@Dhananjay4INC आमचे पण तीच मागणी आहे.. यासाठी समिती कोणती होती त्याचा अहवाल..
अभियांत्रिकी संघटना यांना विचारात घेतले का?
40 टक्के एवढा जास्त कोटा का?
असे प्रश्न आहे ? आणि अधिकारी यांनी पण स्पष्टता द्यावी.
@SanjayDRathods
@Dhananjay4INC आमचे पण तीच मागणी आहे.. यासाठी समिती कोणती होती त्याचा अहवाल..
अभियांत्रिकी संघटना यांना विचारात घेतले का?
40 टक्के एवढा जास्त कोटा का?
असे प्रश्न आहे ? आणि अधिकारी यांनी पण स्पष्टता द्यावी.
@SanjayDRathods
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग @mpsc_office ,
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 होऊन 3 - 4 महिने उलटले, तरीही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. ही आयोगाची पहिली वर्णनात्मक (Descriptive) मुख्य परीक्षा असली, तरी केवळ 139 पदांसाठी उत्तरपत्रिका तपासण्यास इतका विलंब का होत आहे, याचे उत्तर लाखो स्पर्धा परीक्षार्थी मागत आहेत.
आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार जुलै 2026 मध्ये निकाल अपेक्षित होता. आज 28 जुलै संपत आला, तरी निकालाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. आयोग स्वतः जाहीर केलेले वेळापत्रक पाळणार आहे का? या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन विस्कळीत होत आहे, पुढील भरती परीक्षांची तयारी प्रभावित होत आहे आणि मानसिक ताण प्रचंड वाढत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन ही आयोगाची मूलभूत जबाबदारी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा निकाल जाहीर करावा किंवा विलंबाची अधिकृत कारणे व निश्चित निकालाची तारीख जाहीर करावी. लाखो विद्यार्थ्यांना अनिश्चिततेत ठेवणे योग्य नाही.
@INCHarshsapkal@bhimanwar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#MPSC #Rajyaseva2025 #MPSCStudents #Maharashtra
@Vijaysh43157460@Dhananjay4INC@CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil नुसत्या soil शब्दावर Deputy का.. CEA ठीक ahe na....
उगीच सगळे RR, आकृती बंध यांचे काम civil ने करायचे. आयत्या पिठावर तुम्ही ताव मारायल येणार का??
आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोललो आहे आम्हाला ठाऊक आहे, अजून ही लढायचे असेल तर सांगा. तसे बघूया.
@Vijaysh43157460@Dhananjay4INC@CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil नुसत्या soil शब्दावर Deputy का.. CEA ठीक ahe na....
उगीच सगळे RR, आकृती बंध यांचे काम civil ने करायचे. आयत्या पिठावर तुम्ही ताव मारायल येणार का??
आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोललो आहे आम्हाला ठाऊक आहे, अजून ही लढायचे असेल तर सांगा. तसे बघूया.
@degree_holders@SanjayDRathods@naikindranil साहेब आपण खूप ताकदीने आणि विश्वासाने सांगितले होते युवकांना वाऱ्यावर सोडणार नाही...
विभागाने यावर लवकर कार्यवाही करावी आणि जाहिरात प्रसिद्ध करावी...
मृद व जलसंधारण विभागातील ४०% कृषी अभियांत्रिकी कोट्याबाबत सरकारने पारदर्शकता ठेवावी.
मृद व जलसंधारण विभागाने कृषी अभियांत्रिकी उमेदवारांसाठी ४०% कोटा निश्चित करण्यामागील कायदेशीर, तांत्रिक आणि सांख्यिकीय आधार तात्काळ सार्वजनिक करावा.
हा निर्णय कोणत्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार घेण्यात आला? कोणता अभ्यास करण्यात आला? संबंधित विभाग, तज्ज्ञ, अभियांत्रिकी संघटना आणि सर्व संबंधित शाखांशी सल्लामसलत करण्यात आली होती का? हा प्रश्न कृषी अभियांत्रिकी विरुद्ध स्थापत्य अभियांत्रिकी असा अजिबात नाही. कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनाही समान न्याय आणि संधी मिळायलाच हव्यात. मात्र, कोणत्याही शाखेला कोटा देताना तो वैज्ञानिक अभ्यास, वस्तुनिष्ठ आकडेवारी आणि विभागाच्या प्रत्यक्ष गरजांवर आधारित असणे आवश्यक आहे.
सरकारने तात्काळ सार्वजनिक करावे:
✔️ ४०% कोट्याचा अभ्यास अहवाल.
✔️ तज्ज्ञ समितीच्या शिफारशी (असल्यास).
✔️ निर्णयामागील सांख्यिकीय व प्रशासकीय कारणमीमांसा.
✔️ विभागाच्या मनुष्यबळ गरजांचे विश्लेषण.
जर हा निर्णय पुरेशा अभ्यासाशिवाय किंवा व्यापक सल्लामसलत न करता झाला असेल, तर सर्व संबंधित भागधारकांशी चर्चा करून त्याचा फेरआढावा घेण्यात यावा.
हा प्रश्न मेरिट, समान संधी, पारदर्शकता आणि लाखो तरुणांच्या रोजगाराचा आहे. कोणत्याही शाखेवर अन्याय न करता सर्वांना न्याय मिळेल, अशी धोरणे सरकारने स्वीकारली पाहिजेत. मा. जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड आणि राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांनी या विषयात हस्तक्षेप करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी.
काँग्रेसच्या पुणे–मुंबई रोजगार यात्रेदरम्यान आम्ही न्याय्य, पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित भरती प्रक्रियेची मागणी राज्यभर मांडणार आहोत.
रोजगारात पारदर्शकता हवी, न्याय्य संधी हवी!
✊🇮🇳
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil@RVikhePatil@girishdmahajan@degree_holders@Mpsc_Andolan
@degree_holders@SanjayDRathods@naikindranil साहेब आपण खूप ताकदीने आणि विश्वासाने सांगितले होते युवकांना वाऱ्यावर सोडणार नाही...
विभागाने यावर लवकर कार्यवाही करावी आणि जाहिरात प्रसिद्ध करावी...
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पेपर फुटी बाबतचा मुद्दा @andharesushama यांनी Press conference मध्ये मांडून पेपर फुटी बाबत पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारांना आणखी बळ दिले. पुणे मनपा प्रशासनाने याबाबत आता तरी गांभीर्याने विचार करून पदभरती प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवावी ही नम्र विनंती.
जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना सांगली येथे उमेदवारांनी भेटून निवेदन दिले.
उद्या कोल्हापूर मध्ये पण काही उमेदवार भेटणार आहेत..... जोपर्यत जाहिरात येणार नाही तोपर्यंत प्रयत्न आम्ही प्रयत्न करणार....!
लढणार आणि जिंकणार देखील 🔥 ✌️
@RVikhePatil@CMOMaharashtra