसाठी
बाप म्हणोनी चर्चित आहे!
मानसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे मानवतावादी क्रांतीकारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हृदयस्थ वंदन!
@babasaheb_org@APVNews_@ambedkariteIND@MissionAmbedkar
अभिनंदन!!अभिनंदन!!अभिनंदन!!
भारतातील सर्व खासदारांना महागाई भत्त्यात घसघशीत वाढ झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
गरीबांना महागाईचे चटके लागू नाही यासाठी शासनाने वेळीच पावले उचलली ही भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे!
@abpmajhatv@BJP4Maharashtra@INCIndia@TV9Marathi
मा.सचिन साठे यांचा सन्मान करुन मातंग समाजाचा गौरव करावा!
महायुतीला जाहीर निवेदन!
महायुती मध्ये मंत्रीपदे देताना जातींचा समतोल राखण्याचा प्रयत्न झाला परंतु मातंग समाजाला डावलण्यात आले आहे त्यामुळे मातंग समाजाचा स्वाभीमान व अभिमान असलेले मातंग समाजाचे लढवय्ये नेतृत्व
हजारो क्रांतिकारकांचा लढा पूर्णत्वास नेत मानवी मूल्यांची पराकोटीची उच्चतम निर्मिती करत समाजाला कायद्याच्या आधारे समानता देणारा शाश्वत ग्रंथ अस्तित्वात आणणाऱ्या प्रत्येक विचार, व्यक्ती व शक्तीला नतमस्तक!
#संविधान_दिन#मायबाप_भिमराव@SakalMediaNews@SarkarnamaNews@TV9Marathi
शुद्ध संकल्प वेध भविष्याचा!
होय हे शक्य आहे! तुमचे एक मत लढण्याचे बळ आहे,विचाराची कळ आहे वैचारिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी! रसद कमी पण योद्धा प्रबळ कारण हा वारसा शिव,लहु, फुले,शाहु, आंबेडकर, अण्णाभाऊंचा आहे.
#बचेंगे_तो_और_लढेंगे#मेहकर_लोणार_विधानसभा_2024
जनतेने त्यांच्या वतीने काम करण्याची संधी द्यावी कारण मतपेटीतून राजा नाही प्रतिनिधी व मतितार्थाने सेवक जन्माला येत असतो! सुज्ञ मतदार नक्कीच विचार करेल पक्षा पेक्षा माती आणि माती सोबत इमान महत्त्वाचे!
मेहकर-लोणार विधानसभा 2024
एक संधी तरुणाला थकलेल्या मतदारसंघाला तरुण करण्यासाठी!
माझ्याकडे पैसा नसला तरी मतदारसंघासाठी शाश्वत ध्येय व धोरणे आहेत! राजकारण साम,दाम,दंड,भेद हे सर्व लागते परंतु त्यातील दाम म्हणजे लोकांना अभिप्रेत अर्थ म्हणजे अर्थकारण हे नाही त्यामुळे मी साम म्हणजे समजुतपणा,दाम म्हणजे
क्षमा करणे हेच गुण घेऊन माझा प्रवास सुरू केला आहे त्यामुळे जनतेच्या अन्न,वस्त्र,निवारा, आरोग्य व शिक्षण या मुलभूत गरजा लक्षात घेऊन रस्ते,नाली,विज,पाणी व अद्ययावत जगण्याच्या पायाभूत अडचणी गतिमान विचारातुन सोडविण्याचा संकल्प असून संकल्पना आहेत फक्त त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी
अंधारावर मात प्रकाशाची....
रात उजळण्या साथ प्रकाशाची.....
घ्यावी ओंजळीत पणती आता
उजळो आसमंत ही साद प्रकाशाची !
आज दिवाळीनिमित्त सर्व परिवारासह लक्ष्मी पूजन केले त्यावेळचे आनंदाचे काही क्षण....
सर्व बंधु भगिनींना दिपावलीच्या हृदयस्थ शुभेच्छा!
छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडण्याचे षडयंत्र असू शकते कारण हा स्वराज्य अंताचा इशारा आहे का? निकृष्ट साहित्य व निकृष्ट नियत तपासणी यंत्र निर्माण करण्याची गरज आहे! यामध्ये दोषी कोण आहे हे ठरवताना ठेकेदारासह कमिशन च्या लालची जास्त शेण खाणाऱ्या राजकीय दलालांना चोप बसणे आवश्यक आहे!
लोकांना राजा व्हावे वाटते पण लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी झटणारा लोकराजा होणे तितकेच कठीण स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी जातीयतेने बेचिराख होत असलेल्या भारताला समता व बंधुता याचा अखंड वारसा देणाऱ्या