@mieknathshinde मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारावा लागत असेल तर खरच किती लक्ष आहे आपल विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हे महाराष्ट्र पाहतोय विद्यार्थी गेले 33दिवस झाल आंदोलन करतायत आपल्या कडुन साधी विचारपुस नाही या विद्यार्थ्याचे आंदोलन जनआंदोलन होईल