डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
समाजसेवक,पद्मभूषण मा.अण्णा हजारेजी यांची भेट घेऊन कृषी अभियंत्यांनी कृषी अभियंत्यांच्या मागण्या मांडल्या.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशीलतेचे आश्वासन दिले व फोन द्वारे आपला लढा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यापर्यंत पोहचवन्याची ग्वाही दिली.
#JusticeForAgrilEngg