यावर कधी बोलायचं? महाराष्ट्राच्या पुढे मोठ पाणीसंकट उभ आहे पण सरकारला आपलीच संकट निस्तरता येत नाही आहेत. सध्या फक्त तुला कोणत खात मिळणार आणि मला कुठल मिळणार या वादा मध्येच सरकार व्यस्त आहे. सरासरी पेक्षा खूप कमी पाऊस यावर्षी आतापर्यंत झाला आहे, त्या साठी नक्की काय उपाययोजना सरकार कडे आहेत? सरकारनी या बद्दल खरंच विचार केलाय की राजकारणामध्ये दंग असलेल्या सरकारला ही माहिती अजून पोहोचायची आहे?
@CMOMaharashtra ?
जब सुबह - सुबह सोनीपत में खेत में धान की रोपाई कर रहे किसानों के बीच पहुंचें श्री @RahulGandhi...
इस बीच उन्होंने ट्रैक्टर भी चलाया और देश के अन्नदाता के मन की बात भी सुनी।
किसानों का नेता, किसानों के बीच!!
माझ्या भावाकडून शिका... तो म्हणतो
"गाली क्या, मैं देश के लिए गोली खा लूंगा" : @priyankagandhi जी
पहिल्यांदा असा पंतप्रधान पाहिलाय ज्यांच्याकडे जनतेचे प्रश्नांचे लिस्ट नाहीये पण स्वतःच्या समस्यांची लिस्ट घेऊन फिरत आहे
: @priyankagandhi जी
पुलवामा येथे भारतीय जवानांना गमवाव्या लागलेल्या नाहक जीवास जबाबदार मोदी-भाजप सरकारच्या चुकीच्या संरक्षण धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज "आक्रोश मोर्चा" भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सेक्टर - १५ ते वेलकम स्वीट्स चौक सेक्टर-१६ ऐरोली, नवी मुंबई येथे काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी प्रदीप सिंधव, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. शिवराज मोरे, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर मा. रमाकांत म्हात्रे यांच्यासह हजारो कार्यकर्ते आज आक्रोश मोर्च्यात सहभागी झाले होते .
#PulwamaAttack
महाराष्ट्रातील युवकांच्या, शेतकऱ्यांच्या,कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आम्ही 21 मार्च रोजी विधानभवन मुंबई येथे विधानसभा घेराव करत आहोत.
माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या घेरावमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा.
~@KunalNitinRaut जी
#युवक_काँग्रेसचा_घेराव
#महाराष्ट्र_बचाव
महाराष्ट्रातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी, श्री.कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली 21 मार्च रोजी युवक काँग्रेस ह्या झोपलेल्या सरकारविरुद्ध एक लढाई लढणार आहे.
आपणही मोठ्या संख्येने या लढाईत सामील व्हा.
@mitendradsingh जी
#युवक_काँग्रेसचा_घेराव#महाराष्ट्र_बचाव
MPSC आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पद्धत 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे राज्यातील कृषी, वन व अभियांत्रिकी या परीक्षेचा ही अभ्यासक्रम 2025 पासूनच लागू करावा यासाठी काँग्रेस भवन येथे निवेदन स्वीकारलं.या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि
मुख्यमंत्री यांची आयोगासोबतची बैठक रद्द झाली आहे. विद्यार्थी यांच्या मागण्याबद्दल सरकार किती गाफील आहे हे दिसून येत आहे. सरकारने विद्यार्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. जो पर्यंत नोटिफिकेशन येत नाही तो पर्यंत आम्ही उठणार नाही.
#MPSC_आंदोलन#Descriptive_2025#MPSC_Protest