India’s digital leap gave us UPI 20 billion transactions a month yet millions of homes still have no formal address.
In Bihar’s voter roll, nearly 3 lakh voters were listed under one entry: “House Number 0.”
#BiharElection
https://t.co/Ym51PayRzb
The next location in our series of “36 Districts of Maharashtra” is Solapur.
Solapur is a district where spirituality, heritage and nature come together to provide a unique glimpse of the rich cultural landscape of Maharashtra.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित, सुलभ आणि देशभरात सहज उपलब्ध व्हावीत, तसेच त्यांना उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर श्रेयांक, पदवी प्रमाणपत्रे आणि पदविका प्रमाणपत्रे तातडीने अपार आयडी आणि डिजी लॉकर पोर्टलवर अपलोड करावीत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. बैठकीत 'एक देश, एक विद्यार्थी ओळखपत्र' या धोरणांतर्गत अपार आयडी आणि डिजी लॉकर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जून २०२६ पर्यंत झालेल्या सर्व परीक्षांचे निकाल आणि संबंधित विद्यार्थ्यांचे श्रेयांक ३१ जुलै २०२६ पर्यंत अपार आयडीशी संलग्न करून पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी दिले. तसेच, विद्यापीठांनी पदवीदान समारंभाची प्रतीक्षा न करता परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून पदवी व पदविका प्रमाणपत्रांच्या सॉफ्ट कॉपी तातडीने डिजी लॉकरवर उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
@ChDadaPatil
#DigiLocker
Just Speak
FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features .
https://t.co/597si71Z6E
#TukaramMundhe#FDA
One state, endless experiences.That’s Maharashtra for you!
From sun-kissed beaches along the Konkan coast to mighty hill forts echoing stories of the Chhatrapati Shivaji Maharaj,from the unstoppable rhythm of Mumbai to the wild heart of forests like Tadoba Andhari Tiger Reserve
Who governs the digital world?
As platforms begin to resemble public infrastructure, the real question is not just access but rights, participation, and institutional capacity.
My reflections from a recent seminar at @TISSMumbai https://t.co/5sTJx3vZYZ
👉🏼In 2007 survey, 77% Indians described judicial system as "corrupt"
👉🏼In 2020, nine Supreme Court judges admitted to "corruption" in higher judiciary
👉🏼In last 10 years, CJI's office received 8,630 complaints against sitting judges
Prashant Bhushan in @IndianExpress
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
Wonderful news from India 🇮🇳: Record clean energy deployment drives historic decline in coal.
India’s coal-fired power generation fell in 2025 by 3%. Such a drop has only happened once in half a century - during Covid-19 pandemic.
The drop in coal was caused by record growth in clean power generation.
India added 41 gigawatt of renewable energy in the first eleven months of 2025, a record. India is raising the share of renewables to 40% of the country’s installed capacity.
Meeting India’s 500 gigawatt non-fossil capacity target means that there is no headroom for coal-based power generation to grow between now and 2030.
Bravo India!
Read more: https://t.co/Jiv6YJ1QAu
Notification for the Phase I of Census of India 2027 i.e. Houselisting & Housing Census (HLO) has been issued.
Houselisting operations will be conducted between 1 April 2026 and 30 September 2026 across all States and Union Territories, during a 30-day period specified by each State/UT.
Provision for self-enumeration will be available for a period of 15 days prior to the commencement of house-to-house houselisting, as per the schedule notified by each State/UT.
भारत की जनगणना 2027 के प्रथम चरण - मकानसूचीकरण और मकानों की गणना (HLO) हेतु अधिसूचना जारी।
मकानसूचीकरण का कार्य 1 अप्रैल 2026 से 30 सितंबर 2026 के बीच सभी राज्यों एवं संघ राज्यक्षेत्रों में, प्रत्येक राज्य/संघ राज्यक्षेत्र द्वारा विनिर्दिष्ट 30 दिनों की अवधि में किया जाएगा।
घर-घर मकानसूचीकरण शुरू होने से पहले प्रत्येक राज्य/संघ राज्यक्षेत्र द्वारा अधिसूचित कार्यक्रम के अनुसार 15 दिनों की अवधि के लिए 'स्व-गणना' (Self-Enumeration) का विकल्प भी उपलब्ध होगा।
#Census2027
@HMOIndia@PIB_India@PIBHomeAffairs
Just few days back, Archaeologists have discovered a 2,000 year old stone labyrinth in Solapur’s Boramani grasslands, Maharashtra, which dates back to the Satavahana period ( images 1 and 2).
It has 15 concentric stone rings spread over 50x50 feet, making it India’s largest circular labyrinth.
Interestingly, labyrinths are seen in all ancient cultures, such as, Ancient Greece (Minotaur myth), Egypt, India (mandala and Yantras geometry), Peru (Nazca region), and Scandinavia (coastal stone labyrinths).
Of course, labyrinths aren’t new for India. In South Goa there is a 25000 year old petroglyph labyrinth (image 3).
Hello All, I am pleased to share my latest article featured on @ET_Government
“Ageing gracefully, building India’s silver century”
India is ageing rapidly by 2050, ~1 in 5 Indians will be over 60, reshaping our healthcare needs and opportunities.
https://t.co/k4m6l6Mofl