आज मटा कॅफे मधली आदित्य ठाकरेंची मुलाखत बघितली
https://t.co/shSHYanWKs
तुम्ही पण बघा.. ही मुलाखत बघितल्यावर तुमचं राजकारणाबद्दल चे मत 100% बदलणार हा माझा विश्वास आहे.. राजकारण काय असत आणि कश्यासाठी करायचं याच एक उत्तम उदाहरणं म्हणजे ही मुलाखत....
सदर गाडी आमच्या इमारतीच्या गेटवर पार्क करुन गेले आहेत इमारतीच्या आतील गाड्या आत बाहेर जाऊ शकत नाहीत
गाडी क्रमांक MH47 A 4448
पत्ता- निर्लेप हाऊस ग.द. आंबेकर मार्ग परळ ४०००१२
@MTPHereToHelp
Maharashtra 2019 Loksabha
BJP + Shivsena = 43/48
Maharashtra 2024 Loksabha
BJP + Shivsena (Shinde) + NCP (Ajit Pawar) + Raj Thackeray = 19/48
एकटे उद्धवसाहेब बाजूला झाल्यावर काय परिणाम होतो ते सिद्ध झाले !
घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात पाऊस आला त्याचं स्वागत करा...!!! पाणी तुंबतय त्याची तक्रार काय करता?
असं बोलणारा पहिला मुख्यमंत्री असेल. एक मुंबईकर म्हणून लाज वाटते अश्या मुख्यमंत्र्याची.
#MumbaiRains
भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर, कोव्हीड घोटाळ्याचे आरोप करत कितीही आपला पार्श्वभाग आपटून घेतला तरीही या राज्यातील जनतेच्या मनात उद्धव साहेब आणि महाविकास आघाडीने त्याकाळात केलेले काम कोरल गेलं आहे.
युपिमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर ज्याप्रकारे लोक जाळण्यात आणि पुरण्यात आली तसे प्रकार या राज्यात घडले नाहीत.ऐन महामारीच्या मध्यावर फडणवीस यांनी हजारो रेमडीसिव्हरचां साठा लपवून ठेवला होता,हे जनता विसरली नाही.
PPE kit पासून विविध गोष्टी महाविकास आघाडीला देण्यात केंद्राने जो हलकटपणा केला होता,तो इथल्या जनतेच्या लक्षात राहील.
ज्या वेळी देशाला PPE किट लागत होते तेंव्हा शेठजी ते निर्यात करत होते. Remdisiver लागत होते, शेठजी ते निर्यात करत होते. ऑक्सिजन मुळे लोक मरत होती तर तो देखील शेठजी निर्यात करत होते.
सन 2020-21 मध्ये भारताने तब्बल 9294 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात केला आहे. त्यातील जानेवारी - मार्च 2021 या 3 महिन्यात 4502 मेट्रिक टन निर्यात केला होता.
एरवी चीनच्या नावाने गळे काढणाऱ्या भक्तांनो,
तुमच्या राजकीय बापाने कोव्हिड काळात 20 लाख Rapid tasting किटची ऑर्डर चायनाला दिली होती.दुसऱ्या देशाला जे किट चायानाने 337 रुपयांना विकले होते ते या लोकांनी 600 रुपयाला एक असे विकत घेतले होते.शिवाय पुढील महिन्याभरातच या टेस्टिंग किटची निदान क्षमता केवळ 5.4% होती,हे जेंव्हा राजस्थान सरकारने केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिले तेंव्हा तुमचे शीर्ष नेते तोंड लपवून गप्प बसले होते.
तत्कालीन आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब जेंव्हा केंद्राकडे 500 व्हेंटीलेटरची मागणी करत होते तेंव्हा आपल केंद्र सरकार गुजराती लोकांच्या गरजा पूर्ण करत होत.
ऑक्टो 2021 मध्ये खालील राज्याचं GST कलेक्शन.
उत्तरप्रदेश+बिहार+मध्यप्रदेश+गुजरात=19289cr.
एकट्या महाराष्ट्राचं कलेक्शन=19355Cr.
सगळ्यात जास्ती GST देताना,त्याच्या पैशावर बाकीची राज्य पोसताना महाराष्ट्र गोड वाटतो.देशात सर्वात जास्त प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला असताना देखील राज्याने वरील चारही राज्यांच्या पेक्षा जास्त GST कलेक्शन केलं होत. त्याचा परतावा द्यायचं सोडाच...पण महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे देखील तुमच्या केंद्रात बसलेल्या बापांनी दिले नव्हते. हातात तुटपुंजे पैसे असताना देखील उद्धव साहेबांनी, @OfficeofUT आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेबांनी @rajeshtope11 तसेच मविआच्या सर्वच नेतेमंडळी यांनी जी मेहनत या राज्यातील नागरिकांना वाचविण्यासाठी केली होती ती इथल्या जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे.
त्यामुळे आपण आपला पृष्ठभाग कितीही आपटला तरी या राज्यात तुमचं काही होणार नाहीये...इतकं नीट लक्षात असू द्या..!
Moral of the story
मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर
एकमेकांची पसंती बेकायदेशीर
साखरपुडा बेकायदेशीर
लग्न बेकायदेशीर
पण झालेले बाळ मात्र कायदेशीर...
साभार - whatsapp #सुप्रीमकोर्ट
'पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय' हे जेंव्हा संजय राऊत बोलले होते तेंव्हा काहींनी त्यांची खिल्ली उडवली होती,पण आता त्यांच्या बोलण्यात किती तथ्य होत हे समजतंय...
सत्तेसाठी हे लाचार सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेचा सौदा करतंय, महाराष्ट्र इतका कमजोर कधीच झाला नव्हता.