भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा मा. श्रीम. चित्राताई वाघ यांनी महिला मोर्चाची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.
या कार्यकारिणीत लातूर येथील श्रीम. उत्तराताई कलबुर्गी यांची प्रदेश महामंत्रीपदी तसेच औसा येथील श्रीम. कल्पनाताई डांगे यांची प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
आपल्या हातून भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक सक्षम व मजबूत होईल, असा विश्वास आहे. दोघींनाही पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#BJP #abhimanyupawar #maharashtra #महाराष्ट्र
@VikrantVikramG आदरणीय भैया आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .....
आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हिच श्री सिद्धेश्वरा चरणी प्रार्थना...💐💐💐🎂🎂🎂
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra ५८% निधी पगार आणि पेंशनवर खर्च. अडीच लाख सरकारी पदे रिक्त. तरुण नोकरी मागतोय आणि नोकरीत असणारे पेंशन मागत आहेत
खाजगी क्षेत्रात काम करणारे 10-15 हजार मधे भागवतात आणि याना लाखभर पगार असुन पण पेन्शन हवीये... अवघड आहे. सरकारने हाकलुन देऊन मेगाभरती काढावी....
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis ५८% निधी पगार आणि पेंशनवर खर्च. अडीच लाख सरकारी पदे रिक्त. तरुण नोकरी मागतोय आणि नोकरीत असणारे पेंशन मागत आहेत
खाजगी क्षेत्रात काम करणारे 10-15 हजार मधे भागवतात आणि याना लाखभर पगार असुन पण पेन्शन हवीये... अवघड आहे. सरकारने हाकलुन देऊन मेगाभरती काढावी....
@mieknathshinde@PratapSarnaik@BharatGogawale@MiBhauChaudhari ५८% निधी पगार आणि पेंशनवर खर्च. अडीच लाख सरकारी पदे रिक्त. तरुण नोकरी मागतोय आणि नोकरीत असणारे पेंशन मागत आहेत
खाजगी क्षेत्रात काम करणारे 10-15 हजार मधे भागवतात आणि याना लाखभर पगार असुन पण पेन्शन हवीये... अवघड आहे. सरकारने हाकलुन देऊन मेगाभरती काढावी....
५८% निधी पगार आणि पेंशनवर खर्च. अडीच लाख सरकारी पदे रिक्त. तरुण नोकरी मागतोय आणि नोकरीत असणारे पेंशन मागत आहेत
खाजगी क्षेत्रात काम करणारे 10-15 हजार मधे भागवतात आणि याना लाखभर पगार असुन पण पेन्शन हवीये... अवघड आहे. सरकारने हाकलुन देऊन मेगाभरती काढावी....#CMO@Devendra_Office
@News18lokmat ५८% निधी पगार आणि पेंशनवर खर्च. अडीच लाख सरकारी पदे रिक्त. तरुण नोकरी मागतोय आणि नोकरीत असणारे पेंशन मागत आहेत
खाजगी क्षेत्रात काम करणारे 10-15 हजार मधे भागवतात आणि याना लाखभर पगार असुन पण पेन्शन हवीये... अवघड आहे. सरकारने हाकलुन देऊन मेगाभरती काढावी....
@Dev_Fadnavis कंपनी मधील अधिकारी यांना नीट देखील बोलत नाहित ते connection चालु करा म्हणल तर करत नाही जो पैसे देत आहेत त्याला खायला त्याच लोकांचे connection बिल पुर्ण नसताना देखील चालु करून देत आहेत आणि माज वीज बिल पुर्ण असून देखील बंद करून ठेवलं आहे गुरांना पाणी नाही peyla आता तुमचं सांगा.
@Dev_Fadnavis Connection सुरू ठेवले आहेत लातूर मधील रेणापूर subdivision नी तुम्हीं तर इकडे म्हणत आहोत तोडायच नाहीत connection मग का माज विज बिल पुर्ण असून देखील कनेक्शन बंद केलं आहे ज्यांचे बिल भरले नहित ते चालु आहेत. मी त्या dy थोरात ला बोलो तर तो वाकडं बोलत आहे माज चाडला आहे या महावितरण